Inspiring Stories

Inspiring Stories in HINDI  MARATHI  ENGLISH

S   T   O   R   I   E   S

Normally updated in 2 days.
सामान्यत: 2 दिन में नई पोस्ट की जाती है।
----------------------------------------------------------------------------------------


04/06 KEPrt:
भयाण बेटावर चार महिन्यांचा थरार......" निवती रॉक "
सभोवती रुद्रावतार धारण केलेला समुद्र, सुसाट वाहणारा वारा, तुफान वेगाने आदळणाऱ्या लाटांचा कर्णभेदी आवाज, अशा भयाण वातावरणात भरसमुद्रात असलेल्या बेटावर ब्रिटिशकालीन इमारतींच्या अवशेषांभोवती एकट्या-दुकट्याने एक दिवस राहण्याची कल्पनाही केली तरी अंगावर शहारा येतो; पण "हॉरर फिल्म'लाही लाजवेल अशा भयाण बेटावर "निवती रॉक' या दीपगृहावर केवळ दोन कर्मचारी पावसाळ्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल चार महिने राहतात. 
या काळात त्यांचा जगाशी मोबाईलवरील बोलण्या व्यतिरिक्त अजिबात संबंध नसतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सगळ्या अवघड जागी असलेल्या या दीपगृहावरील "ड्युटी' काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षाही पुढची म्हणता येईल.
दीपगृह रोज शेकडो जहाजांना मार्ग दाखविते; पण "निवती रॉक'सारख्या जागी असलेल्या दुर्गम दीपगृहावर काम करणे मात्र कल्पनेपेक्षाही जास्त अवघड आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात समुद्रात बेटावर असलेली केवळ तीन दीपगृह आहेत. त्यात कारवार रॉक, खंदेरी किंवा कान्होजी आंग्रे दीपगृह (जि. रायगड) आणि सर्वांत दुर्गम, अवघड जागेवर असलेल्या निवती रॉकचा (जि. सिंधुदुर्ग) समावेश आहे. या दीपगृहाचे शासन दप्तरी व आंतरराष्ट्रीय जलवाहतूक क्षेत्रात "वेंगुर्ले रॉक' असे नाव आहे; पण याला स्थानिक "निवती रॉक' याच नावाने ओळखतात. निवतीपासून समुद्रात सुमारे 15 किलोमीटरवर बेट आहे.
या दीपगृहाचा इतिहास फार जुना आहे. आताच्या दीपगृहाची बांधणी 1931 मध्ये ब्रिटिश सरकारचे इंजिनिअर जॉन ऑस्वर्ड यांच्या देखरेखीखाली पॅरिसच्या बीबीटी या कंपनीने केली; पण त्याही पूर्वी आताच्या दीपगृहाच्या समोर असलेल्या बेटावर दीपगृह होते. ते किती जुने होते, याचा संदर्भ मिळत नसला, तरी 1880 मध्ये ब्रिटिश सरकारने प्रसिद्ध केलेल्या गॅझेटिअरमध्ये याचा उल्लेख मिळतो. समुद्रात उसळलेल्या प्रचंड वादळात हा जुना दीपगृह उद्‌ध्वस्त होऊन त्यावरील कर्मचारीही यात बळी पडल्याचे सांगितले जाते. आजही त्या बेटावर दीपगृहाचे उद्‌ध्वस्त अवशेष पाहायला मिळतात. यानंतर ब्रिटिशांनी आताचे दीपगृह उभारले. सध्या यावर केंद्राच्या दीपघर आणि दीपपोल निदेशनालयाचा अंमल चालतो. हे दीपगृह एका मोठ्या उंच खडकाने बनलेल्या बेटावर आहे. यावर आता लाल-पांढऱ्या रंगातले उंच दीपगृह, कर्मचाऱ्यांसाठीच्या खोल्या, ब्रिटिशकालीन इमारतीचे अवशेष आणि एकमेव नारळाचे झाड पाहायला मिळते. येथे पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे वर्षभरासाठी लागणारे पाणी पावसाळ्यात सहा प्रचंड मोठ्या टाक्‍यांत साठविले जाते.  अगदी 2002 पर्यंत येथील दीपगृह रॉकेलवर चालायचे. त्यामुळे येथे 10-12 कर्मचारी असायचे. पुढे हे दीपगृह सौरऊर्जेवर करण्यात आले. त्यामुळे येथे केवळ दोनच कर्मचारी ठेवले आहेत. येथील ड्युटीची वेळ फारच विचित्र आहे. पावसाळ्यात तर समुद्र खवळलेला असल्याने येथून किनारपट्टीवर जाताच येत नाही. त्यामुळे मॉन्सून दाखल होण्यापूर्वी चार महिन्यांसाठी लागणाऱ्या अन्नधान्यासह दोघा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सोडले जाते. पावसाळा संपल्यावरच त्यांना किनाऱ्यावर परत येता येते. आता मोबाईलमुळे किमान संवाद तरी साधता येतो. पूर्वी तोही आधार नव्हता. एखाद्या वेळी आणीबाणीची स्थिती ओढवलीच तर या दीपगृहाचा प्रकाशझोत जवळच्या वेंगुर्ले दीपगृहाच्या दिशेने सतत चालू ठेवायचा. हा संदेश मिळताच हेलिकॉप्टर किंवा अन्य मार्गाने मदत पोहोचवली जात असे. दीपगृहाचे काम कसे चालते, हे जाणून घेणेही खूप रोचक आहे. रस्त्यात जसे मार्गदर्शक दगड (गाईड स्टोन) असतात, तसेच काहीसे काम दीपगृह करीत असतात. जगातील सर्व दीपगृह एकमेकांपासून वेगळी असतात. त्यांची रंगसंगती, त्यातून फेकल्या जाणाऱ्या प्रकाशाचा रंग, प्रकाश झोत फेकण्याची (फ्लॅश) वेळ यात फरक असतो. यामुळे जहाजांना आपण नेमके कोठे आहोत, हे समजत असते. अरबी समुद्रातून प्रवास करताना प्रत्येक जहाजावर त्या मार्गात असलेल्या प्रत्येक दीपगृहाची ओळख सांगणाऱ्या वैशिष्ट्यांचा चार्ट असतो. या वैशिष्ट्यांना कॅरेक्‍टर म्हणतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर निवती रॉकला पूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या वेंगुर्ले रॉक याच नावाने ओळखले जाते. याचा रंग पांढरा व लाल आहे. दिवसा या भागातून जाणारी जहाजे रंगावरून ठिकाण, दीपगृह ओळखतात. या दीपगृहातून दर वीस सेकंदांनी 2 प्रकाशझोत (फ्लॅश) फेकले जातात. ही ओळख जहाजांना रात्रीच्या वेळी उपयोगी ठरते. हा प्रकाशझोत समुद्रात 27 मैलांपर्यंत दिसतो.
या दीपगृहावर जायला सर्वसामान्य किंवा पर्यटकांना परवानगी मिळविणे कठीण जाते. मुंबईत या विभागाच्या कार्यालयाकडून परवानगी मिळवावी लागते; पण या भागात आता धाडशी व हौशी पर्यटकांना काही स्थानिक तरुण होडीतून फिरवून आणतात. निवतीतील श्रीधर मेतर यातीलच एक. ते या भागाविषयी म्हणाले, ""दीपगृहावर पर्यटकांना जाता येत नाही. तेथे जायचेच असल्यास परवानगी मिळविण्याची प्रक्रिया फार क्‍लिष्ट आहे; पण पर्यटकांना आम्ही समुद्रातून हा दीपगृह दाखवितो. तोही अनुभव खूपच रोमांचक असतो. तेथून जवळच स्विफ्ट पक्ष्यांची वसाहत असलेले बेटही आहे. हे बेट तस्करीमुळे चर्चेत आले होते.''
निवती परिसरात डॉल्फिनचे दर्शन घ्यायला अनेक पर्यटक येतात. त्यामुळे हा भाग आता पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. याबाबत येथील डॉल्फिन कॉटेज या पर्यटन निवासचे मालक श्रीधर मेतर म्हणाले, ""येथे स्थानिक मच्छीमार या व्यवसायात उतरत आहेत. पर्यटकांना काहीतरी नवीन द्यायचा आमचा प्रयत्न असतो. गेल्या काही वर्षांत पर्यटक संख्याही वाढत आहे. डॉल्फिन दर्शन, सागरी सफर ही येथील वैशिष्ट्ये ठरत आहेत...!!

[12/30, 11:31 PM]DNR
: कमला गिरणी मिल दुर्घटनेच्या निमित्ताने जयंत पवार यांचा हा जुना असाधारण लेख.जिथे लाखो मराठी गरीब कुटुंबे गाडून त्या गिरण्या,जमिनीवर हे अरब रुपयांच्या व्यवहाराचे मॉल नि पब उभे राहिले त्यातल्या नायक व खाउ खलनायकांची ही कहाणी.वाचा.

(डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला आज १८ जानेवारी २०१७ ला पस्तीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता, त्या काळातल्या घडामोडी, त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा जयंत पवार यांचा लेख.)

ट्रॅजेडीतला नायक नियतीच्या संकेतांनुसार स्वत:च्या पावलांनी आत्मनाशाकडे चालत जातो. ८२ सालात निर्माण झालेल्या परिस्थितीला नियती म्हणायचं असेल तर गिरणी कामगार हा धीरोदात्त नायकाप्रमाणे आपली शोकांतिका रचत गेला असं म्हणावं लागेल.

डॉ. दत्ता सामंतांचा संप म्हणून जो जगाच्या इतिहासात नोंदला गेला तो ६५ गिरण्यांमधल्या अडीच लाख कामगारांचा अभूतपूर्व संप १८ जानेवारीपासून सुरू झाला तरी त्याची बीजं त्याआधी तीन महिने दिवाळी बोनसच्या निमित्तानेच पडली होती. गिरणी कामगारांची अधिकृत युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ म्हणजेच आरएमएमएसने कामगारांना २० टक्के बोनस द्यायला लावू असं आश्वासन देऊन आयत्यावेळेला ८.३३ ते १७.३३ टक्के बोनसवर मालकांशी तडजोड केल्याने कामगारांत विश्वासघाताची भावना निर्माण झाली होती. निषेध म्हणून १५ गिरण्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला. दुसऱ्या दिवशी त्यातल्या सात गिरण्यांचे कामगार कामावर परतले तरी हिंदुस्थान मिलच्या ४ गिरण्या स्टॅण्डर्ड,श्रीनिवास, प्रकाश कॉटन आणि मधुसूदन मिलमध्ये संप सुरूच राहिला. २२ ऑक्टोबर रोजी स्टॅण्डर्डचे कामगार अरविंद साळसकरांच्या नेतृत्वाखाली डॉ. दत्ता सामंतांच्या घाटकोपरच्या ऑफिसवर मोर्चाने गेले. त्यांनी सामंतांना नेतृत्व स्वीकारायची गळ घातली आणि डॉक्टरांनी त्यांना तेव्हा चक्क नकार दिला होता. डॉक्टर म्हणत होते , ' संपाच्या भानगडीत पडू नका. वेळवखत बरोबर नाही , गोदामात कापडाचे तागे पडून आहेत , मालकांना कामगार कपात हवी आहे , तशात लढायला कामगारांची तयारीही झालेली नाही. ' पण कामगार पेटलेले होते. म्हणाले , आम्हाला लढायचं आहे , तुम्ही नेतृत्व करा , बास! सामंत समजावू लागले तेव्हा त्यांनी सामंतांचीच निर्र्भत्सना केली. तुम्ही ' हो ' म्हणत नाही तोवर आम्ही इथून जाणार नाही , आम्ही घेराव घालू , असं म्हणाले. त्यांचा निर्धार पाहून अखेरीस डॉक्टर तयार झाले. तिथून हा मोर्चा ' डॉ. दत्ता सामंत की जय ' असं ओरडत मध्यरात्री गिरणगावात शिरला तेव्हा सगळा परिसर जागा होता. वाऱ्याने वणवा पेटत जावा तशी ही ठिणगी सगळ्या गिरण्यांमध्ये पसरत गेली आणि सगळीकडे मेसेज गेला , डॉक्टर गिरणीच्या लढ्यात उतरतायत आणि एकदम वीज संचारल्यासारखं झालं सर्वांना.

तरीही एक मोठा गट शिवसेनेकडे आशेने बघत होता. कारण कामगार विभागात सेनेचं वर्चस्व मोठं. एक नोव्हेंबरला बाळासाहेबांनी एक दिवसाच्या बंदचा कॉल दिला होता तो प्रचंड यशस्वी ठरला होता. बाळासाहेब म्हणाले , कामगारांना २०० रुपये पगारवाढ दिली नाही तर १५ नोव्हेंबरपासून गिरण्या बंद होतील. पण काय कांडी फिरली कुणास ठाऊक , कामगार मैदानावरच्या कामगार सेनेच्या भव्य मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे बंदचा कॉल देणार म्हणून मोठ्या आशेने कामगार जमले असता खुद्द बाळासाहेबांचा पत्ता नव्हता. वामनराव महाडिक , नवलकर आदी नेते भाषणातून वेळ काढत होते. कामगार बाळासाहेबांची वाट बघत होते. मुख्यमंत्री अंतुलेंची भेट घेऊन बाळासाहेब ठाकरे आले आणि म्हणाले , आपण संप करत नाही आहोत...सेटिंग झाली होती..बघता बघता कामगार उठून उभे राहिले, बाळासाहेबांच्या दिशेने चपला आणि खुर्च्या भिरकावल्या गेल्या आणि जथ्याजथ्याने कामगार बाहेर पडले. मैदान रिकामं झालं. कामगार उठले ते सरळ सामंतांकडे गेले. त्याआधी सामंतांनी एम्पायर डाइंग मिलच्या कामगारांना २०० रुपये पगारवाढ त्यांच्या युनियनला मान्यता नसताना मिळवून दिली होती. कामगारांना खात्री पटली , आता आपला तारणहार एकच. डॉ. दत्ता सामंत!

१८ जानेवारीच्या आदल्या रात्री संपूर्ण गिरणगावात उत्साह सळसळत होता. चाळींच्या पटांगणांत दिवे पेटले होते पण त्याहून हजारो व्होल्टचे दिवे तिथे जमलेल्या कामगारांच्या तनामनात पेटलेले होते. मुलंबाळं रस्त्यावर उतरून मोठ्यांच्या गप्पा लक्षपूर्वक ऐकत होती. बायका हिरीरीने आपली मतं मांडत होत्या. मध्येच कुठल्यातरी गल्लीतून ' डॉ. दत्ता सामंत झिंदाबाद! ' ' कोण म्हणतो देणार नाय , घेतल्याशिवाय ऱ्हाणार नाय ' अशा घोषणा देत मोर्चा निघून जाई आणि वातावरण पुन्हा तापे. दुसऱ्या दिवशी कामावर जायचंच नाही , या कल्पनेने कामगार त्या रात्री झोपलेच नाहीत.

गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला सुरुवात झाली. ६५ गिरण्यांमध्ये एकदम शुकशुकाट पसरला. भोंगे थांबले. लूम्स , स्पिंडल्स थंड झाले. आणि तिसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री अंतुले यांच्या राजीनाम्याची बातमी आली. अंतुलेंनी तोडगा काढण्यासाठी त्रिपक्ष समिती नेमली होती. तिने १५०० रुपये पगारवाढ सुचवली होती. समितीचे एक सदस्य श्रीकांत जिचकार यांनी म्हणे मिल मालकांची बनावट खाती , गैरव्यवस्थापन यांचे पुरावे गोळा केले होते. पण सुगावा लागताच मिल मालक दिल्लीला जाऊन अर्थमंत्री प्रणब मुखजीर् यांना भेटले. मग सगळी चक्रं उलटी फिरली. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्रीपदी आले. संपापूर्वी केंदातून वाणिज्यमंत्री बुटासिंगही येऊन गेले होते. त्यांना कामगारांची बाजू पूर्ण पटली. ते म्हणाले , ' १५० ते २०० रु. वाढ देणारच. लगेच फैसला होईल. दिल्लीला जातो. बाईंशी बोलतो आणि फोन करतो. ' बुटासिंग गेले पण त्यांचा फोन काही आला नाही. पुढे बाबासाहेब भोसलेंनी कामगारांना ३० रु. अंतरिम वाढ आणि ६५० रु. अॅडव्हान्स देऊ केला , पण सामंतांशी बोलणी न करताच. कामगारांनी ही ऑफर धुडकावली. त्याआधी व्ही. पी. सिंग येऊन गेले होते. मुख्यमंत्र्यांना म्हणाले , सामंतांना बोलवून घ्या. कामगारांत आनंदाची लहर पसरली. आपण जिंकणार! त्यांनी गुलालाची पोती आणली. पण याखेपेस आरएमएमसचे वसंतराव होशिंग , भाई भोसले दिल्लीला इंदिरा गांधींना भेटले. बोलणी व्हायची असतील तर आमच्याशीच झाली पाहिजेत , म्हणाले. पुन्हा सूत्रं फिरली आणि दिल्लीला गेलेले व्ही. पी. परतलेच नाहीत.

डॉक्टर सामंतांची मागणी होती १५० ते २०० रुपये पगार वाढीची , अन्य सुविधांची. मान्यताप्राप्त युनियनशीच वाटाघाटींची सक्ती करणारा बी.आय.आर. कायदा रद्द करावा ही प्रमुख मागणी होती पण त्यांच्या संपाचा कणा ठरली ती बदली कामगारांच्या प्रश्नाची मागणी. गिरण्यांत ४० टक्के बदली कामगार होते आणि त्यांना महिन्याचे केवळ ४ ते १५ दिवस काम मिळायचं. वर्षानुवर्षं ते परमनंट होत नव्हते. तशात त्यांना रजा आणि अन्य सुविधांसाठी वर्षाकाठी २४० दिवस भरण्याची सक्ती होती. आठ-आठ वर्षं बदलीत घालवलेले हजारो तरूण तडफडत होते. ते सगळे रस्त्यावर उतरले. गिरण्यागिरण्यांमधून कमिट्या स्थापन झाल्या. त्यांच्या गेटवर मिटिंगा होऊ लागल्या. गेटवर कामगार पहाऱ्याला बसले. सहा गिरण्यांचा एक झोन करून त्याची एक कमिटी करण्यात आली. या कमिट्या सामंतांच्या संपर्कात राहात आणि पुढची दिशा ठरवत. घाटकोपरचं कार्यालय रात्रंदिन गजबजलेलं असे. पुढे पुढे काहीच तोडगा निघण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा कामगारांना डॉक्टर म्हणायचे , बघा , हे असं आहे. काय करायचं ? कामगार म्हणायचे , तुम्ही जे ठरवाल ते आम्ही मानू. आणि निघून जायचे.

ही रग कुठून आली ? ४९ साली अमलात आलेलं पगाराचं स्टॅण्डर्ड ८२ सालातही बदललेलं नव्हतं. इतर उद्योगधंद्यातले कामगार कितीतरी पुढे गेले , पण गिरणी कामगार वर्षाला चार रुपये पगार वाढ घेत खुरडत राहिला. ७४चा डांगेंचा ४२ दिवसांचा संप ४ रुपये पगारवाढीवर मागे घेण्याची नामुष्की ओढवली. जनता पाटीर्च्या काळात पुलोद सरकार आल्यावर आशा पालवल्या. पण शरद पवार-जॉर्ज फर्नांडिस यांनी अवघी ४२ रुपये पगारवाढ केली. आरएमएमएसने तर कायम मालकधाजिर्णे निर्णय घेतले. कामगारांना कोणीच वाली उरला नव्हता. ज्याच्या घामातून हे शहर उभं राहिलं तो इथला मूळ कामगार सतत अपयशाचा धनी होत धुमसत राहिला होता आणि त्यामुळेच निर्णायक लढ्यासाठी सज्ज झाला होता.

संप फुटण्याची चिन्हं दिसत नव्हती. अशावेळी इंदिरा गांधींनी मिसाखाली अटक केलेल्या बाबू रेशीम , बाब्या खोपडे आदी गँगस्टर्सना सोडलं. मिलमध्ये माणसं घुसवायची कामगिरी त्यांच्यावर होती. कमिटीच्या माणसांवर केसेस घालण्यात आल्या. अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले. जे होते त्यांना पोलीस अपरात्री उचलू लागले. आरएमएमएसच्या( राष्ट्रीय मिल मजदूर संघ) कार्यर्कत्यांनीही याद्या बनवायला सुरुवात केली. मिलमध्ये जाण्यासाठी आमिषं दाखवली जाऊ लागली. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं प्राबल्य असलेल्या गिरण्या आधी निवडल्या गेल्या. टेक्निकल स्टाफ आणि ऑफिसर्स यांच्यावर मिलमध्ये जाण्याची सक्ती करण्यात आली. एनटीसीच्या मिल्समधल्या अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण देऊन आत घुसवण्यात आलं. बाहेर कामगार अन्नाला मोताद झाले होते आणि आत घुसणाऱ्यांसाठी श्री खंड-पुरी , मटण सागुतीच्या जेवणावळी झडत होत्या. अधिकारी मग साचे साफ करू लागले. रा.मि.म.संघाचे कामगार येऊ लागले. घरी बसलेल्या कामगारांत चलबिचल सुरू झाली.

तरीही अनेकांची गिरणीत घुसण्याची छाती होत नव्हती. अनेकजण आशाळभूतपणे गेटवर जाऊन उभे राहात. पण सामंतांचे कार्यकर्ते तिथे असत. एका भागातला कामगार दुसऱ्या टोकाच्या मिलमध्ये कामासाठी नेण्याची स्ट्रॅटेजी होती. कमिटीचे लोक त्यांना ओळखत नसत. मग पिकेटिंग सुरू झालं. संपाच्या बाजूने असलेले संप फोडणाऱ्यांना ट्रेनमध्ये गाठत आणि धुलाई करत. अनेकांचा पाठलाग होई. प्रभादेवीच्या क्राऊन मिलमध्ये कामासाठी वडिलांबरोबर जाणारा सतरा वर्षांचा अनिल साखळकर हा तरूण असाच जिवे मारला गेला. तो काही कोणाचा कार्यकर्ता नव्हता. पोट भरण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या हौतात्म्याची आज संप फोडू पाहणाऱ्यांना याद नाही.

वातावरण चोवीस तास पेटलेलं असे. मोर्चे तर रोजच निघत. आज सेंच्युरी आणि मातुल्य , उद्या रुबी आणि इंदू , परवा मोरारजी आणि मफतलाल अशा गिरण्या ठरवून संपकरी निदर्शनं करीत , अटक करवून घेत. ८ हजार महिलांनी ८ जुलैला रा.मि.म.संघाच्या कचेरीवर मोर्चा नेला. कायदा मंत्री भगवंतराव गायकवाड म्हणाले , कामगारांना आधी कामावर जायला सांगा , मग बोलतो. १६ तारखेला १८०० कामगारांच्या मुलांनी ' आमच्या बाबांचा पगार द्या. आम्हाला शिकू द्या ' म्हणत मंत्रालयावर मोर्चा काढला. कामाठीपुऱ्यात ७०० कामगारांनी घंटानाद केला. टी. एस. बोराडेंच्या नेतृत्वाखाली कामगारांनी इंदिरा कॉंग्रेसच्या आमदारांच्या घरांवर निदर्शनं केली. महापौर प्रभाकर पै यांनी ७५ नगरसेवकांचा मंत्रालयावर मोर्चा नेला. रा.मि.म.संघाचे भाई भोसले , होशिंग यांच्या घरांवर हल्ले झाले. जेलभरो आंदोलनं झाली. तुरुंग अपुरे पडू लागले. १६ सप्टेंबरला सामंतांनी विधान भवनावर दीडलाख कामगारांचा प्रचंड मोठा मोर्चा नेला. त्यादिवशी धरण फुटून सर्वत्र पाणी व्हावं तसा जिकडे तिकडे कामगार दिसत होता.

पण या सगळ्याचा सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. या लढ्यापेक्षा जुलै महिन्यात अमिताभ बच्चन अपघातात जखमी होऊन ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला , ही बातमी मोठी झाली होती. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अमिताभला पाहायला मुंबईला आले पण ते कामगारांना भेटले नाहीत. रामराव आदिकांनी संपात तोडगा काढला होता पण त्यांना केंद सरकारने गप्प बसवलं. काहीही करून सामंतांशी बोलायचंच नाही , हा केंदाचा एक कलमी अजेंडा होता. यात भरडला तो निरपराध गिरणी कामगार.

अनेक उत्तरप्रदेशीय कामगार भिवंडीला लूम्स चालवायला गेले. अनेकजण आधीच गावी जाऊन बसले होते. पण मुंबईच्या मनिऑर्डरीवर जगणारं कोकण या वाताहतीत अधिकच कर्जबाजारी झालं. मुंबईत तर कामगारांनी दागदागिनेच विकले नाहीत तर स्वत:च्या राहत्या जागा विकल्या. अनेक घरांत फुटके टोप आणि स्टोव्हही राहिले नाहीत. बायकांच्या गळ्यात खोट्या मण्यांची मंगळसूत्रं आली. बाबा मिटिंगवरून येताना काय बातमी आणतात याकडे मुलं आशेने भिरभिरी बघत जागत बसायची आणि उपाशी झोपायची. वह्या-पुस्तकं वाटपाचे कार्यक्रम अनेक झाले , कामगारांना कपडे आणि धान्य वाटप झालं. पण आभाळच फाटलं होतं , तिथे ठिगळ कुठवर लावणार ? कामगार मिळेल ती कामं करू लागले. भाजी विकू लागले , बिगारी कामाची भीक मागू लागले. या संपाने एक झालं , लोकांना भीक मागायचीही लाज वाटेनाशी झाली. त्यांचा ताठ कणा पुरता मोडून गेला. स्वाभिमान ठेचला गेला. ते खुरडत , लाचार होत मिलच्या दारात काम मागायला आले. मालकांनी आणि रा.मि.म. संघवाल्यांनी त्यांच्याकडून शरणपत्रं लिहून घेतली , त्यात भविष्यात कधीही संप न करण्याची , मिळेल ते काम निमूट करण्याची हमी घेतली होती. ज्यादा काम लादलं होतं. अडीच लाख कामगार होते , परतले तेव्हा लाखच होते. दीड लाख कुठे कुठे गेले.

आजच्या पिढीला हा इतिहास पुन: पुन्हा सांगावा लागेल. इतिहासात फक्त जेत्यांच नाव राहत. कदाचित गिरणी कामगारही मुंबईच्या नकाशावरून साफ पुसला जाईल. कदाचित नवं नगर उभं करताना त्याचा नरबळी अपरिहार्य असेल. पण त्याची जिगर , त्याचा लढाऊ बाणा , त्याचे श्रम आणि त्याने उभी केलेली गिरणगाव संस्कृती विसरणं ही इतिहासाशी गद्दारी ठरेल. राज्यर्कत्यांच्या क्रूर उदासीनतेमुळे , कामगार संघटनांच्या मतलबी राजकारणामुळे आणि कामगारांच्या मुळावर येणाऱ्या तत्कालीन औद्योगिक परिस्थितीमुळे आज त्याची कबर खणली जाते आहे. हे अख्खच्या अख्खं ' मोहोंनजोदडो' काळाच्या उदरात गडप होत असताना त्या १८ जानेवारीची पुन्हा याद येते आहे. आज त्या खच्चीकरणाच्या प्रक्रियेला पंचवीस वर्षं होताहेत म्हणे!
- जयंत पवार.

12/29, 11:49 PM] DVK:

 *It is never too late*

वैद्य खडीवाले नुकतेच गेले. मागे प्रचंड मोठी किर्ती आणि आयुर्वेदाची धरोहर ठेवून गेले. 

लाखो पेशंटचे अनेक असाध्य आणि जुनाट रोग बरे केले. 

सव्वा लाख पेशंट मोफत तपासले.

200 च्या वर आयुर्वेदीक औषधे निर्माण केली. 

आयुर्वेदीय चिकिस्येवर 150 हून अधिक पुस्तके लिहली.

गुरूकुल पद्धतीने शिक्षण देवून शेकडो आयुर्वेद तज्ञ निर्माण केले.

जनकल्यान रक्तपेढी आणि नेत्रपेढी उभारण्यात मोलाचा हातभार लावला. 

त्यांच्या 40 वर्षांच्या सेवेला सलाम करत सरकारने त्यांना "राष्ट्रीय धनवंतरी पुरस्कार" "आयुर्वेद भुषण" असे शेकडो मानाचे पुरस्कार दिले. 

पण या मानसाने वयाच्या चाळीसाव्या वर्षी आयुर्वेदाच्या अभ्यासाला सुरूवात केली असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसेल का? 
परशुराम यशवंत वैद्य असं खर नाव असणाऱ्या आणि "दादा" नावाने परिचित या धनवंतरीने वयाच्या 36 वर्षांपर्यंत भारतीय वायूसेनेत नोकरी केली होती. वयाच्या चाळीसाव्या वर्षी आष्टांग आयुर्वेद कॉलेज मधून आयुर्वेद प्रविण ही पदवी घेतली. 
पुढे 40 वर्षे आयुर्वेदात संशोधन आणि अविरत पेशंटची सेवा  केली. 

आजच्या धक्काधक्कीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात वेळ वाया गेल्याने निराश होणा-या तरुणांनी दादांच्या आयुष्याकडे बघून खुप शिकण्याजोगे आहे.
खरच वयाच्या कुठल्याही वर्षी नवीन धाडस करता येते.  
दादांकडे पाहुन खरोखरच वाटाव  *"It is never too late"

12/29, 12:02 AM] ‪
*चव....*
बऱ्याचदा  घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो . . .    बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते. 

कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम? बाजारातून आणलेल्या जिन्नसांचं सोडा, पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवीत बदल करणाऱ्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं?

उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागतात? कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ? नाही ना? कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते.

एरवी बघताक्षणीच फस्त होणारा पिठलं भात घरात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगानंतर खाताना कुठे चवदार लागतो सांगा बरं ! एखाद्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तुम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते. 

कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते. किती धांदल असते तिची ! काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही. इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते. 

कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणिक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते; टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.      

*भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं.* खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते, चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते.


चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी त्या चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते !

12/29, 12:25 PM] DpJ
 १ लहानशा मुलीने तिच्या बचत बाॅक्स मधून सर्व नाणी काढुन फ्राॅक च्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली. 
          ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची  काउंटर पेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्या कडे केमिस्ट चे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्या कडे गेले नाही. 
             केमिस्ट चा मित्र अमेरिकेहुन आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता.
             त्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटर वर आपटले. त्या चा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्या कडे गेले. तिची युक्ती कामी आली.
            केमिस्ट तिच्या कडे आला ,  कौतुकाने व प्रेमाने म्हणाला , काय पाहिजे तुला बेटा..?
          " मला चमत्कार पाहिजे "
       केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले.... बेटा तुला काय पाहिजे... ?
         ती पुन्हा म्हणाली,  मला चमत्कार पाहिजे  ..
         केमिस्ट तिला म्हणाला , बेटा इथे चमत्कार मिळत नाही... ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल !
         केमिस्टने विचारले  ,  बेटा तुला हे कोणी सांगितले  ?  तेंव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली..
       माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहे. जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की, आपल्याकडे पैसे नाहीत. विकायला दागिने किंवा इस्टेट ही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झालेत...
        त्या छोट्याश्या मुलीचे व केमिस्ट चे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला  व म्हणाला, तु किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी  ?
         तिने आपली  छोटी मुठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली . त्याने ती मोजली. ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते. 
          तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहुन हसला व म्हणाला   ,
     बेटा, तु चमत्कार विकत घेतलास....
चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल..

तो पाहुणा ,जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहुन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन डाॅ. जाॅर्ज अॅडरसन होता. 
         त्या सर्जनने  मुलीच्या भावाची सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढला.
       सर्जरी झाल्यानंतर हाॅस्पीटल मधुन बाहेर पडताना  डाॅ.जाॅर्ज ने मुलीला उचलून घेतले व म्हणाला  ......   बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही  ?
       जरुर मिळतो...जरुर मिळतो..

ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती. 
    देवाने तिची श्रद्धा खरी ठरविली. 
जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात देव तुमची मदत करतातच.
      हाच आस्थेचा चमत्कार आहे. 

जर ही पोस्ट वाचून तुम्ही गदगद् झाला असाल तर ,ईश्वर तुमच्या कडुनही असा चमत्कार घडवितीलच..



झोपले असाल तर डोळे उघडा!
*SRA Project म्हणजे नक्की काय :*
SRA म्हणजे Slum Rehabilitation Authority म्हणजेच मराठीतून झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प. म्हणजेच एखाद्या झोपडपट्टी मधील सर्व झोपड्या हटवून अधिकृत झोपडपट्टी धारकांना नवीन इमारतीमध्ये पक्की घरे किंवा सदनिका देण्याची योजना . सदर योजना एखद्या बिल्डर मार्फत राबवली जाते . म्हणजे बिल्डर इमारत बांधतो व झोपडपट्टी धारकांना सदनिका देतो तेही फुकटात . मग आता यात बिल्डर एवढी समाजसेवा का बरे करत असेल ? तर यामध्ये बिल्डर ला तिप्पट FSI मिळतो . आणि नवीन SRA प्रोजेक्ट ला चौपट FSI करण्याचा प्रस्ताव लवकरच येणार आहे . म्हणजेच समजा एखद्याला घर बांधायचे असेल तर आपल्याला अंदाजे एक FSI मिळतो बर्याचदा तो पूर्ण एक FSI नसतो तर ०.८५ एवडाच FSI असतो.  म्हणजे माझ्याकडे ३००० चोरस फुट जागा असेल तर मी  फक्त ३००० चौरस फुट च बांधकाम करू शकतो. शिवाय मी जागा अगोदर विकत घेतलेली असते किंवा मला जागा विकत घ्यावी लागते . पण SRA मध्ये झोपडपट्टी धारकांची जागा बिल्डर ला फुकटात मिळते . त्याबदल्यात बिल्डर तिप्पट बांधकाम करू शकतो समजा ३००० चौरस फुट जागा असेल तर ९००० चौरस फुट बांधकाम करू शकतो त्यातील निम्मे बांधकाम झोपडपट्टी धारकांच्या सदनिकांसाठी वापरले जाते तर निम्मे बांधकाम खुल्या बाजारात विक्रीसाठी वापरले जाते . म्हणजे बिल्डर ४५०० / ४५०० चौरस फुटाचे दोन प्रोजेक्ट बनवतो एका प्रोजेक्ट मध्ये झोपडपट्टी धारकांच्या सदनिका तर दुसर्या प्रोजेक्टमधील सदनिका बाजारभावाने विकतो . म्हणजे स्वत जागा विकत घेऊन एखादा प्रोजेक्ट करून फक्त एक FSI घेऊन बिल्डिंग बांधायची त्यापेक्षा झोपडपट्टीची जागा फुकटात घेऊन SRA प्रोजेक्ट करून बिल्डर जास्ती चा नफा कमावतो. शिवाय झोपडपट्टी धारकांना सदनिका देऊन त्यांच्यावरही उपकार करतो. 

आता आपण बोरिवलीमधील एक उदाहरण घेऊ 
बोरीवली मध्ये एक झोपडपट्टी आहे . तिचे क्षेत्रफळ आहे ४९७०.७५ चौरस मीटर म्हणजेच ५३५०५ चौरस फुट .  म्हणजेच बिल्डर ला FSI मिळणार ५३५०५ गुणिले तीन म्हणजेच १६०५१५ चौरस फुट. त्यातील निम्मा म्हणजेच ८०२५७ चौरस फुट इतका FSI वापरणार झोपडपट्टी धारकांच्या सदनिकांसाठी . तर ८०२५७ चौरस फुट इतके बांधकाम विकणार बाजारभावाने.

आता बिल्डर ला बांधकामासाठी किती खर्च येणार ते आपण बघूया. बिल्डर ने कितीही भारी बांधकाम करायचं म्हटलं तर त्याला सरासरी खर्च येतो १४०० ते १५०० प्रती चौरस फुट .यामध्ये पायाभरणी पासून सदनिकेची चावी हातात मिळेपर्यंत चा सर्व खर्च पकडला जातो .  म्हणजेच बिल्डर ला १६०५१५ चौरस फुट बांधकाम करायचे असेल तर खर्च येईल १६०५१५ गुणिले १५०० म्हणजेच २४०७७२५०० रुपये . म्हणजेच २४ कोटी ७ लाख ७२ हजार पाचशे रुपये. आपण आणखी ५ कोटी इतर खर्च पकडू म्हणजेच बिल्डर चा एकूण खर्च झाला तीस कोटी .
 आता बिल्डर यातून किती पैसे कमावणार ते पाहूया . ज्यावेळेस तुम्ही एखादि सदनिका विकत घ्यायला जाता त्यावेळेस कार्पेट, builtup, सुपर builtup असे काही शब्द तुमच्या कानावर ऐकू येतात . त्यालाच लोडिंग असेही म्हणतात . builtup area हा कार्पेट area च्या २५% तर सुपर बिल्ट उप area हा कार्पेट area च्या ४०% असतो . म्हणजे समजा १००० चौरस फुट कार्पेट area असणारी सदनिका तुम्ही विकत घ्यायला गेलात तर बिल्डर तुम्हाला सांगतो कि १४०० चौरस फुटाची ही सदनिका आहे . आणि प्रत्यक्षात ती सदनिका फक्त १००० चौरस फुटाची असते . आणि बिल्डर तुमच्या कडून १४०० चौरस फुटाच्या हिशोबाने पैसे घेतो. RERA आल्यानंतर builtup वरती  बिल्डर पैसे घेऊ शकत नाही पण तरीही कागदोपत्री कार्पेट area लिहिला जातो पण पैसे घेताना  सर्रास सुपर builtup वरती घेतले जातात. 
 बोरीवली मध्ये ही जी झोपडपट्टी आहे तिच्या शेजारच्या प्रोजेक्ट मधील सदनिकेचा दर आहे १५००० रुपये चौरस फुट . SRA प्रकल्पामुळे मिळालेल्या १६०५१५ चौरस फुट FSI पैकी बिल्डर बाजारभावाप्रमाणे विकणार आहे ८०२५७ चौरस फुट . आता या सदनिका विकताना बिल्डर त्याच्यावर लोडिंग करणार ४०% सुपर builtup . म्हणजेच  ८०२५७ गुणिले ४० भागिले १०० बरोबर ३२१०२.८ चौरस फुट हे लोडिंग मुळ ८०२५७ चौरस फुटामध्ये ad करून बिल्डर त्याच्या सदनिका विकणार . म्हणजेच बिल्डर विकणार ११२३५९.८ चौरस फुट . आपण हिशोबासाठी पकडू एक लाख १२ हजार चौरस फुट . आता बिल्डर ला यातून किती पैसे मिळणार आहेत ते बघू . १ लाख १२ हजार चौरस फुट गुणिले १५००० म्हणजेच बिल्डर ला मिळणार आहेत १६८५३९७००० रुपये म्हणजेच १६८ कोटी ५३ लाख ९७ हजार रुपये. आणि बिल्डर ने बांधकामावर खर्च केला आहे फक्त ३० कोटी . आपण round figure जरी पकडली तरी बिल्डर ला यातून उत्पन्न मिळणार आहे १३८ कोटी रुपये.
 आहे कि नाही SRA प्रोजेक्ट म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी !!!



[12/16, 1:49 PM] DDG: 
आवर्जून  वाचा 

एका लग्ना ला गेलो . जेवणाचा 
तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते . युनिफॉर्म घातलेल्या  सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या . 
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला .... 
हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो ..... 

तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ . ने हात खेचत म्हटले " आहो जरा दमाने घ्या , मिळते म्हणून सर्व घेऊ नका , मग फेकून द्याल " 
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली . थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले ..... 
अधिक काही खाववेना . नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो . रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता .....

माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला
"सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??
अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले 
" हि तुमची डिश आहे ना ??
" होय, मी परत उत्तरलो .
" हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ??  म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल " 

मी चकित झालो . थोडा राग हि आला . त्याच रागात बोललो
" आहो थोडे राहिले अन्न ?
काय हरकत आहे .
नाही अंदाज आला .
म्हणून काय घरी न्यायचं " ?? 

" रागावू नका " तो गोड हसत म्हणाला .
हे मोठ्यांच लग्न आहे . पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला . हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे . बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही . कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ . आमची 25 माणसे .  पण तरीही अन्न उरणारच . आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न !! त्याचे काय ??  राग मानू नका . पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार  दिवस आम्ही मेहनत करतोय , उत्कृष्ट प्रतीची भाजी , मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..
होय ,त्यासाठी आम्ही  मागू तेव्हढे पैसे तुम्ही  दिलेत हे मान्य आहे . पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत . आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा .....

म्हणून आम्ही हि शक्कल लढवली , हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता "........ का ??? 

कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ??  कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ?? 
" आणि हो , यातील काहीही यजमानांना माहित नाही . हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका . पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाज हि वाटली आणि पटतही होते .
 खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताय आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय .... 
इतक्यात सौ .म्हणाली  "बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात . द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला . आता रात्रीचे जेवण होईल . मेहनत , इंधन सर्व काही वाचेल . थोड्या वेळाने आम्ही  वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो ....

( आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता.... 
एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच.... 
पण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही ...) 

अन्नावाचून , अन्न पिकवता आत्महत्या करतोय ...

* अन्न हे पुर्णब्रम्ह ते वाया घालवु नका *



12/15, 12:05 PM] DDG: llविंचुll
विंचवा विषयी आपल्याला काय माहित आहे? विंचु डंख मारतो,इतकचना?
तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे.विंचवाची मादी विंचवी म्हणुयात तिला.
श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलच पाहिजे.
विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी.काही तासांनी पिलांना भुक लागते,निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी.
तिला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही.कासवा विषयी आपल्याला माहित असेलच;कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांच पोट भरतं. ईथे त्याहुनही गंभीर समस्या आहे.विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही.आता हळुहळु पिलांची भुक अनावर होऊ लागते.विंचवी बिचारी कासाविस होते,पण द्यायला तर काहीच नाही.पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरुन निमुट बसुन रहाते.आता पिलांची भुक अनावर होते,ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात,पहाता पहाता पिलं पोट भरुन तृप्त झालेली असतात,आणि विंचवी.............विंचवी..........
हो ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते!
याला म्हणायचं आईचं आईपण."आई "मग ती मुंगी,शेळी,वाघीण,गाय असो कि तुमची माझी माय असो, आईपण तेच ! मातृत्व अशी जादु आहे कि जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत.ज्याला आई समजली त्याला विश्व समजलं.
या जगात तुमचा कोणताही अपराध पोटात घालण्याची ताकद फक्त तुमच्या आईबाबांमधे आहे.कारण ते कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात. आपल्या आईबाबांना खुप प्रेम द्या. कारण तीच खरी भक्ती आणि देवपूजा आहे.
तुकोबा म्हणतात, 
मायबापे केवळ काशी।
तेणे न जावे तिर्थाशी।।


[12/16, 12:08 PM] : 
One friend asked another friend 
"What did your husband gift you to celebrate your child's birth?"

The friend replied that he did not give her anything.

The first friend was surprised and questioned her friend as to whether this was a good thing. She asked her friend "Does he not value you at all?"

After *sowing the seed of such poisonous thoughts* the first friend left, leaving her friend worried and doubtful.  

After sometime the husband comes home  and sees his wife's sullen face. 
While enquiring about it both start fighting which leads to them cursing at each other which leads to physical fight and eventually a divorce. 

Do you know the root of this problem?

It was one unnecessary dialogue with a friend who had come to ask about her friends health. 

Similarly Zaid asked Hamed;

Z- "Where do you work?"
H- "In some store"

Z- "What is your monthly income?"
H- "18,000 Rupees"

Z- "Just 18,000? How do you live off so little?"
H- **Breathes deeply** "What shall I say my friend!"

The conversation ends 

A few days later Hamed has become fed up of his job and asks his boss to increase his salary. The boss refuses and Hamed leaves the job and now has no job. He had work before but now he has no work.

A man spoke to another man who lived away from his son. 
He asked him, "Your son comes to meet you very little. Does he not have any love for you?"

The man replied that his son is a busy man and has a tight work schedule. He also has a wife and children, so he has very little time. 

The first man said, "What do you mean! You brought him up, you nurtured him, fulfilled all his wishes and now you rationalize with yourself for no reason that because of his other engagements he does not have any time to meet you! I tell you this is only an excuse to not meet. 

After this conversation something complain against the son started growing in the father's heart. Whenever the son would come to meet after that the father would only keep thinking that he has time for everyone except me. 

*Remember*  the words that leave your mouth have a deep and massive effect on others. 
Without any doubt there are some people through whose tongue the Shaytaan speaks.

In our everyday life some questions seem very innocent to us. "Why did you not buy anything for me?" "Why don't you have this?" "How can you spend your whole life with this person?" "How can you believe him?"

We unknowingly ask away many such questions innocently without thinking of their consequences. Without thinking about which seed we are about to plant in someone's heart? The seed of love or of hate and doubt. 

In today's times if we go to the root of all the chaos and fights that are happening around us, most often it will be because of someone else. They don't realize that whatever they said intentionally or unintentionally can destroy someone's life. 

Do not become a trouble maker and a spreader of doubt and evil. 

*Enter other people's home blind and leave it deaf*


Architect of modern India, 
Dr.B.R.Ambedkar died 61 years ago, on 6th December, 1956. Chaitya Bhumi at Dadar, Mumbai is that pious place where he was cremated. Today is his Mahaparinirvan Divas. He gave birth to a new ideology -the ideology of championing the cause of uplifting and improving the lot of those who were poorest, weakest, oppressed, suppressed, most neglected, disliked and hated people of India and who were considered as dirt and disease by the so called privileged people of the society. Imagine how much guts and courage was required to embrace and stand along with such unfortunate people. He had genuine love, Kindnesses and compassion for us and stood like a solid rock to safeguard our interest. Indeed he was a homo deus for us. Due to our profound love to him we call him Baba Saheb. His contribution to the Nation is eternal and invaluable. His great ideals and thoughts are immortal and are imprinted on our minds, hearts and souls which will always guide us in our quest for an equal society. His life, his struggle and his achievements are exceptional. If we are asked to name a single person who has influenced us most, then, we shall name none but Baba Shaheb. He lived and died for us. Long live Baba Shaheb

*** *कोण आहेत आंबेडकर अन काय केलंय आंबेडकरांनी??*
१. *१२ तासाचे ८ तास ज्यांनी केले*
२. *गरोदर महिलेस रजा*
३. *महिला आरक्षण*
४. *रिझर्व बँक*
५. *नोकरी मध्ये PF*
६. *रिटायर झाल्यावर पेन्शन*
७. *सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाची सूत्र कोणच्या हातात द्यायचे हे ठरवण्याचा हक्क "मतदान" हे ज्यांनी तुला मिळवून दिले ते आहेत आंबेडकर...*
***********************************
१. *तू कोणत्या जातीचा धर्माचा याच्याशी काही देणे घेणे नाही,पण तू ज्या कुठल्या ठिकाणी काम करतोयेस ना त्या ठिकाणी तू आज '१४' तासांच्या ऐवजी '८' तासांची ड्यूटी करतोयेस ते '१४' चे '८' तास ज्यांनी केले ते आहेत "आंबेडकर"*
***********************************
२. *तुझी आई,बहिण, बायको ज्या ठिकाणी काम करतायेत त्यांना स्त्री म्हणून मिळणाऱ्या सोयी किंवा मुभा असतात,त्या गरोदर असताना मिळणाऱ्या पगारी सुट्ट्या देऊ करणारे कायदे निर्माण केलेत ते आहेत "आंबेडकर"*
***********************************
३. *त्यांना सर्वात जास्ती सक्षम बनवण्यासाठी आरक्षणात महिलांना अधिक प्राधान्य दिले ते आहेत आंबेडकर...*
***********************************
४. *ज्यांच्या आराखड्यावर मजबूत आणि ज्यांच्या कल्पनेतून 'The Reserve Bank Of India' आधारली आहे आणि त्यांनी लिहिलेल्या The problems of the ruppes &it's solution या ग्रंथानुसारच भारतीय बैंक चालते ते आहेत आंबेडकर...*
***********************************
५. *तूला, मला अन आपल्या प्रेत्येकाला जो 'P. F.' मिळतो ना,ते आहेत "आंबेडकर"....आंबेडकर तर तुझे माझे नंतर आहेत, ते सर्वात आधी या 'देशाचे' आहेत.*
***********************************
6.
*शेतकरी बांधवाची सध्याची परिस्थितीचे उतरे ज्यानी100वर्षापूर्वी लिहून ठेवले ते आहेत आंबेडकर*
***********************************
7.
*नदी जोड प्रकल्पांची या देशाला गरज आहे व हिराकूड व दमोदर यांसारखे मोठे बहुउद्धेशीय प्रकल्प(धरण) ज्यांनी सर्वात पहिले सांगितले व जलसंधारण मंञी आसताना हे प्रकल्प अवघ्या चार वर्षात ज्यांनी पूर्ण केले ते आहेत आंबेडकर.*
*************************************
*💪संपूर्ण स्वातंत्र्यची मागणी करणारे पहिले 'देशभक्त' ते आहेत…आंबेडकर*
************************************
*😡अजून एक...ज्या मनुवादी विचारांनी शिवपुत्र 'संभाजी महाराजांना' अनायत यातना देऊन मारलं त्या शंभूराजांच्या खुनाचा बदला म्हणून "मनुस्मृती" रायगडाच्या पायथ्याला नेऊन ज्यांनी जाळली ते आहेत "आंबेडकर "...*
***********************************
*🌞आंबेडकर कित्येक गोष्टींचे निर्माते आहेत...जे तुला माहितही असतील पण त्या कोणामुळे आहेत हे तुला माहित नसेल,आंबेडकर मोठे अन महान आहेतच पण जातीयवाद्यांनी अन बिकावू मिडिया ने अजनुही पुरेपूर लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही.*
***********************************


[12/6, 9:32 AM] DDS P.: 
आपण कोठे ही चांगले जेवण मिळाले की त्याचे वर्णन "पेशवाई थाट" असा सहज करतो. पण प्रत्यक्षात "पेशवाई थाट" एवढा सोपा नव्हता! 
कसा होता "पेशवाई थाट"?
पेशवाईतील भोजन व्यवस्थेचा थाटमाट ... 

    पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात . लाकडावर शिजवलेले अन्न पेशवे कधीही ग्रहण करीत नसत . नित्य , नैमित्तिक पंगतीचे भोजन बनविण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात . 
    पुण्यातील हिराबागेत निरनिराळ्या कारणास्ताव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत . त्या मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात , कागदासारख्या पातळ पाटवड्या , पुरणपोळ्या , रंगीबेरंगी मिठाया , भाज्या , चटण्या , कोशिंबिरी , केळीच्या पानावर वाढल्या जात . पानाच्या बाजूला द्रोणात दूध , तूप ,ताक , दही व द्राक्षाचे सार वाढलेले असे . पेशवे ब्राम्हण असल्याने त्यांचे सोवळेओवळे अत्यंत कडक म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनात बसत नसत . दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत असत . सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाहप्रसंगी भोजनसमयी पानात खायचे पदार्थ कोठे व कसे वाढायचे याबद्दलची वाढ़पाची पद्धत नाना फडणीसांनी सुरु केली . पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ , मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या , कोशिंबिरी , लोणची , पापड , भजी , कुरडया व खीर पुरण असे . मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या , आमट्या , सार , सांबार , व पक्वान्ने , पानाच्या मध्यभागी पोळ्या , पुऱ्या व भाताचे प्रकार . ही वाढपाची पद्धत महाराष्ट्रात बरीच वर्षे टिकून आहे . 
    ब्राम्हण भोजनाच्या समयी दीड किंवा दोन हात लांब केळीचे पान , दर पानाच्या बाजूला १० ते १२ द्रोण , पानाभोवती रांगोळ्या , बसायला व टेकायला रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट , चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी ( एक पक्वान् खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी ) , पानात १० भाज्या त्यात तोंडली , परवरे ( पडवळ ) , वांगी या भाज्या नित्य असत . तुरीचे वरण , २ प्रकारची सांबारे , आमटी , १० प्रकारची लोणची ( त्यातील एक साखरेचे गोड ) असे . ३-४ प्रकारच्या फेण्या , साधे वडे , वाटल्या डाळीचे कढीवडे , साजूक तूप , माध्यम गोड मठ्ठा , २ प्रकारच्या खिरी ( शेवयाची व गवल्याची ) , सपिठाच्या पूर्ण पोळ्या ( पुरण पोळ्या ) , खिचडी , ओले हरभरे , पापड , सांडगे , चिकवड्या , मिरगोंडे ( मिरगुंडे ) , फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या , २० प्रकारच्या कोशिंबिरी , फळभाज्या , पालेभाज्या , उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड , तळवडे , पंचामृत , रायती , ताकाची कढी , चाकवताचे सांबार , मसालेदार वांगी , सुरण , पांढरा भोपळा ,मेथी किंवा आंबाडीची भाजी , चटण्या , कोशिंबिरीत कोथिंबीर लसण  , आले , लाल मिरच्या , तीळ , जवस , कारले , आमसुले , हरभऱ्याची डाळ , लिंबे याचा वापर करीत . तसेच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे . घीवर , आमरस , श्रीखंड ( हे पक्वान्न शे बाजीराव ( दुसरे ) यांनी प्रचारात आणले . बासुंदी , केशरी साखरभात , जिलेबी ( हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले .) लाडू , पुरणपोळी ( हे पक्वान्न जास्त रूढ होते .) भोजनोत्तर ७ पानांचा प्रसिद्ध कुलपी  विडा दिला जाई . ( पेशवाईत स्त्रियांनाही विडा खायची सवय होती .)
    पेशव्यांचा गणपती उत्सवातील ब्राम्हण भोजनाचा मक्ता ६९०० रु चा असे . त्यात २६ दिवस रोज ५०० ब्राम्हण भोजन करीत असत . यावरून दरपात्री साडे आठ आणे भोजनाचा खर्च पेशव्यांना येत असे . सन १८०७ मधील गणपती उत्सवाच्या भोजनाचा मक्ता दररोज ५०० ब्राम्हण याप्रमाणे दिला होता . तसेच नेवैद्य व थोरले पंगतीसाठी १२५ भोजनपात्रे आणि नैमित्तिक प्रयोजनानिमित्त दरमहा १००० पात्रे मिळून भोजनाचा २९ हजार रुपयांचा वेगळा मक्ता दिला होता . या मक्त्यात वार्षिक ३७ हजार पात्रे होत असल्याने पात्री १२ आणे प्रमाणे भोजनखर्च होत असे !


[11/18, 5:31 PM] 
केवढी ही मराठी भाषेची संपन्नता.. 
*मिठी*.. 
*अलिंगन*.. 
*बाहुपाश*.. 
*करांचा विळखा*.. 

नुसते शब्द ऐकुनही अंगावर रोमांच उभे राहतात..

आणि 
या सगळ्याला इंग्लिश शब्द काय तर
 *हग*..!!!

[11/18, 1:07 PM] DEM
 Lest this UNGRATREFUL nation
IN forgets Re Zangla and 18 Nov 1962 ....

It has been 55 LONG years!

WHEN LAST MAN FOUGHT TILL  LAST ROUND

In a battle without parallel in the annals of modern military history, 123 bravehearts of CHARLIE company, 13 KUMAON, fought till the ‘last man, last round’ on 18 November 1962.

Employing their famous ‘human wave’ tactics, the Chinese launched determined, multi-directional attacks against the isolated forward post. 

Surrounded and heavily outnumbered, the men fought back with RARE determination and beat back wave after wave of attack. 

The gallant Company Commander, Major Shaitan Singh, crawled from trench to trench, personally motivating his men under withering fire, even though he was himself wounded. 

The Company suffered 114 casualties and finally ran out of ammunition, but these gallant warriors neither retreated nor surrendered.

It was only when the Chinese permitted the Indian army to collect the bodies in February 1963 that the nation learnt the truth about the heroic fight put up by these valiant warriors.

The body of Major Shaitan Singh, honoured posthumously with the Param Vir Chakra, lay in the open field where he had fallen while personally leading a charge to relieve a besieged platoon post. 

The bodies of 23 men lay around him, riddled with bullet and splinter wounds.

A ROYAL SALUTE TO MAJOR SHAITAN SINGH and his CHARLIE COMPANY (13 KUMAON)
क्या खूब लड़े मरदाने !

[11/18, 2:19 PM] DDG
Classic one 
Ever since Robert was a child, he had a fear of someone under his bed at night.

So he went to a Psychiatrist and told him "I've got problems. 
Every time I go to bed 
I think there's somebody under it.  
I'm scared. 
I think I'm going crazy." 
  
"Just put yourself in my hands for one year", said the psychiatrist. 

"Come, talk to me three times a week and we should be able to get rid of those fears." 
  
"How much do you charge?" 
  
'$200 per visit,' replied 
the doctor.     
  
'I'll think of it and if needed I will come back to you,' 
Robert said. 
  
Six months later he met the Psychiatrist on the street.     

'Why didn't you come to see me about those fears you were having?' he asked.   
  
'Well, $200 a visit three times a week for a year is an awful lot of money! 

A Indian friend of mine cured me for the price of one plate biryani and a bottle of coke.

I was so happy to have saved all that money that I went and bought myself a new SUV".  
  
'Is that so!' with a bit of an attitude he said, 'and how, may I ask, did the friend cure you?'   
  
He told me to 
"Sell the bed and sleep on a Mattress on the floor."

Moral:
TO HELL WITH THOSE PSYCHIATRISTS.. 
GO TALK TO YOUR friend.

There is always an INDIAN way to solve a difficult problem...


[11/18, 4:02 PM] DRN
" अाईची अपेक्षा "*
आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला,
*"बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे ? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं.. काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले मी."*

मुलगा म्हणाला,
*"आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."*

आई स्मितहास्य करीत म्हणाली,
*" अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा  ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."*

मुलगा म्हणाला,
*"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर "*

आई आता हसली म्हणाली,
*"सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ द्यावी, समजून घ्यावं व सुखाने एकत्र नांदावं."*

मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला, *"आता तूच सांग ना आई मला ! मी काय करावं तुझ्यासाठी?"*

आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली,
*"ऐक ! जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने  मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हीच अपेक्षा आहे माझी."*
*"जेव्हां देवासमोर उभा राहशील तेव्हां माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर. मी जेव्हां मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर. तू केलेलं प्रत्येक चांगलं काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आत्ता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, जवळपास असलेल्या लहानथोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.*
*"लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट, हे मी स्वेच्छेने स्वीकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.*
*देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची. त्याबद्दल त्याची मी सदैव ॠणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.*
*तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.*
*करशील का हे?*"

*निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.*

*धन्य धन्य ती माता*
*निरपेक्ष व निस्वार्थ प्रेम फक्त माताच करु जाणे,*
*त्रिवार वंदन प्रत्येक  मातेला !*

[11/18, 5:21 PM] DEM
जीवनसाथी
एकदा एक मित्र आमच्या घरी आला होता.                  चहा,नाश्त्यासोबत गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या.
बोलता बोलता मी मधेच उठून उभा राहिलो. 
“मी प्लेट्स धुवून लगेच परत येतो.”
मी असं म्हणताच तो माझ्याकडे अशा काही विचित्र नजरेने पाहत होता जणू मी त्याला सांगितलंय की 
‘मी रॉकेट बनवायला चाललोय.’
मग तो काहीसा गोंधळून कौतुकाच्या स्वरात बोलला.
“मला आनंद वाटला की तू तुझ्या बायकोला कामात मदत करतोस.मी नाही करत मदत. कारण माझ्या बायकोला त्याचं काही कौतुकच नसतं. आता हेच बघ ना ,मागच्या आठवड्यात मी किती मेहनतीने फरशी धुतली....
तर तिने साधं छान ही म्हटलं नाही....”

मी किचनमधून परत आलो. 
“मी बायकोला ‘मदत’ करत नाही.खरं तर तिला मदतीची गरजच नसते. तिला हवा असतो ‘पार्टनर’. आणि घरात ,समाजात मी तिचा पार्टनर आहे. 
पण मी  काही घरतल्या कामात तिची मदत करत नाही.
घर स्वच्छ करण्यात मी तिला ‘मदत’ करत नाही ,
कारण मीही याच घरात राहतो आणि त्याची स्वच्छता माझीही गरज आहे.
स्वैपाकात मी तिला ‘मदत’ करत नाही, 
कारण जेवण ही माझीही गरज आहे आणि म्हणून स्वैपाक करणं माझंही काम आहे.
जेवणानंतर मी ताटं धुतो ,
कारण ती ताटं मीही वापरत असतो.
मी मुलांना सांभाळण्यात तिला मदत करत नाही. 
कारण ती माझीही मुलं आहेत आणि मुख्य म्हणजे  एक बाप म्हणून ते माझंही काम आहे.
कपडे धुणे, वाळवणे, घड्या घालून ठेवणे या कामात मी तिला मदत करत नाही. 
कारण ते कपडे माझे अन माझ्या मुलांचे असतात.
मी घरात तिला ‘मदत’ करत नाही,
कारण मीही या घराचा एक हिस्सा आहे. 

अन् मुद्दा राहिला तो तिने तुझं कौतुक करण्याचा तर आठवून बघ, तिने जेव्हा घर स्वच्छ केलं,कपडे धुतले, स्वैपाक केला, मुलांना संभाळलं तेव्हा तू तिला साधं ‘थँक्यू’ तर बोललास का ? 
बोलायला हवं. 
अगदी कोणत्याही मर्यादांचा बाऊ न करता बोलायला हवं.
मी बोलतो.
पण थोडं वेगळ्या स्टाईलने. 
जसं, “थँक्यू डार्लिंग....!! 
तुझी खरंच कमाल आहे!!”
तुला हे मूर्खपणाचे वाटेल कदाचित.
जणू एखादी नवलाची गोष्ट मी तुला सांगतोय,
असे तुझे डोळे मोठ्ठे मोठ्ठे झालेत.

पण खरं  तर असं काहीही नाही, 
आयुष्यात एकदाच फारशी पुसून तू एका मोठ्या कौतुकाची अपेक्षा करत होतास. पण, खरं सांग तिच्यासाठी तू असा कधी विचार केला आहेस का? 

तुझ्यासाठी म्हणून सांगतो, 
या कामांसाठी फार मेहनत अन संयम लागतो. 
जो आपल्यात नसतो. 
आपल्याकडे कष्टाच्या कामांना मर्दानी काम म्हणतात. पण आपली आई,बायको जे काम करत असतात ते मर्दानी कामाहून मुळीच कमी नसते.
कदाचित आपल्याला हेच शिकवलं जातं की हे काम तितकं मेहनतीचं नसतं. 
साधं बोटही फिरवावं लागत नाही. 
खरं तर हे काम केल्यावर समजतं.
जर तू तिच्याकडून कौतुकाची अपेक्षा करत असशील तर तिच्याही कामाचं कौतुक कर. अगदी मनापासून. 
तिला हात दे, तिच्या ‘पार्टनर’सारखा. 
एखाद्या पाहुण्यासारखा नको जो फक्त जेवण्यासाठी, झोपण्यासाठी, अंघोळीसाठी किंवा केवळ इतर गरजा पूर्ण करण्यासाठी घरात येतो. 
आपल्याला हे बदल आपल्या घरापासून सुरु करावे लागतील. आपण आपल्या मुलींना अन मुलांना ‘मैत्रीचं खरं मर्म’ शिकवायला हवं. तेव्हा ते एकमेकांचं कौतुक करतील अन त्याहून अधिक एकमेकांच्या कामाचा आदर करतील.
‘The Bookoholics’ 
या इंग्रजी लेखाचा मराठी स्वैर अनुवाद.


[11/18, 9:14 PM]DEM
 *टरमरिक लाटे (latte ) !!*
कल्पना करा . . . तुम्ही स्टार बक्स च्या अलिशान कॉफी शॉप मध्ये बसला आहात . तुम्ही रोजही बसत असाल पण जसे स्वप्नात संताजी धनाजी दिसत असत तसे स्टार बक्स चे मेन्यु कार्ड दिसते . त्याचे 'शुल्क ' बघून आम्ही गारद होतो . 
त्यामुळेच  'कल्पना ' करा असे म्हंटले . . . 
नुकत्याच एटीएम मधून काढलेल्या करकरीत नोटांमुळे खिशाला आलेली उब सांभाळत तुम्ही मेन्यु कार्ड बघता . . .
 आणि समोर दिसते ते *काय* ?? 

*हळद दुध* ?? 
*सुंठ दुध* ?? 
*लवंग वेलदोड्याचा काढा* ? 
रुपये १५० फॉर स्मॉल , 
२०० फॉर मिडीयम एंड
 २५० फॉर लार्ज कप . . .

 आम्ही एकदम *स्टाइल* मध्ये २ लार्ज टर्मरिक लाटे ऑर्डर करून ५०० रुपये धारातीर्थी पाडतो . . *खटाककन फोन काढून स्टेटस अपडेट करतो* . . ' *हॕविंग हेल्दी टर्मरिक लाटे  विथ . .. . @ स्टार बक्स*'' . . .

 सोलिड हवा नं ??

 परत त्याचे फायदे आणि २५० रुपये वर्थ आहेत हे सांगायला आपण सैराट . . . 

*अमेरिकेत सध्या टर्मरिक लाटे न धुमाकूळ घातला आहे* . 

Times  of India  या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार टर्मरिक लाटे यास *२०१६ चा मिल्क ऑफ ईयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे* . 

 नोव्हेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ या काळात त्याच्या मागणीत *५६* % वाढ झाली आहे . . . 

आपली आई बिचारी पी रे बाळा १ ग्लास म्हणून आग्रह करायची तेव्हा ' *गावठी* ' वाटणारे हे ड्रिंक जागतिक पातळीवर मात्र ' *इन डिमांड* ' आहे !! 

*'तुज आहे तुज पाशी परी तू जागा चुकलाशी* ' म्हणतात ते योग्यच .
 सगळे आपल्यापाशी आहे पण त्याची किंमत ती काय ??

 *भारतीय संस्कृतीत जे काही आहे ते अशास्त्रीय , भोंगळ , थोतांड आणि अंधश्रद्धा आहे असे मानणारी करंटी पिढी आज यत्र तत्र सर्वत्र उच्छाद मांडत आहे* . . 

का प्यावी म्हणतात हे टर्मरिक लाटे ??

 ती anti inflammatory आहे , रोग प्रतिकार शक्ती वाढवते , ताकद वाढवते आणि पचन सुधारते म्हणून ?? 

*अरे छे* . . . इतकी भुक्कड आणि क्षुल्लक अशी हळद नाही . . 

'' हरिद्रा काञ्जनि पीता निशाख्या वरवर्णीनी
कृमिघ्ना हलदी योषित्प्रिया हट्टविलासिनी 
हरिद्रा कटूका तिक्ता रुक्षोष्णा कफपित्तनुत 
वर्ण्या त्वकदोष मेहास्र शोष पांडू व्रणापहा ''

*हरिद्रा , कांचनी , पीता , निशा ,वरवर्णीनी ,कृमिघ्नी , हळदी , योषिप्रिय , हट्टविलासिनी अशी नावे असलेली हळद तिखट , कटू , उष्ण असून कफ , पित्त , त्वचारोग , प्रमेह , रक्त विकार ,पांडू रोग आणि व्रण यांचा नाश करणारी आहे*. 

हा साक्षात्कार आयुर्वेदाला २०१६ मध्ये झालेला नाही . 

तुमचे लहानपण आठवा . . . फुटलेली कोपरं आणि सोललेली ढोपरं यावर प्रथम हळदीचा लेप लागत असे . . झाले का कोणाला 'इन्फेक्शन ' ?? 

घसा बसला . . बरं वाटेनासं झालं की हळद आणि दुधाचा उतारा कसा कामी पडायचा ??

 आठवतंय का ??

 नाही . . . ??

बरं लग्नाच्या आधी 'हळदीचाच ' कार्यक्रम का असतो हो ???
 गेला बाजार नीळ , गुलाल किंवा काव यांचा का समारंभ नसतो ?? 
काय गरज काय त्या ' *ओर्थ्रोडोक्स* हळदी ची ??''
 ' पी हळद आणि हो गोरी असे होत नाही ' हि म्हण आठवते न ?? 
तर रंगाचा आणि हळदीचा , स्त्री आरोग्याचा आणि हळदीचा जवळचा संबंध आहे . . . 
पण लक्षात कोण घेतो ?? असो . . . !

तर अशी ही हळद . . . सूज  नाहीशी  करणारी , वेदना कमी करणारी , वर्ण्य , कृमी नष्ट करणारी , त्वचा विकारांचा नाश करणारी , जखम निर्जंतुक करून भरून काढणारी , रुची वाढवणारी , रक्ताचे प्रसादान करणारी , प्रमेहाचा नाश करणारी , गर्भाशयाचे शोधन करणारी , पित्ताचे शमन करणारी , तापाचा नाश करणारी आणि विषघ्न आहे . . . 

म्हणूनच ही हळद मंदिराच्या गाभाऱ्या पासून ते स्वयंपाक घराच्या फोडणीच्या डब्या पर्यंत हिंदू संस्कृतीत सर्वत्र अधिकाराने आणि मानाने आढळते . . .
 काळ जसा पुढे गेला तसे आपण 'का ?' 
हा प्रश्न टाळून 'कशाला ?' हा प्रश्न अधिक विचारात गेलो त्यामुळे प्रत्येक गोष्टच अनावश्यक आणि अस्थायी वाटायला लागली . 
*एतद्देशीय जे जे ते ते भंपक अशा समजुतीतून अत्यंत अभिमानशुन्य आणि निरस पिढी जन्माला आली हे मॕक्यूले चे यश* . . .  
तो धूर्त माणूस काय म्हणतो बघा ...

' ' *I propose that we replace her(India's ) old and ancient education system, her culture, for if the Indians think that all is foreign and English is greater than their own. They will loose their self esteem ,their native culture and they will become what we want them a truly dominated nation ''* 

Lord MaCaulay 2 Feb 1835 

याचा आनंद आणि अभिमान वाटतो न आपल्याला ?? 
गोष्ट सोप्पी आहे . . . हळदीचे दुध  . . . 
खंत इतकीच आहे की या दुधाचा ' *व्यावसायिक वापर* ' करावा असे ना कोणत्या उत्पादकास वाटले . . .
 या दुधात खरेच 'औषधी गुण ' आहेत असे आपले पूर्वज सांगत होते ते ना आम्हास कधी पटले . . . 
आजवर आम्ही स्वेच्छेने ना कधी ते पिले  पण आता आम्ही ते रोज पिणार . . . ते कोठे मिळते याचे *'joints'* शोधणार . . . का ???
 कारण ते खरच पिण्याच्या लायकीचे असते हे आता सिद्ध होऊन आले आले . . . चिअर्स . . . !! 

(टीप - १ हे वाचून कोणी हळदीचे दुध पिणार असाल तर घरी हळदीचे दुध दे म्हणून मागावे . . टर्मरिक लाटे वगैरे मागितले तर घरच्यांची आणि तुमची गैरसोय होईल .
२. हळदीचे दुध घरोघरी आणि वर्षानुवर्षे बनत असल्याने त्याची 'रेसिपी ' सांगायची आवश्यकता नाही . या लेखाचा हेतू हळद आणि तिचे महत्व अधोरेखित करायचा आहे . 
३. दारू हळद आणि खायची हळद वेगळी असते . जे चकाकते ते सोने नसते तसेच जी पिवळी असते ती हळद नसते . . . त्यामुळे उत्तम दर्ज्याची हळद वापरावी ) *चरकच्या शेतातली* 


[11/19, 7:45 AM] DDG
 *Never Lie to a Smart Woman*
```Man on phone: 
"Honey I have been asked to go golfing in China with my boss for a week. 
This is a good opportunity for me to get the promotion. 
So could you please pack enough clothes for a week, and my Golf bag.
We are leaving from office & I will swing by the house to pick my things. Oh, Please pack my new blue silk pyjamas!”

The wife thinks this sounds a bit fishy, but being a good wife she did exactly as her husband said.

The following weekend he came home a little tired but looking good.

The wife welcomed him & asked if he enjoy the trip?

He said “Yes, we had some good games and the weather is hot. 
But why didn’t you pack my blue silk pyjamas?”

You will love the answer..!!

She says, “I did…..They are in your Golf bag” ```

*Game over !!!*


[11/19, 10:19 AM] DDG
लेखनकला वर्कशाॅप 
Writing Exercise   for students...
बातमी 
दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला. 
 ही बातमी विस्ताराने लिहा...
*****************************
नवकथा 
मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला.  तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला. 

************************************
नवकविता 
स्टेशनसमोरची रंगहीन टपरी 
पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी 
अंग चोरून पडलेली 
वडे तळणाऱ्या माणसाच्या 
कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब 
ठिबकतायत 
पुढ्यातल्या कढईत 
टप टप टप 
येतोय आवाज 
चुरर्र चुर्र 
ही खरी घामाची कमाई 
पुढ्यातल्या 
टवका गेलेल्या बशीतला 
वडा-पाव खाताना 
त्याच्या मनात येउन गेलं 
उगाचच 

*************************************
ललित 
दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो. 

'वडा-पाव द्या हो एक' मी म्हटलं. 

'एक का, चार घ्या की', मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा! 

*************************************
शामची आई व्हर्जन 
'शाम, बाळ खा हो तो वडा-पाव', पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, 'अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!'

*************************************
जी ए  कुलकर्णी व्हर्जन 
रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या  मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली. 

*************************************
गो. नि. दांडेकर व्हर्जन 

हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, 'आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो'. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल?    
************************************
ग्रेस व्हर्जन 
विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव  खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा!      
 -----------------
[11/19, 11:06 AM] DPJ 
पोहे,
खास करुन ज्यांना आवडतात त्याच्यासाठी...
रविवारच्या प्रसन्न सकाळी टेबलवर चहाच्या सोबतीने येणारे गरमागरम चमचमीत वाफाळते कांदेपोहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या जिवलग मित्र मैत्रिणी - खोबरं, कोथिंबीर आणि लिंबाची फोड. बस! ही चौकडी जमली की सुरू होते रविवारची प्रसन्न सकाळ. कधी कधी बरोबर शेव, लोणचे, दाण्याची चटणी, फरसाण अशी पाहुणे मंडळी असतील तर मग खाशी मैफिल जमते त्यांची.

तर अश्या ह्या पोह्यांचा महिमा काय वर्णावा? एक तर त्यांची लोभस विविध रूपे.. कांदे पोहे, बटाटे पोहे, मटार पोहे, कोबी पोहे पासून ते दडपे पोहे, कोळाचे पोहे, दही पोहे, दूध पोहे ही सर्वच रूपे गोजिरवाणी!

प्रत्येकाची लज्जत निराळी! हेच पोहे कधी जर मिसळीमध्ये मिसळले गेले तर तिथेही उसळ, फरसाण कांदा लिंबू याच्याशी मिळून मिसळून मिसळीची लज्जत वाढवतात!

एरवी रोजच्या नाश्त्याला असणारा पोहेपदार्थ चिवड्याच्या रूपात आला की त्याची रवानगी थेट दिवाळीच्या पहिल्या शाही फराळाकडे होते.

पोहे हा माणसांचाच नाही तर देवांचाही आवडता नाश्ता आहे.. सुदाम्याने श्रीकृष्णासाठी पोहेच नेले होते आणि ते कृष्णाने आवडीने खाल्ले होते. नाही का? जिथे देवाधिदेव पोहे खातात तिथे आम्हा पामरांची काय कथा?

पोह्यांवर एक महत्वाची जबाबदारी देखील असते. विचारा कसली? तर अरेंज्ड मॅरेज जमवण्याची! आपल्याकडे मराठी मंडळींमध्ये बरेचदा मुलगी पसंत करणे प्रकारांना चहा आणि "पोहे" असतात सर्वसाधारणपणे! पोह्यांच्या चमचमितपणावरून लग्ने ठरू शकतात! तर असा हा पोहे नावाचा पदार्थ, पचायला “हलका” असला तरी लोकांची लग्ने जमवण्याची क्षमता असणारा म्हणून त्याचे समाजात पारडे "जड"!

मला लहानपनापासून पोहे फार आवडतात. लहानपणी घरी रोज नाश्त्याची पद्धत नव्हती. फक्त रविवारी पोहे असायचे त्यामुळे त्याचे फार अप्रूप वाटायचे. रविवारी सकाळी लागणारे चित्रहार आणि त्या पोह्यांसाठी रविवारची वाट बघायचो आम्ही. मला पोहे एवढे आवडायचे की मी तर गाण्यात देखील त्यांचा उल्लेख करत म्हणायची:

आकाश पांघरूनी जग शांत झोपलेले!
घेऊन एक वाटी खातो कबीर पोहे!

घरच्या सात्विक पोह्यांची सवय कॉलेजमध्ये जड तर जाणार नाही ना असा विचार मनात येईतो कॉलेजच्या बाहेर टपरीवर पोहे मिळतात असा शोध लागला. तोवर घराच्या बाहेर कधी पोहे खाण्याचा प्रश्न आला नव्हता. टपरीवरचे पोहे नावासारखेच टपरी नसतील ना असा एक विचार डोकावून गेला. पण पहिली बशी डोळ्यासमोर आली आणि ती शंका दूर  झाली. टपरीवर पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी असे सर्व प्रकार मिळायचे. आणि या सर्वांचे जिवलग साथीदार म्हणजे बटाटेवडा आणि पातळ हिरवी चटणी. शिगोशीग भरलेल्या पोह्यांवर टपरीवाला एक बटाटेवडा ठेवून त्यावर पातळ चटणी ओतायचा. भन्नाट कॉम्बिनेशन. बटाटेवड्याचा तेलकटपणा पोहे शोषून घ्यायचे आणि अजूनच मऊसूत व्हायचे आणि हिरवी चटणी वेगळाच चटकदारपणा आणायची. त्या अद्वितीय पोह्यांनी कॉलेजची वर्षे सुरळीत पार पाडली. असो!

इतकेच काय! आपल्या अवधूत गुप्ते काकांनी तर "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे" धम्माल कॅची चालीचे  गाणे रचून पुराणकाळात देवाधिकांना आवडणाऱ्या पोह्यांना आत्ताच्या मॉडर्न युगात देखील ग्लॅमर मिळवून दिले! या गाण्यात गीतकाराने आयुष्याला पोह्याची "उपमा" दिली आहे.

तर असे हे रुचकर पौष्टिक पोहे! नुसते डोळे मिटून मस्त खोबरे, कोथिंबीर भुरभुरलेल्या पोह्यांच्या बशीचे चित्र डोळ्यासमोर आणून बघा! मग त्या चित्रात "शिरा"! तुम्हाला जाणवेल की त्या आनंदाला "अद्वितीय" सोडून दुसरी "उपमा" नाही आणि मग त्या आनंदाच्या डोहात मनसोक्त "पोहा"!

 
------------
[11/18, 6:46 PM] DSH
Netanyahu’s Gift to the Palestinians.

ISRAELI P.M. B. NETANYAHU responded 
to a disgusting gesture with utter class!

He received an item from the leader of HAMAS during the recent cease-fire. The leader of the Palestinian terrorist organization, Khaled Mashal, sent a “gift”..(actually, it was a gesture of hate and contempt to the Prime Minister of Israel Benjamin Netanyahu), in an elaborate box with a note. 

After having the box checked for safety reasons, Prime Minister Netanyahu opened the box and saw that the content was cow dung. He opened the note, handwritten in Arabic by Mr. Mashal, which said, “For you and the proud people of the Zionist Entity.”

Mr. Netanyahu, who is literate in Arabic, pondered the note and decided how best to reciprocate. 

He quickly did so by sending the Hamas leader an equally handsome package, also containing a personal note. 

Mr. Mashal and the other leaders of Hamas were very surprised to receive the parcel and opened it, very carefully, similarly suspecting that it might contain a bomb. But to their surprise, they saw that it contained a tiny computer chip. 

This chip was rechargeable with solar energy, had a 1.8 terabyte memory, and could output a 3D hologram display capable of functioning in any type of cellular phone, tablet or laptop. It was one of the world’s most advanced technologies, with a tiny label, stating this item was “Invented and produced in Israel .”

Mr. Netanyahu’s note, personally handwritten in Arabic, Hebrew, French, and English, stated very courteously… “Every leader can only give the best his people can produce!"

Source: Philip Goldstein


[11/5, 9:31 DDP: 



तुमच्या गावासाठी नक्की वाचा .



चौदाव्या वित्त आयोगाद्वारे महाराष्ट्राला १३ हजार ५३२ कोटी रुपये मिळणार आहेत. ही बेसिक ग्रांट असेल. याशिवाय १५०३ कोटी रुपये परफ़ोर्मन्स ग्रांट असणार आहे. अंदाजे प्रत्येक ग्रामपंचायतीला वर्षाला सुमारे 40 ते 50  लाख मिळणे अपेक्षित आहे. हे पैसे याच वर्षात जमा होतील आणि पुढील पाच वर्षे मिळतील. महत्वाचे म्हणजे हे पैसे डायरेक्ट ग्रामपंचायतींना मिळणार आहेत. म्हणजे अधेमध्ये कोणीच नसणार . निधीचा विनियोग योग्य पद्धतीने केला तर पुढच्या वर्षापासून परफ़ोर्मन्स ग्रांट मधून अजून अधिक पैसे मिळतील. म्हणजे पुढील ५ वर्षे  दरवर्षी 40 ते 50 लाख रुपये मिळतील. याचाच अर्थ पाच वर्षात ग्रामपंचायतीत सुमारे २ ते ३ कोटी रुपये मिळतील. हा सर्व निधी खर्च करण्यासाठी कुठल्याही प्रस्तावाची,  कुणाच्याही संमतीची गरज नाही. कुठे कलेक्टर, CEO कडे जायची गरज नाही. जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याही संमतीची गरज नाही.( थोडेफार प्रशासकीय अपवाद वगळून) फक्त गावकऱ्यांनी सांगायचे की आम्हाला हे काम करून पाहिजे आहे. बस्स ते काम ग्रामपंचायतीला करावेच लागेल. पण आपणच आपल्याला काय हवे हे सांगितले नाही तर ग्रामसेवक आणि पदाधिकारी आणि contractor त्यांना सोयीस्कर कामे करून आणि त्यांचे पर्सेंट काढून मोकळे होतील. आता पुढचा प्रश्न आहे की हे कसे करायचे. आता हा निधी कोणत्या कामांवर खर्च करायचा, कसा खर्च करायचा यासंबंधी स्वतंत्र GR सरकार लवकरच काढणार आहे. त्यावर सर्वांनी लक्ष ठेवावे. पण तोपर्यंत माझी सर्वांना विनंती आहे कि त्यांनी आपल्या गावासाठी काय काय करायचे आहे अश्या कामांची लिस्ट तयार करून ठेवावी. अगदी गल्लीनिहाय, शेतनिहाय कामाचे नियोजन करून ठेवावे. अगदी बारीक सारीक कामांचीही यादी करावी. गल्ली, शेत, सार्वजनिक जागा अशा सर्वांशी संबंधित कामांची यादी करावी. हे करत असताना सार्वजनिक कामांवर जास्त भर असावा. अर्थात व्यक्तिगत लाभार्थी देखील घ्यायला हरकत नाही. इतर गावकर्‍याशी  चर्चा करावी. अशा पद्धतीने आराखडा तयार झाल्यावर ग्रामपंचायतीला सादर करावा (त्यात वित्त आयोगाच्या निकषांमध्ये बसणारी कामे लगेच हातात घेता येतिल.). ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य मिळेल याची शाश्वती आहेच. पण ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी (ग्रामसेवक, engineer) किंवा पदाधिकारी किंवा BDO अशा कोणीही त्याला काहीही कारण नसताना आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर आधी  प्रेमाने आणि प्रेमानेही नाही ऐकले तर मग थोडे वेगळे उपाय अवलंबावे लागतील. CEO कडे तक्रार करण्यापासून अँटी करप्शन कडे जाण्याचीही तयारी ठेवावी लागेल. अर्थात अशी वेळ येणार नाही कारण तरुण एकत्र आले तर सर्वांचे सहकार्य राहीलच . मुख्य म्हणजे कामे हाती घेतल्यानंतर कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामावरही लक्ष ठेवावे लागेल. पदाधिकारी आणि  कंत्राटदारांना विश्वासात घेऊन सांगावे लागेल कि तुमच्या छोट्यामोठ्या प्रशासकीय "Adjustment" तुम्ही करा पण काम मात्र योग्यच झाले पाहिजे. कारण एका कामासाठी एकदा मिळालेली ग्रांट पुन्हा मिळत नाही. त्यामुळे एकदाच पण चांगले काम झाले पाहिजे. गावातील अनेक कामे पाहिली तर आपल्याला कळेल कि ग्रांट कश्या वाया गेल्या आहेत. याबाबतीतही आधी प्रेमाने आणि नाही ऐकले तर "वेगळ्या" मार्गाने काम करून घ्यावे लागेल. यासाठी सर्व तरुणांना एकत्र राहावे लागेल आणि "कातडी बचाऊ" धोरण सोडावे लागेल.  या सर्व नियोजनासाठी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्वांनी गावाला दोन दिवस एकत्र मिटिंग करावी लागेल. ताकदीने काम करावे लागेल. संग्रामसाॅफ्ट प्रणालीवर आपल्याला ONLINE ग्रामपंचायतीचे जमा खर्च पाहता येतात. चला 14 व्या वित्त आयोगाचे पैसे वापरुन आपण आपल्या गावाचे भविष्य बदलू. नवभारताचे निर्माण करु. स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण दिले..आजही सैनिक सीमेवर प्राण देत आहेत..मग आपण एवढेही करु नये का..आपल्या खेड्यापाड्यातील मित्रांना हा मेसेज आणि सोबतचा GR फॉरवर्ड करा आणि देशाला, महाराष्ट्राला अग्रेसर बनवा.



GR आलेला आहे कदाचित तुमच्या ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून घ्या. FORWARDED




[11/5, 8:00 PM]  DDG: ☸🌹☸🌹☸🌹☸

अत्त दीपो भव

एक गांव मे अंधे पति-पत्नी रहते थे । इनके यहाँ एक सुन्दर बेटा पैदा हुआ। पर वो अंधा नही था।

एक बार पत्नी रोटी बना रही थी। उस समय बिल्ली रसोई में घुस कर बनाई रोटियां खा गई।

बिल्ली की रसोईं मे आने की रोज की आदत बन गई इस कारण दोनों को कई दिनों तक भूखा सोना पड़ा।

एक दिन किसी प्रकार से मालूम पड़ा कि रोटियाँ बिल्ली खा जाती है।

अब पत्नी जब रोटी बनाती उस समय पति दरवाजे के पास बाँस का फटका लेकर जमीन पर पटकता।

इससे बिल्ली का आना बंद हो गया।

जब लङका बङा हुआ और उसकी शादी हुई।

बहू जब पहली बार रोटी बना रही थी तो उसका पति बाँस का फटका लेकर बैठ गया औऱ फट फट करने लगा।

कई दिन बीत जाने के बाद पत्नी ने उससे पूछा कि तुम रोज रसोई के दरवाजे पर बैठ कर बाँस का फटका क्यों पीटते हो?

पति ने जवाब दिया कि

ये हमारे घर की परम्परा (रिवाज) है इसलिए मैं ऐसा कर रहा हूँ।

कहानी का सार:

माँ बाप तो अंधे थे, जो बिल्ली को देख नहीं पाते थे, उनकी मजबूरी थी इसलिये फटका लगाते थे। पर बेटा तो आँख का अंधा नही था पर अकल का अंधा था,

इसलिये वह भी वैसा करता था जैसा माँ-बाप करते थे।

ऐसी ही दशा आज के अपने समाज की है।

पहले शिक्षा का अभाव था इसलिए पाखण्डी लोग जिनका स्वयं का भला हो रहा था, पाखण्डवादी मूल्यों को अपनाया और फैलाया। जिनके पीछे किसी प्रकार का लाजिक नहीं है।

लेकिन आज पढ़लिख कर, शिक्षित होने के बाद भी अपने समाज के लोग उन्हीं पाखंडपूर्ण परम्पराओं व रूढ़िवादिता के वशीभूत हो कर जीवन जी रहे हैं।

*ऐसे समाज व व्यक्तियों को आँख का अंधा कहा जाता है।*

इसलिये किसी भी परम्परा को सबसे पहले समझो, जानो और सही प्रतीत हो तब मानो, तभी समाज में परिवर्तन होगा नहीं तो वही……ढाक के तीन पात,,,,,
*”अत्त दीपो भव” अर्थात् अपना दीपक स्वयम् बनो !!!!*

☸☸☸☸☸☸☸
[11/6, 9:00 AM] DDG 
The on-duty nurse took the anxious young Army Major to the bedside. 

"Your son is here," she said softly, to the old man lying there on the bed.

She had to repeat the words several times before the patient's eyes opened. 

Heavily sedated because of the pain of his heart attack, he dimly saw the young uniformed Major standing outside the oxygen tent. 

He reached out his hand. 

The Major wrapped his toughened fingers around the old man's limp ones, squeezing a message of love and encouragement.

The nurse, observing the touching moments, brought a chair so that the Major could sit beside the bed.

"Thank you Ma'am!" a polite acknowledgement followed. 

All through the night, the young Major sat there in the poorly lit ward, holding the old man's hand and offering him words of love and strength. Occasionally, the nurse suggested that the officer move away and rest awhile. 

He graciously refused.

Whenever the nurse came into the ward, he was oblivious of her and of the night noises of the hospital - the clanking of the oxygen tank, the laughter of the night staff members exchanging greetings, the cries and moans of the other patients.  

Now and then she heard him say a few gentle words. The dying man said nothing, only held tightly to his son all through the night.

Along towards dawn, the old man died. The Major released the now lifeless hand he had been holding and went to tell the nurse.

While she did what she had to do, he waited...

Finally, she returned &  started to offer words of sympathy, but the Major interrupted her
.
.
.
.
.

"Who was that man?" he asked. 

The nurse was startled, "He was your father," she answered. 

"No, he wasn't," the Major replied. "I never saw him before in my life."

"Then why didn't you say something when I took you to him?"

"I knew right away there had been a mistake, but I also knew he needed his son, and his son just wasn't here!"
The nurse listened on, confused. 
"When I realized that he was too sick to tell whether or not I was his son, knowing how much he needed me, I stayed."  

"So then what was the purpose of your visit here, at the hospital, Sir?",  the nurse queried of him.

"I came here tonight to find a Mr. Vikram Salaria. His son was Killed in J&K last night, and I was sent to inform him."

'But the man whose hand you kept holding whole night was Mr. Vikram Salaria!'

They stood in complete silence. There couldn't be anything more assuring for a dying man than his son's hand!

The next time someone needs you ... just be there! & Just stay!!! 
WE ARE NOT HUMAN BEINGS GOING THROUGH A TEMPORARY SPIRITUAL EXPERIENCE...

WE ARE SPIRITUAL BEINGS GOING THROUGH A TEMPORARY HUMAN EXPERIENCE...

[11/6, 9:55 AM]DDP 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
*#कॉफी_का_सांडली...?*

एक रोचक आणि विचार करायला लावणारा विचार माझ्या वाचनात आला. आवडला आणि मनाला भिडला म्हणून शेअर करतोय…

असे एक दृष्य डोळ्यांसमोर आणा कि तुम्ही कॉफी घेत बसलेला आहात. तुमच्या मागुन अचानक कोणीतरी येतो आणि तो तुमच्या पाठीवर थाप मारतो किंवा तुमच्या मागुन जाता जाता तुम्हाला त्याचा धक्का लागतो त्यामुळे तुमच्या हातात असलेल्या कपातील कॉफी डुचमळते आणि सांडते….

आता मला सांगा तुमच्या कपातील कॉफी का सांडली…?

तुम्ही मनात म्हणाल काय मुर्खासारखा प्रश्न विचारतो आहे…. आणि तुम्ही उत्तर द्याल,” का सांडली म्हणजे काय…? त्या माणसाने मला धक्का मारला किंवा त्याचा मला धक्का लागला म्हणुन माझ्या कपातील कॉफी सांडली… अजून काय..? 

आता बाळबोध विचारानुसार तुम्ही अगदी बरोबर सांगीतलेत… पण नाही, तुमचे उत्तर चुकिचे आहे…

कसे……??

अहो, तुमच्या कपामध्ये कॉफी होती म्हणून कॉफी सांडली… त्यात जर चहा किंवा दुध असते तर कॉफी सांडली असती का..? नाही ना..? म्हणून तुमचे उत्तर चूकिचे होते… माझ्या कपात कॉफी होती म्हणून कॉफी सांडली, असे उत्तर असायला हवे होते…? Very Simple Logic..

तुम्ही म्हणाल काय विचीत्र लॉजिक आहे…  नाही विचीत्र नाही.. याच घटनेची आपल्या रोजच्या आयुष्याशी सांगड घालून बघा..कपाच्या आंत जे आहे तेच सांडत असतं हे लक्षात येईल तुमच्या..  जेव्हा आयुष्य अशा काही घटनांनी आपल्याला हलवतं तेव्हा जे आपल्या मनात असतं त्याप्रमाणेच आपली रिएक्शन बाहेर येते..

तेव्हा आपणच आपल्या मनाला विचारायला हवे… बाबा, काय आहे रे तुझ्या कपात..? आनंद,  कृतज्ञता, शांती, प्रेम, नम्रता…?  कि क्रोध, कटुता, द्वेष, असुया, कठोर शब्द…..? एकदा हे आपलं आपल्यालाच कळलं कि उमजेल धक्का लागला कि काय बाहेर येतं ते…

मग आता निवडा आता तुमच्या कपात खरच काय असायला हवे ते… ज्यायोगे आपलं आयुष्यही समृद्ध होईल आणि आपण ईतरांनाही आनंद, प्रेम देऊ शकु…

#चला_आपापला_कप_सकारात्मक_विचारांनी_भरु_या….
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
[11/6, 10:14 AM] DS P. 1: Jack Ma Billionaire founder of Ali Baba said : If you put bananas and money in front of monkeys, monkeys will choose bananas, because monkeys do not know that money can buy a lot of bananas.

In reality, if you put money and health in front of people, people tend to choose money because too many people do not know that health can bring more money and happiness!

Nothing is valuable but health is the most valuable! 
Everything can wait but health can't wait!

Wishing everyone good health, happy and long life.




[10/31, 7:41 AM]DVK 🤝

 *ह्रदयांतर* 🤝



     तात्वीक  भांडण सर्वांशी होते ,पण  "शत्रुत्व" कुणाशीचं   ठेवू नये...

      खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..

     एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.

     "अहंकार" हाच  या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण  "बाळगुन जगू" नये..

       शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.

      आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद "  उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या.

       आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.

    "एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे
    क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या.

[10/31, 9:02 AM]DSH
शून्यातून विश्व का विश्वातून शून्य....!!!!

टू रुम किचन चा एखादा फ्लॅट , 
दोन चार एकर कोरड वाहू शेती ,
एखादी चार चाकी गाडी आणि
भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं 
की आपण म्हणतो , 
अमक्या तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं !!

म्हणजे होतंय काय की
सुख मिळेल या आशेने
माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय , 
पण सुखी काही होत नाही !!

आपणचं म्हणतो की 
आमच्या लहानपणी खूप मजा यायची
खूप करमायचं , घर भरलेलं असायचं
दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही !!

मग आता काय झालं ???
मजा का गेली ??
एकटं एकटं का वाटत ??
छातीत धडधड का होते ??
कशामुळे करमत नाही ??

करण......

"विश्व निर्माण करण्याची " व्याख्या 
कुठेतरी चुकली...... !!

विश्व निर्माण करणं म्हणजे....
नाती गोती जपणं
छंद जोपासणं
पाहुणे होऊन जाणं
पाहुण्यांचे स्वागत करणं
खूप गप्पा मारणं 
घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं 
खळखळून हसणं आणि...
काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडणं !!!

या गोष्टी आपण करू शकलो तर 
" शून्यातून विश्व निर्माण केलं " असं म्हणावं .

तुम्हीच सांगा , 
आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली 
की घट झाली ???
तुमचं खर दुःख तुम्ही मोकळेपणाने 
किती जणांना सांगू शकता ??
असे किती मित्र , शेजारी , नातेवाईक
आपण निर्माण करू शकलो...??
खूप कमी , किंबहुना नाहीच !!!
मग आपण " विश्व निर्माण " केलं का ???
तर नाही.... 

मित्र हो , 
रजीस्ट्री च्या कागदाच्या फायली म्हणजे
विश्व नाही 
भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व 
नाही
लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे
विश्व नाही
मुखवटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व
नाही !! हे समजून घ्यावं लागेल .

मोठं बनण्याच्या धाकामुळे आणि मग कामाच्या व्यापामुळे
नाती दूर जाणार असतील ,
इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि 
अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील...
दुःख सांगायला , मन हलकं करायला जागाच
उरणार नसेल....
तर.....
आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं , 
का विश्वातून शून्य ?????

[10/31, 9:14 AM] DSD
When Valmiki completed his Ramayana, Narada wasn't impressed. 'It is good, but Hanuman's is better', he said.

'Hanuman has written the Ramayana too!', Valmiki didn't like this at all, and wondered whose Ramayana was better. So he set out to find Hanuman.

In Kadali-vana, grove of plantains, he found Ramayana inscribed on seven broad leaves of a banana tree.

He read it and found it to be perfect. The most exquisite choice of grammar and vocabulary, metre and melody. He couldn't help himself. He started to cry.

'Is it so bad?' asked Hanuman
'No, it is so good', said Valmiki
'Then why are you crying?' asked Hanuman.

'Because after reading your Ramayana no one will read my Ramayana,' replied Valmiki.

Hearing this Hanuman simply tore up the seven banana leaves stating " Now no one will ever read Hanuman's Ramayana.'"

Hanuman said, 'You need your Ramayana more than I need mine. You wrote your Ramayana so that the world remembers Valmiki; I wrote my Ramayana so that I remember Ram.'

At that moment he realized how he had been consumed by the desire for validation through his work. 

He had not used the work to liberate himself from the fear of invalidation. He had not appreciated the essence of Ram's tale to unknot his mind. 

His Ramayana was a product of ambition; but Hanuman's Ramayana was a product of affection.

That's why Hanuman's Ramayana sounded so much better. Valmiki realized that "Greater than Ram...is the name of Ram!" (राम से बड़ा राम का नाम).

 There are people like Hanuman who don't want to be famous. They just do their jobs and fulfill their purpose.

So let us not be like Valmiki, thinking our ''Ramayana" is the best. 

There are many unsung "Hanumans" too...in our life...your spouse, mother, father, friends....let's remember them and be grateful to all....

Points to ponder:

1. Which area of your life are you seeking validation?

2. Who are you seeking validation from? 

3. Know that you are complete and perfect with all your imperfections!


[11/1, 6:51 PM] DSU:
 सतर्कता जागरूकता सप्ताह 2017 के अवसर पर भ्रष्टाचार उन्मूलन के लिए ऑनलाइन सत्यनिष्ठा प्रतिज्ञा लेने के लिए कृपया https://pledge.cvc.nic.in/ पर जाएं।

सर्टिफिकेट download करने के लिए वो इस लिंक पे जाके अपनी आवश्यक मालूमात भर के pledge भाषा सेलेक्ट करके pledge सबमिट करे फिर मोबाइल या ईमेल से डाउनलोड करले।
इस सप्ताह में प्लेज ले और प्रमाणपत्र प्राप्त करे।
भ्रष्टाचार निर्मूलन में अपना योगदान दे।
*सफदर*

[11/1, 8:43 PM]. Vodaphone economic offer.
http://www.informalnewz.com/2017/10/15/vodafone-offers-90gb-data-unlimited-calls-rs-399-6-months-counters-jio-airtel/

[11/3, 9:03 AM]DSH
 In the movie _Taare Zameen Par_
The art teacher tells the rude and cursing father of the dyslexic kid about *Solomon Islands..*
In those islands, the tribal don’t cut down a tree. *They surround the tree and curse it for hours every day..*
Within a few weeks, the tree
dries up and becomes dead..
Many of us might find that example too difficult to believe. How can intangible and invisible thoughts and words kill a tree.!
Well, if you get to read Bruce H. Lipton’s THE BIOLOGY OF BELIEF, you won’t only believe in the Solomon Islands story, but would also think a dozen times before saying something demoralizing to yourself and the people you love..
In this book, Mr. Lipton tells in detail about the power of conscious and subconscious mind..
The subconscious mind is million times more powerful than the conscious mind, and decides most of the things in our lives according to the beliefs it has..
Many times we fail to change an unpleasant habit despite our will-power and consistent efforts..
It’s because the habit has been so strongly programmed in our subconscious mind that the efforts made by our conscious mind hardly make any difference.
*Conscious Mind is just a shadow* *of our Unconscious Mind..*
So, when the tribals of Solomon Islands curse a tree, they are actually installing negative and harmful beliefs in the tree’s emotion (yes, trees do have emotions too).
Within few days, those negative emotions becomes a belief & eventually changes the molecular architecture of the tree and kill it from inside..
2500 years ago, when the Buddha said that *‘You are what you think',* he was not articulating a random philosophical theory.
Actually he was telling a scientific fact which is now proved correct by Quantum Physics and Molecular Biology.
The book has a special chapter on Conscious Parenting where it talks about the beneficial and harmful effects of what parents say to their children..
*If you are a parent and you keep cursing your child in the name of constructive criticism, you are installing beliefs in their mind which will keep harming them forever..*
*But if you keep appreciating them in a sincere way, you are installing beliefs in their mind which will help them entire life..*
And also be careful of what
you keep saying to yourself.
Repetition of words and thoughts is the best way to install a belief in your subconscious mind..
If you keep saying you are a loser,
don’t be surprised if you become one within a few months or years..

And ...Always keep saying to urself..
*I am healthy, wealthy, happy, successful & prosperous!*
And if somebody asks you.                      How are you ?                                                Say, I am fantastic. The best time of my life is going on...                                                          
It's a long message but please read at least the gist of it.


[10/17, 7:05 PM]
मैं एक घर के करीब से गुज़र रहा था की अचानक से मुझे उस घर के अंदर से एक बच्चे की रोने की आवाज़ आई। उस बच्चे की आवाज़ में इतना दर्द था कि अंदर जा कर वह बच्चा क्यों रो रहा है, यह मालूम करने से मैं खुद को रोक ना सका।

अंदर जा कर मैने देखा कि एक माँ अपने दस साल के बेटे को आहिस्ता से मारती और बच्चे के साथ खुद भी रोने लगती। मैने आगे हो कर पूछा बहनजी आप इस छोटे से बच्चे को क्यों मार रही हो? जब कि आप खुद भी रोती हो।

उस ने जवाब दिया भाई साहब इस के पिताजी भगवान को प्यारे हो गए हैं और हम लोग बहुत ही गरीब हैं, उन के जाने के बाद मैं लोगों के घरों में काम करके घर और इस की पढ़ाई का खर्च बामुश्किल उठाती हूँ और यह कमबख्त स्कूल रोज़ाना देर से जाता है और रोज़ाना घर देर से आता है।

जाते हुए रास्ते मे कहीं खेल कूद में लग जाता है और पढ़ाई की तरफ ज़रा भी ध्यान नहीं देता है जिस की वजह से रोज़ाना अपनी स्कूल की वर्दी गन्दी कर लेता है। मैने बच्चे और उसकी माँ को जैसे तैसे थोड़ा समझाया और चल दिया।

इस घटना को कुछ दिन ही बीते थे की एक दिन सुबह सुबह कुछ काम से मैं सब्जी मंडी गया। तो अचानक मेरी नज़र उसी दस साल के बच्चे पर पड़ी जो रोज़ाना घर से मार खाता था। मैं क्या देखता हूँ कि वह बच्चा मंडी में घूम रहा है और जो दुकानदार अपनी दुकानों के लिए सब्ज़ी खरीद कर अपनी बोरियों में डालते तो उन से कोई सब्ज़ी ज़मीन पर गिर जाती थी वह बच्चा उसे फौरन उठा कर अपनी झोली में डाल लेता। 

मैं यह नज़ारा देख कर परेशानी में सोच रहा था कि ये चक्कर क्या है, मैं उस बच्चे का चोरी चोरी पीछा करने लगा। जब उस की झोली सब्ज़ी से भर गई तो वह सड़क के किनारे बैठ कर उसे ऊंची ऊंची आवाज़ें लगा कर वह सब्जी बेचने लगा। मुंह पर मिट्टी गन्दी वर्दी और आंखों में नमी, ऐसा महसूस हो रहा था कि ऐसा दुकानदार ज़िन्दगी में पहली बार देख रहा हूँ ।

अचानक एक आदमी अपनी दुकान से उठा जिस की दुकान के सामने उस बच्चे ने अपनी नन्ही सी दुकान लगाई थी, उसने आते ही एक जोरदार लात मार कर उस नन्ही दुकान को एक ही झटके में रोड पर बिखेर दिया और बाज़ुओं से पकड़ कर उस बच्चे को भी उठा कर धक्का दे दिया।

वह बच्चा आंखों में आंसू लिए चुप चाप दोबारा अपनी सब्ज़ी को इकठ्ठा करने लगा और थोड़ी देर बाद अपनी सब्ज़ी एक दूसरे दुकान के सामने डरते डरते लगा ली। भला हो उस शख्स का जिस की दुकान के सामने इस बार उसने अपनी नन्ही दुकान लगाई उस शख्स ने बच्चे को कुछ नहीं कहा। 

थोड़ी सी सब्ज़ी थी ऊपर से बाकी दुकानों से कम कीमत। जल्द ही बिक्री हो गयी, और वह बच्चा उठा और बाज़ार में एक कपड़े वाली दुकान में दाखिल हुआ और दुकानदार को वह पैसे देकर दुकान में पड़ा अपना स्कूल बैग उठाया और बिना कुछ कहे वापस स्कूल की और चल पड़ा। और मैं भी उस के पीछे पीछे चल रहा था। 

बच्चे ने रास्ते में अपना मुंह धो कर स्कूल चल दिया। मै भी उस के पीछे स्कूल चला गया। जब वह बच्चा स्कूल गया तो एक घंटा लेट हो चुका था। जिस पर उस के टीचर ने डंडे से उसे खूब मारा। मैने जल्दी से जा कर टीचर को मना किया कि मासूम बच्चा है इसे मत मारो। टीचर कहने लगे कि यह रोज़ाना एक डेढ़ घण्टे लेट से ही आता है और मै रोज़ाना इसे सज़ा देता हूँ कि डर से स्कूल वक़्त पर आए और कई बार मै इस के घर पर भी खबर दे चुका हूँ।

खैर बच्चा मार खाने के बाद क्लास में बैठ कर पढ़ने लगा। मैने उसके टीचर का मोबाइल नम्बर लिया और घर की तरफ चल दिया। घर पहुंच कर एहसास हुआ कि जिस काम के लिए सब्ज़ी मंडी गया था वह तो भूल ही गया। मासूम बच्चे ने घर आ कर माँ से एक बार फिर मार खाई। सारी रात मेरा सर चकराता रहा।

सुबह उठकर फौरन बच्चे के टीचर को कॉल की कि मंडी टाइम हर हालत में मंडी पहुंचें। और वो मान गए। सूरज निकला और बच्चे का स्कूल जाने का वक़्त हुआ और बच्चा घर से सीधा मंडी अपनी नन्ही दुकान का इंतेज़ाम करने निकला। मैने उसके घर जाकर उसकी माँ को कहा कि बहनजी आप मेरे साथ चलो मै आपको बताता हूँ, आप का बेटा स्कूल क्यों देर से जाता है।

वह फौरन मेरे साथ मुंह में यह कहते हुए चल पड़ीं कि आज इस लड़के की मेरे हाथों खैर नही। छोडूंगी नहीं उसे आज। मंडी में लड़के का टीचर भी आ चुका था। हम तीनों ने मंडी की तीन जगहों पर पोजीशन संभाल ली, और उस लड़के को छुप कर देखने लगे। आज भी उसे काफी लोगों से डांट फटकार और धक्के खाने पड़े, और आखिरकार वह लड़का अपनी सब्ज़ी बेच कर कपड़े वाली दुकान पर चल दिया।

अचानक मेरी नज़र उसकी माँ पर पड़ी तो क्या देखता हूँ कि वह  बहुत ही दर्द भरी सिसकियां लेकर लगा तार रो रही थी, और मैने फौरन उस के टीचर की तरफ देखा तो बहुत शिद्दत से उसके आंसू बह रहे थे। दोनो के रोने में मुझे ऐसा लग रहा था जैसे उन्हों ने किसी मासूम पर बहुत ज़ुल्म किया हो और आज उन को अपनी गलती का एहसास हो रहा हो।

उसकी माँ रोते रोते घर चली गयी और टीचर भी सिसकियां लेते हुए स्कूल चला गया। बच्चे ने दुकानदार को पैसे दिए और आज उसको दुकानदार ने एक लेडी सूट देते हुए कहा कि बेटा आज सूट के सारे पैसे पूरे हो गए हैं। अपना सूट ले लो, बच्चे ने उस सूट को पकड़ कर स्कूल बैग में रखा और स्कूल चला गया। 

आज भी वह एक घंटा देर से था, वह सीधा टीचर के पास गया और बैग डेस्क पर रख कर मार खाने के लिए अपनी पोजीशन संभाल ली और हाथ आगे बढ़ा दिए कि टीचर डंडे से उसे मार ले। टीचर कुर्सी से उठा और फौरन बच्चे को गले लगा कर इस क़दर ज़ोर से रोया कि मैं भी देख कर अपने आंसुओं पर क़ाबू ना रख सका।

मैने अपने आप को संभाला और आगे बढ़कर टीचर को चुप कराया और बच्चे से पूछा कि यह जो बैग में सूट है वह किस के लिए है। बच्चे ने रोते हुए जवाब दिया कि मेरी माँ अमीर लोगों के घरों में मजदूरी करने जाती है और उसके कपड़े फटे हुए होते हैं कोई जिस्म को पूरी तरह से ढांपने वाला सूट नहीं और और मेरी माँ के पास पैसे नही हैं इस लिये अपने माँ के लिए यह सूट खरीदा है।

तो यह सूट अब घर ले जाकर माँ को आज दोगे? मैने बच्चे से सवाल पूछा। जवाब ने मेरे और उस बच्चे के टीचर के पैरों के नीचे से ज़मीन ही निकाल दी। बच्चे ने जवाब दिया नहीं अंकल छुट्टी के बाद मैं इसे दर्जी को सिलाई के लिए दे दूँगा। रोज़ाना स्कूल से जाने के बाद काम करके थोड़े थोड़े पैसे सिलाई के लिए दर्जी के पास जमा किये हैं।

टीचर और मैं सोच कर रोते जा रहे थे कि आखिर कब तक हमारे समाज में गरीबों और विधवाओं के साथ ऐसा होता रहेगा उन के बच्चे त्योहार की खुशियों में शामिल होने के लिए जलते रहेंगे आखिर कब तक।

क्या ऊपर वाले की खुशियों में इन जैसे गरीब विधवाओंं का कोई हक नहीं ? क्या हम अपनी खुशियों के मौके पर अपनी ख्वाहिशों में से थोड़े पैसे निकाल कर अपने समाज मे मौजूद गरीब और बेसहारों की मदद नहीं कर सकते।

आप सब भी ठंडे दिमाग से एक बार जरूर सोचना ! ! ! !

और हाँ अगर आँखें भर आईं हो तो छलक जाने देना संकोच मत करना..😢

अगर हो सके तो इस लेख को उन सभी सक्षम लोगो को बताना  ताकि हमारी इस छोटी सी कोशिश से किसी भी सक्षम के दिल मे गरीबों के प्रति हमदर्दी का जज़्बा ही जाग जाये और यही लेख किसी भी गरीब के घर की खुशियों की वजह बन जाये।

❄यह प्रेरक बोध कथा आपको माँ और उसके बच्चे के स्नेह को दर्शाती हैं   और हमें यह प्रेरित करती हैं कि क्यों न हम अपने त्यौहार और खुशियाँ सबके साथ मिलकर बाटें। कुछ ऐसा करें कि लोगो के दिलों में राज करें। सेवा से बढ़कर कोई इबादत नहीं हो सकती। सेवा का संकल्प लें !  
आचार्य सीमेश दीक्षित http://www.nakshatrashala.com    🌟


[10/17, 7:12 PM] 
 " करंजी च्या सारणात थोडी कणिक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो." लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. पण कणिकच का? तांदळाचे  पीठ का नाही? तर त्यावर " अग गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. " "मग आपण खव्याच्या किंवा मटार च्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ? माझा अजून एक आगाऊ प्रश्न। तर त्यावर " अग मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते।" तितकेच शांत पण तत्पर उत्तर. 
         पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर रेणू जुळणी तंत्राचा अभ्यास करताना हे सगळं उपयोगी पडले आणि त्यातले विज्ञान ही समजले. किती सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समाजवल्या _ 1. अंगी ओलावा असेल तर गोष्टी मिळून येतात. 2. ओलावा कमी असेल तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो. 
      नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding     factor चे महत्व पटत गेले. 
        आणि आज दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली. नात्यांचंही असच आहे. प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो , जो सर्वाना धरून ठेवतो. 
    मग ती एखादी अशी मैत्रीण असते जी बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणते , व्हाट्सअप्प ग्रुप बनवते आणि " contact मध्ये रहायचं ह" अशी प्रेमळ दमदाटी ही करते. कधीकधी असा binding  factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते. 
    आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factor दिसतात. आपण त्याना एकेकदा भेटलेलेही नसतो  पण ते मात्र आपली चौकशी करतात, काळजीही करतात. आशा सगळ्या  binding factors ना माझा मानाचा मुजरा। ते आहेत म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे  अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही
     मंडळी, आपण मोठे झालो, मिळवते झालो , चला तर आता मिळवून आणणारे होऊ या. 


[10/23, 6:10 AM] DPJ : 
टेलिफोनवर मोफत पत्ते सांगणारी कंपनी...Just dial
एखादी भन्नाट कल्पना एखाद्याला काय देऊ शकते याचे उदाहरण.
8000 कोटींच्या कंपनी च्या मालकाची हि प्रेरणादायी कथा.
ही कथा आहे जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या एका तरुणाची - 'व्ही.एस.एस.मणी'ची! त्याचा जन्म एका पारंपारिक मध्यमवर्गीय तमिळ कुटूंबात झाला. वडील कोलकत्ता या शहरात नोकरी करत होते तर आई गृहिणी होती. मणी चार बहिण भावंडांमध्ये सगळ्यात मोठा. घरात शिक्षणाचे वातावरण. त्यामुळे मुलांनी शाळा कॉलेजात मन लाऊन अभ्यास करावा, भरपूर गुण मिळवावेत आणि चांगली सुरक्षित नोकरी पटकावावी हा नोकरदार संस्कार. त्याच सगळ बालपण कोलकत्त्यात गेल.
पुढे वडील नोकरीनिमित्त दिल्लीला आले, सगळ कुटुंब दिल्लीला हलवलं. दरम्यान मणीने पदवी पूर्ण केली होती आणि चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घेत होता. हे शिक्षण चालू असताना वडिलाची नोकरी गेली. कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. मणीला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी त्याने एका यलो पेजेस कंपनीत सेल्सपर्सन म्हणून नोकरी सुरु केली.
यलो पेजेस म्हणजे उद्योग-व्यवसायांची नाव, पत्ता व फोन नंबर यांची यादी असलेले एक मोठे जाडजूड छापील पुस्तक. प्रत्येक मोठे शहर किंवा जिल्ह्यासाठी स्वतंत्र पुस्तक. जर एखाद्याला उद्योग व्यवसायाचा पत्ता हवा असेल तर तो त्या यादीत शोधणार.
या कामासाठी मणीला अनेक ग्राहकांना भेटावे लागायचे. त्यातील एका ग्राहकाने सुचवले की पत्ता शोधणार्यासाठी हे किती कटकटीचे काम आहे. त्यापेक्षा असा हवा असलेला पत्ता आपल्याला फोनवर मोफत मिळाला तर?
बस्स! याच एका कल्पनेवर मणी, तो ग्राहक आणि एक मित्र अशी तिघांनी १९८९ साली आस्क मी नावाने कंपनी सुरु केली. माहिती हवी असलेल्या ग्राहकाच फोन आला की माहिती देताना जाहिरातदाराच्या माहितीला प्राधान्य द्यायचे. जाहिरातीतून उत्पन्न मिळणार. कंपनीची सुरवात तर चांगली झाली, पण लवकरच भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आली आणि कंपनीला त्याचा फटका बसला. तोटा सुरु झाला. भागीदारांबरोबर मतभेद होत होते, शेवटी तो १९९२ साली त्यातून बाहेर पडला.
पुढे चार वर्ष त्याने इतर धडपड केली. पण रात्रंदिवस मात्र स्वतःची टेलिफोनवर मोफत पत्ते सांगणारी कंपनी सुरु करायची याची स्वप्ने पाहत होता. त्याचे आदर्श होते धीरूभाई अंबानी आणि टाटा! त्यांच्यासारखच एक दिवस आपण पण खूप मोठ बनायचंच हा त्याचा निर्धार पक्का होता. लाखो लोक आपल्या कंपनीची सेवा घेत आहेत अस भव्य चित्र तो तपशीलवार रंगवायचा.
१९९६ ला त्याने मुंबई गाठली आणि ५०,००० रु. गुंतवून जस्ट डायल नावाने कंपनी सुरु केली. ग्राहकांच्या सहज लक्षात राहील असा टोल फ्री नंबर मिळविला ८८८-८८८८. भांडवल खूपच कमी असल्याने जागा, फर्निचर, कॉम्प्यूटर, सगळ-सगळ भाडे तत्वावर घेतल. गल्लीबोळात माणसे पाठवून वेगवेगळ्या उद्योगधंदे व्यवसायांची माहिती गोळा केली. खूप संघर्ष करावा लागला. पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. पण कंपनी बंद करण्याचा विचार कधीच केला नाही. नेटाने, चिवटपणे तो लढत राहिला.
हळू हळू कंपनीची कीर्ती माऊथ पब्लिसिटीने सगळीकडे पसरू लागली तस तशी कंपनी पण विस्तारत गेली. कंपनी वाढवताना मणीने फक्त एकाच गोष्टीचा विचार केला, तो म्हणजे - मी ग्राहकाला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देऊ शकतो? रोज मी त्यात काय सुधारणा करू शकतो?
फक्त या सूत्रावर कंपनी इतकी मोठी झाली की २०१३ साली कंपनी शेअर बाजारात नोंदवली गेली. अमिताभ बच्चन सारखी हस्ती त्यांच्यासाठी ब्रँड अँबेसिटर म्हणून काम करू लागली. २०१४ मध्ये कंपनीचे मूल्य होते ८००० कोटी रुपये! आता अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्यांचा कारभार पसरला आहे. ती आता एक बहुराष्ट्रीय कंपनी बनली आहे.
१९९६ ते २०१४ - अठरा वर्षात ५० हजार ते ८००० हजार कोटी रुपये आणि कल्पना काय तर गल्लीबोळातील उद्योग व्यवसायाची माहिती फोनवर मिळणार!एखादी भन्नाट कल्पना एखाद्याला काय देऊ शकते याचे अप्रतिम उदाहरण.

[10/17, 7:05 PM] 
मैं एक घर के करीब से गुज़र रहा था की अचानक से मुझे उस घर के अंदर से एक बच्चे की रोने की आवाज़ आई। उस बच्चे की आवाज़ में इतना दर्द था कि अंदर जा कर वह बच्चा क्यों रो रहा है, यह मालूम करने से मैं खुद को रोक ना सका।

अंदर जा कर मैने देखा कि एक माँ अपने दस साल के बेटे को आहिस्ता से मारती और बच्चे के साथ खुद भी रोने लगती। मैने आगे हो कर पूछा बहनजी आप इस छोटे से बच्चे को क्यों मार रही हो? जब कि आप खुद भी रोती हो।

उस ने जवाब दिया भाई साहब इस के पिताजी भगवान को प्यारे हो गए हैं और हम लोग बहुत ही गरीब हैं, उन के जाने के बाद मैं लोगों के घरों में काम करके घर और इस की पढ़ाई का खर्च बामुश्किल उठाती हूँ और यह कमबख्त स्कूल रोज़ाना देर से जाता है और रोज़ाना घर देर से आता है।

जाते हुए रास्ते मे कहीं खेल कूद में लग जाता है और पढ़ाई की तरफ ज़रा भी ध्यान नहीं देता है जिस की वजह से रोज़ाना अपनी स्कूल की वर्दी गन्दी कर लेता है। मैने बच्चे और उसकी माँ को जैसे तैसे थोड़ा समझाया और चल दिया।

इस घटना को कुछ दिन ही बीते थे की एक दिन सुबह सुबह कुछ काम से मैं सब्जी मंडी गया। तो अचानक मेरी नज़र उसी दस साल के बच्चे पर पड़ी जो रोज़ाना घर से मार खाता था। मैं क्या देखता हूँ कि वह बच्चा मंडी में घूम रहा है और जो दुकानदार अपनी दुकानों के लिए सब्ज़ी खरीद कर अपनी बोरियों में डालते तो उन से कोई सब्ज़ी ज़मीन पर गिर जाती थी वह बच्चा उसे फौरन उठा कर अपनी झोली में डाल लेता। 

मैं यह नज़ारा देख कर परेशानी में सोच रहा था कि ये चक्कर क्या है, मैं उस बच्चे का चोरी चोरी पीछा करने लगा। जब उस की झोली सब्ज़ी से भर गई तो वह सड़क के किनारे बैठ कर उसे ऊंची ऊंची आवाज़ें लगा कर वह सब्जी बेचने लगा। मुंह पर मिट्टी गन्दी वर्दी और आंखों में नमी, ऐसा महसूस हो रहा था कि ऐसा दुकानदार ज़िन्दगी में पहली बार देख रहा हूँ ।

अचानक एक आदमी अपनी दुकान से उठा जिस की दुकान के सामने उस बच्चे ने अपनी नन्ही सी दुकान लगाई थी, उसने आते ही एक जोरदार लात मार कर उस नन्ही दुकान को एक ही झटके में रोड पर बिखेर दिया और बाज़ुओं से पकड़ कर उस बच्चे को भी उठा कर धक्का दे दिया।

वह बच्चा आंखों में आंसू लिए चुप चाप दोबारा अपनी सब्ज़ी को इकठ्ठा करने लगा और थोड़ी देर बाद अपनी सब्ज़ी एक दूसरे दुकान के सामने डरते डरते लगा ली। भला हो उस शख्स का जिस की दुकान के सामने इस बार उसने अपनी नन्ही दुकान लगाई उस शख्स ने बच्चे को कुछ नहीं कहा। 

थोड़ी सी सब्ज़ी थी ऊपर से बाकी दुकानों से कम कीमत। जल्द ही बिक्री हो गयी, और वह बच्चा उठा और बाज़ार में एक कपड़े वाली दुकान में दाखिल हुआ और दुकानदार को वह पैसे देकर दुकान में पड़ा अपना स्कूल बैग उठाया और बिना कुछ कहे वापस स्कूल की और चल पड़ा। और मैं भी उस के पीछे पीछे चल रहा था। 

बच्चे ने रास्ते में अपना मुंह धो कर स्कूल चल दिया। मै भी उस के पीछे स्कूल चला गया। जब वह बच्चा स्कूल गया तो एक घंटा लेट हो चुका था। जिस पर उस के टीचर ने डंडे से उसे खूब मारा। मैने जल्दी से जा कर टीचर को मना किया कि मासूम बच्चा है इसे मत मारो। टीचर कहने लगे कि यह रोज़ाना एक डेढ़ घण्टे लेट से ही आता है और मै रोज़ाना इसे सज़ा देता हूँ कि डर से स्कूल वक़्त पर आए और कई बार मै इस के घर पर भी खबर दे चुका हूँ।

खैर बच्चा मार खाने के बाद क्लास में बैठ कर पढ़ने लगा। मैने उसके टीचर का मोबाइल नम्बर लिया और घर की तरफ चल दिया। घर पहुंच कर एहसास हुआ कि जिस काम के लिए सब्ज़ी मंडी गया था वह तो भूल ही गया। मासूम बच्चे ने घर आ कर माँ से एक बार फिर मार खाई। सारी रात मेरा सर चकराता रहा।

सुबह उठकर फौरन बच्चे के टीचर को कॉल की कि मंडी टाइम हर हालत में मंडी पहुंचें। और वो मान गए। सूरज निकला और बच्चे का स्कूल जाने का वक़्त हुआ और बच्चा घर से सीधा मंडी अपनी नन्ही दुकान का इंतेज़ाम करने निकला। मैने उसके घर जाकर उसकी माँ को कहा कि बहनजी आप मेरे साथ चलो मै आपको बताता हूँ, आप का बेटा स्कूल क्यों देर से जाता है।

वह फौरन मेरे साथ मुंह में यह कहते हुए चल पड़ीं कि आज इस लड़के की मेरे हाथों खैर नही। छोडूंगी नहीं उसे आज। मंडी में लड़के का टीचर भी आ चुका था। हम तीनों ने मंडी की तीन जगहों पर पोजीशन संभाल ली, और उस लड़के को छुप कर देखने लगे। आज भी उसे काफी लोगों से डांट फटकार और धक्के खाने पड़े, और आखिरकार वह लड़का अपनी सब्ज़ी बेच कर कपड़े वाली दुकान पर चल दिया।

अचानक मेरी नज़र उसकी माँ पर पड़ी तो क्या देखता हूँ कि वह  बहुत ही दर्द भरी सिसकियां लेकर लगा तार रो रही थी, और मैने फौरन उस के टीचर की तरफ देखा तो बहुत शिद्दत से उसके आंसू बह रहे थे। दोनो के रोने में मुझे ऐसा लग रहा था जैसे उन्हों ने किसी मासूम पर बहुत ज़ुल्म किया हो और आज उन को अपनी गलती का एहसास हो रहा हो।

उसकी माँ रोते रोते घर चली गयी और टीचर भी सिसकियां लेते हुए स्कूल चला गया। बच्चे ने दुकानदार को पैसे दिए और आज उसको दुकानदार ने एक लेडी सूट देते हुए कहा कि बेटा आज सूट के सारे पैसे पूरे हो गए हैं। अपना सूट ले लो, बच्चे ने उस सूट को पकड़ कर स्कूल बैग में रखा और स्कूल चला गया। 

आज भी वह एक घंटा देर से था, वह सीधा टीचर के पास गया और बैग डेस्क पर रख कर मार खाने के लिए अपनी पोजीशन संभाल ली और हाथ आगे बढ़ा दिए कि टीचर डंडे से उसे मार ले। टीचर कुर्सी से उठा और फौरन बच्चे को गले लगा कर इस क़दर ज़ोर से रोया कि मैं भी देख कर अपने आंसुओं पर क़ाबू ना रख सका।

मैने अपने आप को संभाला और आगे बढ़कर टीचर को चुप कराया और बच्चे से पूछा कि यह जो बैग में सूट है वह किस के लिए है। बच्चे ने रोते हुए जवाब दिया कि मेरी माँ अमीर लोगों के घरों में मजदूरी करने जाती है और उसके कपड़े फटे हुए होते हैं कोई जिस्म को पूरी तरह से ढांपने वाला सूट नहीं और और मेरी माँ के पास पैसे नही हैं इस लिये अपने माँ के लिए यह सूट खरीदा है।

तो यह सूट अब घर ले जाकर माँ को आज दोगे? मैने बच्चे से सवाल पूछा। जवाब ने मेरे और उस बच्चे के टीचर के पैरों के नीचे से ज़मीन ही निकाल दी। बच्चे ने जवाब दिया नहीं अंकल छुट्टी के बाद मैं इसे दर्जी को सिलाई के लिए दे दूँगा। रोज़ाना स्कूल से जाने के बाद काम करके थोड़े थोड़े पैसे सिलाई के लिए दर्जी के पास जमा किये हैं।

टीचर और मैं सोच कर रोते जा रहे थे कि आखिर कब तक हमारे समाज में गरीबों और विधवाओं के साथ ऐसा होता रहेगा उन के बच्चे त्योहार की खुशियों में शामिल होने के लिए जलते रहेंगे आखिर कब तक।

क्या ऊपर वाले की खुशियों में इन जैसे गरीब विधवाओंं का कोई हक नहीं ? क्या हम अपनी खुशियों के मौके पर अपनी ख्वाहिशों में से थोड़े पैसे निकाल कर अपने समाज मे मौजूद गरीब और बेसहारों की मदद नहीं कर सकते।

आप सब भी ठंडे दिमाग से एक बार जरूर सोचना ! ! ! !

और हाँ अगर आँखें भर आईं हो तो छलक जाने देना संकोच मत करना..😢

अगर हो सके तो इस लेख को उन सभी सक्षम लोगो को बताना  ताकि हमारी इस छोटी सी कोशिश से किसी भी सक्षम के दिल मे गरीबों के प्रति हमदर्दी का जज़्बा ही जाग जाये और यही लेख किसी भी गरीब के घर की खुशियों की वजह बन जाये।

❄यह प्रेरक बोध कथा आपको माँ और उसके बच्चे के स्नेह को दर्शाती हैं   और हमें यह प्रेरित करती हैं कि क्यों न हम अपने त्यौहार और खुशियाँ सबके साथ मिलकर बाटें। कुछ ऐसा करें कि लोगो के दिलों में राज करें। सेवा से बढ़कर कोई इबादत नहीं हो सकती। सेवा का संकल्प लें ! 🌟 आचार्य सीमेश दीक्षित 🌟  http://www.nakshatrashala.com    🌟❄🌟

[10/17, 7:12 PM] : " करंजी च्या सारणात थोडी कणिक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो." लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. पण कणिकच का? तांदळाचे  पीठ का नाही? तर त्यावर " अग गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. " "मग आपण खव्याच्या किंवा मटार च्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ? माझा अजून एक आगाऊ प्रश्न। तर त्यावर " अग मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते।" तितकेच शांत पण तत्पर उत्तर. 
         पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर रेणू जुळणी तंत्राचा अभ्यास करताना हे सगळं उपयोगी पडले आणि त्यातले विज्ञान ही समजले. किती सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समाजवल्या _ 1. अंगी ओलावा असेल तर गोष्टी मिळून येतात. 2. ओलावा कमी असेल तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो. 
      नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding     factor चे महत्व पटत गेले. 
        आणि आज दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली. नात्यांचंही असच आहे. प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो , जो सर्वाना धरून ठेवतो. 
    मग ती एखादी अशी मैत्रीण असते जी बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणते , व्हाट्सअप्प ग्रुप बनवते आणि " contact मध्ये रहायचं ह" अशी प्रेमळ दमदाटी ही करते. कधीकधी असा binding  factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते. 
    आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factor दिसतात. आपण त्याना एकेकदा भेटलेलेही नसतो  पण ते मात्र आपली चौकशी करतात, काळजीही करतात. आशा सगळ्या  binding factors ना माझा मानाचा मुजरा। ते आहेत म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे  अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही

[10/21, 11:10 AM] MVS
वाचा खरी दिवाळी ...
आज लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून आपणा सोबत प्रसंग क्र.४  शेअर करत आहे.
डॉ. प्रवीण सुरवशे.
संग्रह- मेकिंग अॉफ अ न्युरोसर्जन !
कथा क्रमांक-४-   ब्रेन डेड

 पुण्‍याच्‍या कोलंबिया एशिया हॉस्‍पिटलला न्‍युरोसर्जरी कन्‍सल्‍टंट म्‍हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल. मुंबईच्‍या जे. जे. हॉस्‍पिटल मधून न्‍युरोसर्जरीची पदवी संपादन करुन, तिथे केलेल्‍या ५००० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मी पुण्‍याला आलो होतो.
 शनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू होते. तेवढ्यात माझा फोन खणखणला. कोलंबिया एशियाच्‍या इमर्जन्‍सी रुम मधून फोन होता. डॉक्‍टर बोलत होते."सर, एका २० वर्षाच्‍या तरुणाला त्याचे नातेवाईक घेऊन आलेत. तीन तासापूर्वी त्याची गाडी स्‍लीप होऊन तो रस्‍त्‍यावर पडला होता. डोक्‍याला मार लागला आहे. सुरूवातीला त्‍याला जवळच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये नेले होते. पण त्‍यांना तिथे कळले की, तो  जवळजवळ 'ब्रेन डेड’ आहे. पुढे काही करुन फार उपयोग होणार नाही. त्‍यामुळे ते पेशंटला इकडे घेऊन आलेत."
 ‘ब्रेन डेड’ म्‍हणजे ज्‍या पेशंटचा श्‍वास बंद झाला असून मेंदूचे कार्य थांबलेले आहे व फक्‍त हृदय चालू आहे असा पेशंट ! मी डॉक्‍टरना विचारले की, "आता काय स्‍टेटस आहे? " त्‍यांनी सांगितले की, "सर त्‍याचा श्‍वास बंद पडलेला होता म्‍हणून आम्‍ही कृत्रिम श्‍वासाची नळी बसवली व व्‍हेंटिलेटरने श्‍वास देतोय. त्‍याचे दोन्‍ही प्‍युपिल्‍स (बुबुळ) डायलेट (पूर्णपणे प्रसरण पावलेले) झालेले आहेत." सहसा नॉर्मल माणसामध्‍ये डोळ्‍यांच्‍या बुबुळावर लाईट पडला की, ती आकुंचन प्रसरण पावतात. (परंतू ब्रेन डेड पेशंटमध्‍ये ती रिअ‍ॅक्‍शन दिसत नाही.) "सर, मी ब्रेन चा सी.टी. स्‍कॅन करून वॉट्सअ‍ॅपवर पाठवला आहे."
 मी स्‍कॅन उघडून पाहिला तर पेशंटच्‍या मेंदूमध्‍ये उजव्‍या बाजूला मोठा रक्‍तस्त्राव झालेला होता व पूर्ण मेंदू डाव्‍या बाजूला सरकला होता. स्‍कॅन बघितला आणि मी हातातला घास तसाच ताटात ठेऊन ताटावरून उठलो. कपडे बदलत बदलतच मी त्‍यांना सूचना दिल्‍या व ताबडतोब पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्‍ये घेण्‍यास सांगितले गाडीची चावी घेऊन पळतच मी घराबाहेर पडलो. तोच पप्‍पा म्‍हणाले "मी येतो सोडायला, तुम्‍ही केसच्‍या नादात गाडी फास्‍ट चालवाल!" सगळेचजणं जेवणावरून उठले. पण मी त्‍यांना सांगितलं, "काळजी करू नका. मी गाडी सावकाश चालवतो." मला १० वाजता फोन आला होता. केवळ ०७ मिनिटातच मी हॉस्‍पिटलमध्‍ये पोहोचलो. गाडी मी इमर्जन्‍सी रूमच्‍या दारापर्यंत नेवून तशीच सोडून दिली. दार उघडे, चावी गाडीलाच आणि मी पळतच हॉस्‍पिटलमध्‍ये घूसलो. सिक्‍युरिटी गार्डनी सांगितले, "सर पेशंट वरती आय.सी.यू. मध्‍ये शिफ्‍ट केलाय." लिफ्‍टसाठी न थांबताच जीना चढून मी पळतच आय.सी.यू. मध्‍ये पोहोचलो. पेशंटला बघितलं तर त्‍याची दोन्‍ही बुबुळं प्रसरण पावलेल्‍या अवस्‍थेत होती. श्‍वास पूर्णपणे बंद पडलेला  होता आणि व्‍हेंटिलेटर द्वारा श्‍वास देण्‍यात येत होता.
 नातेवाईकांशी बोलणे गरजेचे होते.मी त्‍यांना म्‍हणालो," पेशंट वाचण्‍याचे चान्‍सेस ५% पेक्षा कमी आहेत. तरी देखील ऑपरेशन करावं हा माझा निर्णय आहे. कारण पेशंट तरुण आहे व मार लागून फार वेळ झालेला नाही. पेशंटला जगण्‍याची एक संधी द्यायला हवी. थोडा देखील वेळ वाया घालवला तर पेशंट हाती लागणार नाही.तुम्‍ही ठरवा ! "
 नातेवाईक चांगलेच हडबडले होते.त्यांचा अजूनही विश्‍वास बसत नव्‍हता. तीन तासांमध्‍ये सगळं होत्‍याचं नव्‍हतं झालं होतं!ते कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हते पण त्‍यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्‍य नव्‍हतं. मी जोरात ओरडलो," पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्‍ये घ्‍या." आजूबाजूला १०-१५ स्‍टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटर मध्‍ये शिफ्‍ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता.
 जनरली ऑपरेशन करण्‍याआधी इन्‍फेक्‍शन कंट्रोल म्‍हणून पेशंटचं डोकं बिटाडीन आणि सॅव्‍हलॉन ने १० मिनिटं स्‍वच्‍छ धुतलं जातं, तसेच ऑपरेशन करणारे डॉक्‍टर व नर्स देखील ७ मिनिटे वॉश घेतात आणि मगच सर्जरीला सुरूवात होते पण ती १७ मिनिटे सध्‍या मी देऊ शकत नव्‍हतो कारण मेंदूमध्‍ये प्रेशर खूपच वाढत होते आणि अशा अवस्‍थेत एका सेकंदाला हजारो न्‍यरॉन्‍सची(मेंदूच्या पेशी) डेथ होते(मरण पावतात). मेंदूमधील या मेलेल्या पेशी कधीही रिजनरेट (परत तयार )होत नाहीत. त्‍यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करून झालेला रक्‍तस्त्राव बाहेर काढणे व मेंदूवरील प्रेशर कमी करणे गरजेचे होते. वॉर्डबॉयनी पटकन पेशंटचे केस कापले आणि तोपर्यंत मी वॉश घेऊन आलो. सिस्‍टरना सांगितले, "ऑपरेशनच्‍या साहित्‍याची ट्रॉली लावत बसू नका. सर्व साहित्‍य पसरून ठेवा. लागेल तसे साहित्‍य मी घेतो." ऑपरेशन थिएटर मधील सर्वजण अतिशय वेगाने काम करत होते, जणू काही प्रत्‍येकाला चार चार हात फुटले होते. आता प्रश्‍न होता भूलतज्ञांचा. त्‍यांना यायला ४-५ मिनिटे लागणार होती. आणि ते आल्‍यावरही पूर्ण भूल देण्‍यासाठी १०-१५ मिनिटे वेळ गेलाच असता, त्‍यामुळे मी पूर्ण भूल न देता जागीच भूल देऊन (लोकल अनेस्‍थेशिया) ऑपरेशन सुरू केले. मी कवटी ड्रील करण्‍यास सुरूवात केली आणि तोपर्यंत भूलतज्ञ आले. सहसा भूलतज्ञांनी परवानगी दिल्‍याशिवाय कोणताही पेशंट ऑपरेशन थिएटर मध्‍ये घेतला जात नाही, परंतु इथे सर्वच नियमांचे उल्लंघन झाले होते. पण त्‍यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला एक शब्‍दही न विचारता पेशंटचा ताबा घेतला. मी कवटी उघडून रक्ताच्या गाठीपर्यंत पोहोचलो. साधारणपणे अर्धा लिटर रक्‍त गोठून रक्‍ताची गाठ तयार झाली होती व मेंदूवर प्रेशर निर्माण करत होती. मी रक्‍ताची गाठ काढून टाकली व मेंदूच्‍या रिस्‍पॉन्‍सची वाट बघू लागलो.पुढच्‍या १-२ मिनिटात दबलेला मेंदू पूर्वास्‍थितीत आला आणि मेंदूचे पल्‍सेशन हालचाल) दिसू लागली. आता मी डोके वर काढून घड्याळाकडे पाहिले तर १० वा. २७ मि. झाली होती. म्‍हणजेच मला फोन आल्‍या पासून केवळ २७ मिनिटात ऑपरेशन पूर्ण होऊन त्‍याच्‍या मेंदूवरील प्रेशर काढून घेतले होते. आता मी पूर्ण टीमला रिलॅक्‍स होण्‍यास सांगितले व उर्वरित ऑपरेशन पूर्ण केले.
 ऑपरेशन पूर्ण झाले होते. परंतु अजूनही मन बैचेन होते. काहीतरी चुकत असल्‍याची जाणीव होत होती. आज माझा सिक्‍स्‍थ सेन्‍स मला सांगत होता की काहीतरी अपूर्ण आहे. म्‍हणून मी लगेचच सीटी स्‍कॅन करून बघायचे ठरवले. पेशंटला ओ. टी. मधून डायरेक्‍ट सी.टी.स्‍कॅन युनिटमध्‍ये शिफ्‍ट करण्‍यात आले. आणि माझा अंदाज खरा ठरला. आता पेशंटच्‍या मेंदूच्‍या दुसर्‍या बाजूला (डाव्‍या बाजूला) रक्ताची तेवढीच मोठी गाठ तयार झाली होती. पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये हा रक्‍तस्त्राव अजिबातच दिसला नव्‍हता. आता दुसरे ऑपरेशन करून तो रक्तस्त्रावही काढणे गरजेचे होते. मी पेशंटचे बुबुळ परत तपासले, त्‍यामध्‍ये कोणतीही रिअ‍ॅक्‍शन दिसत नव्‍हती.आता मला प्रश्‍न पडला की जवळपास ब्रेन डेड झालेल्या अशा पेशंटवर दुसरी सर्जरी करणे योग्‍य आहे का? पण मी घेतलेली जबाबदारी पूर्ण करावयाचे ठरवले. नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते.
ते म्‍हणाले, " सर, आम्‍ही आमचा पेशंट गेलाच आहे असे समजत होतो , परंतू तुमची धडपड पाहून आम्‍हाला वाटते की आपणास जो योग्‍य वाटेल तो निर्णय घ्‍या. त्‍याला आमची सहमती आहे."
 मी लगेचच पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्‍ये हालवले व ऑपरेशनला सुरूवात केली. पण यावेळी आणखीनच मोठा प्रॉब्‍लेम निर्माण झाला होता. एवढ्या सगळ्‍या रस्क्तस्त्रावानंतर पेशंटची रक्त गोठण्‍याची प्रक्रियाच बंद झाली होती. रक्‍त पाण्‍यासारखे वाहू लागले व काहीच करणे शक्‍य होईना. भूलतज्ञानी दुसर्‍या बाजूने त्‍याची लढाई चालू ठेवली. ते पेशंटला रक्‍त चढवत होते. मी कवटी उघडून शक्‍य होईल तेवढी रक्ताची गाठ काढली, पण मला माहित होते की, रक्‍त गोठण्‍याची प्रक्रिया बंद पडल्‍याने तेथे रक्‍तस्त्राव होत राहणार.म्‍हणून मी एक युक्ती केली.जिथे रक्तस्त्राव होत होता तिथे एक ड्रेन ठेवला. (ड्रेन म्‍हणजे एक रबरी नळी असून तिचे एक टोक कवटीमध्‍ये ठेवले जाते व दुसरे टोक बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जाते) या ड्रेनचा हेतू हा असतो की, आत होणारा रक्तस्त्राव तिथेच थांबून मेंदूवर प्रेशर निर्माण करण्‍याऐवजी, रक्‍त बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जावे. ऑपरेशन पूर्ण करून मी पेशंटला आय. सी. यू मध्‍ये शिफ्‍ट केले. परंतु पेशंटच्‍या बुबुळांमध्‍ये अजूनही कोणतीही रिअ‍ॅक्‍शन आली नव्‍हती.
 आता मात्र मन अत्‍यंत निराश झाले. एवढे करूनही काही फायदा होईल असे वाटेना. मी डॉक्‍टर रूममध्‍ये जायला निघालो, तेवढ्यात एक सिक्‍युरिटी गार्ड पळत आला आणि म्‍हणाला, " सर, तुम्‍ही तुमची गाडी कॅज्‍युअल्‍टिच्‍या दारामध्‍ये तशीच उघडी ठेवली होती, मी ती पाठीमागच्‍या बाजूस पार्किंगमध्‍ये पार्क केली आहे. ही चावी घ्‍या."  मी त्‍याला धन्‍यवाद दिले व डॉक्‍टर रुममध्‍ये जाऊन बसलो.
 आता माझे सर्व प्रयत्न करून संपले होते. वेळ होती ती परमेश्‍वराला शरण जाण्‍याची! मी परमेश्‍वराचे नामस्‍मरण करू लागलो.  या सर्व प्रयत्नांना यश येण्‍यासाठी नम्रपणे निवेदन ठेवले.तोच काय तो आधार होता! साधारण अर्धा तास असाच गेला असेल एवढ्यात इंटेन्‍सिव्‍हीस्ट पळत आले आणि म्‍हणाले," सर, लवकर चला. पेशंटला बघा चला." मी लगेचच जावून पाहिलं तर काय चमत्‍कार ! त्‍याच्‍या दोन्‍ही बुबुळांमध्‍ये आता रिअ‍ॅक्‍शन दिसत होती.
 माझ्‍याही जीवात जीव आला. नातेवाईकांनाही तसं समजावलं.
 त्‍यानंतर मी निर्णय घेतला की, पेशंटला पुढचे ४८ तास बेशुद्धच ठेवायचे. कारण मेंदूमधील रक्‍तस्त्राव पूर्णपणे थांबला नव्‍हता. त्‍यानंतर पेशंटला जवळ जवळ १५ बाटल्‍या रक्‍त/पांढर्‍या पेशी दिल्‍या गेल्‍या. पुढचे ४८ तास माझ्‍यासाठी खूपच अवघड होते. त्‍या पेशंटसाठी जवळपास ३०-४० जणांचे फोन आले असतील. सर्वांचीच आशा माझ्‍यावरती होती. "मी प्रयत्न करतो!" या एका शब्‍दावर ते सगळे तग धरून होते. ४८ तास त्‍याचे सर्व नातेवाईक आय. सी. यू. च्‍या दारात बसूनच होते. मी देखील दिवसातून १०-१५ वेळा पेशंटला बघायचो. जर अचानक त्‍याची बुबुळे प्रतिसाद देणे बंद झाले तर पेशंटची तिसरी सर्जरी करावी लागण्‍याची शक्‍यता होती. नातेवाईकांना खूप शंका असायच्‍या. ते म्‍हणायचे डॉक्‍टर, पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये दुसर्‍या बाजूचा रक्तस्त्राव अजिबातच दिसला नाही असे कसे झाले? आणि पहिले ऑपरेशन झाल्‍यानंतर दुसर्‍या बाजूस एवढी मोठी रक्‍ताची गाठ कशी काय तयार झाली? मग मी त्‍यांना सांगितले की, पेशंट ज्‍या वेळी पडला त्‍यावेळी त्‍याला डोक्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला मार लागला असावा त्‍यामुळे दोन्‍ही बाजूला रक्‍तस्त्राव सुरू झाला पण उजव्‍या बाजूला मोठी रक्तवाहीनी फुटल्‍यामुळे थोड्याच वेळात खूप रक्त जमा झाले व त्‍यामुळे मेंदूवर खूप प्रेशर आले. उजव्‍या बाजूने प्रेशर आल्‍याने मेंदू डाव्‍या बाजूस सरकला गेला आणि डाव्‍या बाजूचा रक्तस्त्राव तात्‍पुरता बंद झाला. पण जसे मी उजव्‍या बाजूची रक्ताची गाठ काढुन घेतली तसे मेंदूवरील प्रेशर कमी होऊन मेंदू पूर्वस्‍थितीत आला. त्‍यामुळे डाव्‍या बाजूने थांबलेला रक्‍तस्त्राव पुन्‍हा सुरू झाला. त्‍यामुळेच दुसरे ऑपरेशन करून तीही रक्‍ताची गाठ काढणे आवश्‍यक वाटले. अशा तर्‍हेने त्‍यांच्‍या बहुतेक शंकाचे निरसन मी केले होते.
 पुढचे ४८ तास मी घरीही बैचैन असायचो माझी तगमग बघून माझ्‍या पप्‍पांनी व माँसाहेबांनी ही देवाला साकडे घातले. सर्व घरच परमेश्‍वर चरणी लीन झाले होते. आणि ४८ तासानंतर माझ्‍या परीक्षेचा दिवस उजाडला पेशंटला स्‍कॅन करण्‍यासाठी शिफ्‍ट केले आणि काय आश्‍चर्य ! मी  केेलेली ती ड्रेनची युक्ती उपयोगी पडली होती. पेशंटचा स्‍कॅन एकदम छान होता. दोन्‍ही बाजूंचा रक्तस्त्राव  पूर्णपणे  निघाला होता. पेशंटला आय. सी. यू. मध्‍ये शिफ्‍ट केले व त्‍याला शुद्धीवर आणण्‍यासाठी प्रयत्न सुरू केले. पेशंटची भूल बंद केली आणि तासाभरात पेशंटने हातपाय हालवण्‍यास व डोळे उघडण्‍यास सुरूवात केली. आय .सी. यू. च्‍या पूर्ण टीमने जल्लोष केला. प्रत्‍येकजण एकमेकांचे अभिनंदन करीत होता. पुढच्या  ३/४ तासात त्‍याचा श्‍वासही चांगला चालू लागला त्‍यामुळे मी व्‍हेंटिलेटरही काढून घेतला.
    आता त्याच्या आईवडीलांना आय.सी.यू.मध्ये बोलाऊन घेतले गेले. ते बिचारे घाबरतच आत आले. काय माहित आपल्या मुलाला कुठल्या अवस्थेत बघावे लागेल? त्याची आई तर अजूनही मुलाला बघण्याआधी डोळे घट्ट मिटून
देवाचा धावा करीत होती. मी त्यांना त्यांच्या मुलासमोर घेऊन गेलो आणि काय आश्चर्य! तो डोळे उघडून आईवडिलांकडे बघून हसत होता. त्याच्या आई वडिलांना खरच सुखद धक्का बसला. मी त्याला विचारले हे कोण आहेत? तू ओळखतोस का यांना? तर तो म्हणाला, " यस दे आर माय मॉम अँण्ड डॅड." आईवडील तर जणू स्तब्धच झाले होते. दोघांच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मनातल्या साऱ्या भावना डोळ्यांतील अश्रूवाटे बाहेर पडत होत्या.वडिलांनी अजूनही माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्यांचा हात माझ्या हातात तसाच ठेऊन मी म्हणालो. "ही इज अ बॉर्न फायटर!
तुमचा मुलगा सुखरूप परत आला!"
 आणि आम्‍ही लढाई जिंकली होती! एक जवळजवळ ब्रेन डेड होणारा  पेशंट जागा होऊन आमच्‍याशी बोलत होता. विशेष म्‍हणजे त्‍याला कोणतेही व्‍यंग (न्‍यूरॉलॉजिकल डेफिसिट) आले नव्‍हते. त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या आनंदाला पारावार राहिला नव्‍हता. डोळ्‍यातून वाहणार्‍या पाण्‍याला सीमा राहिली नव्‍हती. पूर्ण हॉस्‍पिटलमध्‍ये आनंदाचे वातावरण होते. पुढच्या ७-८ दिवसांमध्ये तो पूर्णपणे बरा झाला आणि डिश्चार्ज होऊन घरी जाताना  त्याने मला आश्वासन दिले की,इथून पुढे मला बोनस म्हणून मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावेन.
 खरेच आयुष्‍यामध्‍ये असे काही अनुभव येतात की, जे तुम्‍हाला त्‍या दैवी शक्‍तीचे सामर्थ्‍य आणि अस्‍तित्‍व मान्‍य करण्‍यासाठी भाग पाडतात !

डॉ. प्रवीण सुरवशे.
कन्‍सल्‍टंट न्‍युरोसर्जन
कोलंबिया एशिया हॉस्‍पिटल
पुणे
फोन ः ७७३८१२००६०
हीच खरी दिवाळी 🙏🏻


[10/22, 6:50 PM]MVS
 * *फेसबुकवरुन आलेला सर्वात अप्रतिम आणि मनाला भावनारा आणि अगदी रोज  वाचावा असा मेसज. प्लीज वेळ काढून वाचा*

विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना? पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं, तर हळहळणं आणि उरलेलं आयुष्य मनस्तापात, दु:खात घालवणं याशिवाय पर्यायच राहणार नाही, नाही का?

माझ्या अगदी परिचयातला एक जण असाच हळहळत असतो. कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्याला वडिलांची आठवण होते. ते म्हणाले होते, ' मला एकदा हॉटेलमध्ये डोसा खायचा आहे रे ...'

' जाऊया की मग ... त्यात काय? उद्याच नेतो तुम्हाला.. ' असं आश्वासन देऊन तो बाहेर गेला आणि तो ' उद्या ' आयुष्यात कधी उगवलाच नाही. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच रात्री वडिलांना हार्ट अॅटॅक! आणि जगाचा निरोप!

 मुंबईत ताज-ओबेरॉयचा अतिरेकी हल्ला काय किंवा रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट काय ... कितीतरी जणांचे 'उद्या' गिळंकृत करून गेले आणि वेदनांचे डंख जगणाऱ्यांसाठी ठेवून गेले.

पेपरमध्ये त्यांच्या करुण कहाण्या छापून आल्या, तेव्हा कुणी आई म्हणत होती 'अभ्यास करत नाही चांगला, म्हणून रागवायचे मी त्याला ... आता ...?' ' नेहमी भांडायचो आम्ही ... माहेरी जाईन ... घटस्फोट देईन इतक्या थरपर्यंत जायची भांडणं, आता? ' कुणी एक विधवा साश्रूनयनांनी विचारत होती ... नाती, माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो नं आपण? जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत. *पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि ... आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असत*ं.

म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा!

सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य �कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो ... मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल ...

नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग ...

 स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं ...

 अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत ... त्यांच्या हातात कुठून येणार पाटी? मिळत असून नाकारणारी, कंटाळणारी आपलीच कपाळकरंटी ...

भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.

 सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं.

एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की, वाईट वाटतं.

आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही?

 अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात...

आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं.

सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं.

जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं.

श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.

अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा *ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर ...?*

 शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. *म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ...?*

    


[10/20, 9:41 PM] DTS
दिवाळी गरीब झाली
मागला आठवडाभर दिवाळीचा मोसम असूनही बाजार किती मंदावले आहेत, अशा बातम्यांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यावरून काही जुन्या स्मृती जाग्या झाल्या. एक काळ म्हणजे खुप जुना नव्हेतर चार दशकांपुर्वीचा काळ आठवला. तेव्हा दसरा किंवा नवरात्रीच्या सुमारास बातम्यांमधून लोकांना दिवाळी जवळ आल्याचा सुगावा लागत असे. आता फ़टाक्यावर बंदी किंवा तत्सम बातम्यांनी दिवाळी आल्याची चाहुल लागते. तेव्हा नेमकी उलटी गोष्ट होती. फ़टाके किंवा इतर कुठल्या खर्चिक गोष्टी सोडून द्या. घरात कुटुंबासाठी चार दिवस गोडधोड खायला आवश्यक असलेले फ़राळाचे पदार्थ बनवायच्या वस्तुही मिळताना मारामार होती. कारण बहुतेक जीवनावश्यक वस्तु व सामान रेशनवर उपलब्ध असायचे. खुल्या बाजारातून गहूतांदूळ वा रवामैदा, तेलतूप सामान्य माणसाला परवडणार्‍या गोष्टी नव्हत्या. सहाजिकच किमान दरात जो माल सरकारी शिधावाटप दुकानात मिळत असे, त्यावर बहुतांश लोकसंख्येची दिवाळी अवलंबून असायची. रेशनवरही पुरेसा मालपुरवठा असेल याची कोणी हमी देऊ शकत नसे. अशा कालखंडात दिवाळी जवळ आली, मग मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रेमा पुरव, मंगला पारीख, जयवंतीबेन मेहता अशा विविध पक्षाच्या महिला राजकारणी रस्त्यावर उतरायच्या आणि कशासाठी आंदोलन करायच्या? तर दिवाळी निमीत्त दोनतीन किलो रवामैदा व डालडा सारखे वनस्पती तुप अधिकचे मिळाले पाहिजे, म्हणून जोरदार आंदोलने सुरू व्हायची. त्यातून दिवाळी जवळ आली हे लोकांना कळायचे. या महिला पक्षभेद मतभेद विसरून मंत्रालयात घुसायच्या आणि लाठ्या झेलून गरीब जनतेच्या तोंडी गोडधोड पडावे, म्हणून कष्ट काढायच्या. त्याच्या बातम्या झळकत, तेव्हा लक्षात यायचे की दिवाळी आली. कारण सामान्य जनता खुप गरीब होती. पण त्यांची दिवाळी खुप श्रीमंत होती.

कोणालाही हा शब्दप्रयोग विरोधाभासी वाटेल. कारण लोक गरीब असतील तर दिवाळी श्रीमंत कशी असू शकेल? तर त्या गरीबांची श्रीमंती त्यांना मिळालेल्या नेतृत्वात सामावलेली होती. ते नेते व त्यांचे पक्ष गरीबाला भेडसावणार्‍या समस्या व अडचणी सोडवण्यात अखंड गर्क असायचे. दिवाळीत फ़टाके वाजवण्याने प्रदुषण होते, असली प्रवचने देण्याइतकी बुद्धी त्या नेत्यांपाशी नव्हती. त्यापेक्षा गरीबाच्या गांजलेल्या आयुष्यातले दोनचार दिवस गुण्यागोविंदाने जावे आणि त्याचे तोंड त्या दिवशी तरी गोड व्हावे, याची फ़िकीर अशा नेत्यांना होती. याच गरीबांतले गिरणी कामगार वा तत्सम उद्योगातल्या कष्टकर्‍यांना पोरा्ंसाठी नवी कापडे घेता यावीत, यासाठी दोनचारशे रुपयांचा बोनस मिळावा, म्हणून संपाचे हत्यार उपसणार्‍या कामगार नेत्यांचा तो जमाना होता. अर्थात त्यावेळची जनताही तशीच होती. घरात कोंड्याचा मांडा करणारी गृहीणी होती आणि कुठून तरी बांबूच्या पडलेल्या काटक्या गोळा करून दिवाळीचा आकाश कंदिल बनवण्यात सुट्टी खर्ची घालणारी पोरेटोरे चाळवस्त्यांमध्ये आनंदाने जगत होती. लोकांचे पगार तरी किती होते आणि कुठल्या गरजेच्या वस्तु घ्याव्या, याची भ्रांत प्रत्येकाला होती. दिवाळी निमीत्त सेल वगैरे होत नसत, किंवा फ़टाक्यांची आतषबाजी करण्याची कुवत लोकांमध्ये नव्हती. दिवाळीच्या निमीत्ताने वर्षातले नवे कपडे खरेदी व्हायचे आणि कंदिल वा तत्सम रोषणाईच्या वस्तु बाजारात उपलब्धच होत नव्हत्या. मिठाईची पाकिटे वा दुकानातला तयार फ़राळ ही संकल्पना आलेली नव्हती. अगदी थोडक्यात सांगायचे, तर दिवाळीचा बाजार झालेला नव्हता. आपापल्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा साजरा करून इतरेजनांच्या आनंदाकडे निरागसपणे बघण्याची निर्दोष नजर लोकांपाशी होती. दिवाळी श्रीमंती दाखवण्याचा सण नव्हता. लोक गरीब होते आणि दिवाळी श्रीमंत होती.

आता जग खुप बदलून गेले आहे आणि अनेक सामान्य माणसांपाशीही चांगला पैसा आलेला आहे. चार दशकापुर्वीच्या तुलनेत समाजातला मोठा वर्ग वा लोकसंख्या सुखवस्तु झालेली आहे. पुर्वी ज्याला चैन मानले जायचे, त्या गोष्टी वस्तु आता जीवनावश्यक बनलेल्या आहेत. मैदारवा, साखर वा तेलतुप यांच्या माहागाईची चर्चा आता होत नाही. आता बाजारात वॉशिंग मशीन, टिव्हीचे आधुनिक मॉडेल, गाड्या वा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा खप किती होतो, त्यावर दिवाळीचा आनंद मोजला जात असतो. त्या अर्थाने यंदाची दिवाळी खुप गरीब होऊन गेली आहे. आजच्या जमान्यात वा नव्या पिढीला मृणालताईंच्या महागाई आंदोलनाचे किस्से मनोरंजक हास्यास्पद वाटतील. पण त्या काळात दिवाळीचा आनंद लुटलेल्या अनेकांना आजच्या श्रीमंतीतली दिवाळी गरीब झालेली वाटेल. कारण पैसा हातात असूनही अपुरा वाटू लागलेला आहे आणि तेव्हा पैसा अपुरा असतानाही आनंदाला तोटा नव्हता. मोठे व्यापारी दुकानदार लक्ष्मीपूजेनंतर मोठी आतषबाजी करीत. त्यांनी वाजवलेल्या भव्यदिव्य फ़टाके बघण्यात आनंद होता. त्याबद्दल असुया नव्हती. मजेची गोष्ट म्हणजे कोणी कोणाला ‘हॅपी दिवाली’ तेव्हा म्हणत नसे. तशा शुभेच्छा वा अभिष्टचिंतनाची गरजही नव्हती. मित्र आप्तेष्ट एकमेकांचे इतके हितचिंतक असायचे, की संकटाच्या प्रत्येक प्रसंगात धावून येण्यातूनच शुभेच्छांची देवाणघेवाण होत असे. सणासुदीला शुभेच्छा देण्याचा मुहूर्त शोधण्याची कोणाला गरज भासत नसे. दारातला पोस्टमन, बसमधला कंडक्टर वा कुठला दुकानदार वा सरकारी कर्मचारी शुभेच्छा असल्यासारखा वागायचा. त्यात परस्परांसाठी शुभेच्छा होत्या. आता तशा जगण्या वागण्यातल्या शुभेच्छा संपलेल्या आहेत. म्हणून मग अगत्याने टाहो फ़ोडून शुभेच्छांचा शाब्दिक वर्षाव करावा लागत असतो. शुभेच्छा व आनंदाचे भव्य देखावे उभारावे लागत असतात.

एकमेकांना सुखी समाधानी करण्याची ती वृत्ती मागल्या तीनचार दशकात आपण गमावून बसलो आहोत. त्यातून आपली दिवाळी गरीब होऊन गेली आहे. कुणा मुलीची छेड रस्त्यावर काढली जात असता्ना पुढाकार घेऊन तिच्या मदतीला जाण्याच्या सदिच्छा आपण हरवून बसलो आहोत आणि न्यायासाठी मेणबत्या पेटवण्यात दिवाळी साजरी करू लागलो आहोत. कुठल्या सत्कार्याला पैसे मोजून सहकार्य करताना, त्यातल्या वेदनांवर फ़ुंकर घालण्याची जबाबदारी टाळण्याने आपल्याला बधीर करून टाकले आहे. रोजच आनंद साजरा करण्याच्या हव्यासाने आपल्याला दिवाळी सण व दु:ख यातला फ़रक उमजेनासा झाला आहे. चितळ्यांच्या दुकानातील फ़लक कोणीतरी सोशल माध्यमात टाकला. चकल्या वा अनारसे संपलेत. अशी त्यावरची सूचना दिवाळीतला पोकळपणा सांगते. त्या दुकानात गेलेल्या अनेकांना तिथली चकली वा अनारसे चुकल्याचे दु:ख झाले असेल, तर मग दिवाळी येऊनही काय फ़ायदा? ती दु:खच घेऊन आली ना? घरात कटकट करण्यापेक्षा बाजारातून दिवाळीचा फ़राळ विकत आणण्यात आनंद असेल, तर दिवाळीच्या तिथीची व सोहळ्याची तरी गरज काय? खिशात पैसा खुळखुळणार तितके दिवस दिवाळी असते. तिचा आनंदाशी काय संबंध? ती दिवाळी राहिली नाही, त्या मृणालताई राहिल्या नाहीत. ती गरीबी राहिली नाही. ही कसली श्रीमंती आहे, जिने आपली दिवाळीच गरीब केविलवाणी करून टाकली आहे? ह्या कसल्या शुभेच्छा, ज्यांनी आपल्याला दुसर्‍याच्या वेदनांवर फ़ुंकर घालण्याचीही इच्छा राहिलेली नाही? हे कसले सण सोहळे आहेत? ज्यात आपली माणूसकीच कुठल्या कुठे गायब होऊन गेली आहे. दिव्यांची रोषणाई वाढली आणि मनातला अंधार अधिकच दाटत चालला आहे. दुरावलेले आजोबा आजी, पितापुत्र वा मुले नातवंडे परस्परांना दिवाळी निमीत्त कॅडबरी देतात, त्या जाहिरातीइतकी दिवाळीची दुसरी विटंबना कोणती असेल?
*भाऊ तोरसेकर*
-----------
[10/21, 11:56 AM]DPJ
: *श्यामची आई आणि नरकचतुर्दशी*

   श्यामच्या आईचे कुटुंब गरिबीतून वाटचाल करीत असताना दिवाळीसाठी भाऊबीज म्हणून यशोदाबाईंना त्यांचा भाऊ पैसे पाठवतो. ती स्वत:ला साडी न घेता श्यामकडून वडिलांसाठी धोतर आणवते. नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान झाल्यावर वडील त्यांचे फाटके धोतर शोधू लागतात. तेव्हा श्यामची आई म्हणते मी त्या धोतराचे पायपुसणे केले. वडील चिडून म्हणतात की “अगं,आता मी काय घालू ? ”तेव्हा ‘श्यामची आई’ कुंकू लावून ते धोतर हातात देवून चकित करते.  श्यामचे वडील तिला म्हणतात, अगं, भाऊबीजेच्या पैशावर तुझा हक्क आहे आणि तुझीही साडी फाटलेली आहे..."
यावर श्यामची अाई म्हणते “हो. पण तुम्हाला बाहेर जावे लागते ना ?”
  हा छोटासाच प्रसंग पण मुलांना त्यातून नात्यात एकमेकांसाठी काय करायचे असते याचे भान येते. हे अभावातले आनंद श्यामची अाई मुलांना नकळत शिकवते. श्याम चा धाकटा भाऊ पुरुषोत्तम शाळेत जाताना कोट हवा म्हणून हट्ट धरतो.गरिबीमुळे तो घेणे शक्य नसते. तेव्हा श्याम खाऊच्या वाचलेल्या पैशातून पुरुषोत्तम ला कोट शिऊन आणतो.नकळत आईने केलेल्या संस्काराचा परिणाम श्यामवर होतो. गरिबीत हे नातेसंबंध उजळून निघतात.त्यातून वस्तूंचे मूल्य अधिक योग्य रितीने पटते.
   आज आपल्या घरात मुलांसाठी पालक म्हणजे कल्पवृक्ष किंवा अल्लाउद्दीनचा दिवा झाले आहेत. कोणताही शब्द उच्चारला की ती वस्तु लगेच समोर हजर होते.त्यातून मुलांच्या संवेदना निबर होत आहेत. श्यामच्या घरात धोतर आणि कोट ज्याप्रमाणात नातेसंबंध अधिक बळकट करते ते आज होत नाही. त्यातून वस्तूंविषयी पण एक बेफिकीरपणा मुलामध्ये निर्माण होतो आहे. साधे उदाहरण पेनचे घेता येईल.आपल्या लहानपणी किमान २ ते ३ वर्षे एक पेन आपण वापरत असायचो पण आज एका महिन्यात २ ते ३ पेन मुलांचे होतात. एखादी वस्तु बिघडली की ती दुरुस्त करणे हा प्रकार संपला ती फेकून लगेच दुसरी वस्तु मुलांना हवी असते.अर्थात हा पालक संस्कार आहे. घरातली कोणतीही वस्तु बिघडली की दुरुस्त न करता लगेच दुसरी वस्तु आणली जाते. मुलेही त्याचे अनुकरण करतात.लहानपणी आपण वर्ष संपले की जुन्या वह्यातील कोरी पाने फाडून नव्या वह्या तयार करायचो. आज वर्ष संपले की त्या वह्या फेकल्या जातात. कपडे थोडे वापरले जाताच फेकले जातात.। श्यामची आई अभावातले आनंद शिकवते। येत्या 2 नोव्हेंबर ला श्यामच्या आईच्या मृत्यूला १०० वर्षे पूर्ण होत आहेत। अाजही तिने दिलेला संस्कारांचा तितकाच ताजा अाणि अपरिहार्य वाटतो.

[10/21, 7:13 AM] DDP: *पोलीस नाईक यांनी केले रक्तदानाचे अर्धशतक, अनेकांना जीवदान*

ब-याचदा रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तसाठा उपलब्ध करून देण्यासाठी धावाधाव करावी लागते, तसेच आॅक्टोबर व मे महिन्यातही रक्ताचा तुटवडा भासतो. मात्र, याची त्वरित गरज ओळखून धावाधाव करणारे पोलीस नाईक पुंडलिक आव्हाड यांनी आतापर्यंत तब्बल पन्नास वेळा रक्तदान करून अनेकांना जीवदान देत रक्तदानाचे अर्धशतक केले आहे.
पुंडलिक आव्हाड हे मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. कोणाला तत्काळ रक्ताची गरज असेल किंवा कुठेही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले असेल, तर आव्हाड रक्तदानासाठी धावून जातात. गेल्या २० वर्षांत आव्हाड यांनी तब्बल ५० वेळा रक्तदान केले आहे. दोन मुली आणि पत्नी असे आव्हाड यांचे कुटुंब आहे. आव्हाड यांनी आजारपणामुळे मुलगा गमावला आणि मोठी मुलगी ज्ञानेश्वरी हिला हृदयविकार आहे. अशा परिस्थितीतही आव्हाड नेहमीच रक्तदानासाठी तत्पर असतात. वर्षातून किमान २ ते ३ वेळा ते रक्तदान करतात. त्यांच्या या समाजकार्याबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त अतुल पाटील यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला.
शिवडी विभागातील पोलीस मोटार परिवहन विभागातील पोलीस नाईक आव्हाड याविषयी सांगतात की, २००२ साली मुलीच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्या वेळेस रुग्णालयात दक्षिणेकडून आलेल्या एका कुटुंबाला त्यांच्या मुलीसाठी रक्ताची गरज होती. त्यांना ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्तगटाचे रक्त हवे होते; पण पळापळ करूनही त्यांना रक्त मिळत नव्हते. त्या वेळेस कळले की, रक्तदान करणे किती महत्त्वाचे आहे.
मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात राहणा-या आव्हाड यांनी त्यांच्या तालुक्यातही बरीच रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. शिवाय, भविष्यातही रक्तदान करणार असल्याचे आव्हाड यांनी बोलताना सांगितले.

[10/21, 8:21 AM] DDG

Being_पुणेकर
एकदा आम्ही माझ्या एका कोल्हापूरच्या बहिणीला तुळशीबागेत खरेदीसाठी घेऊन गेलो होतो. दिड-दोन तास संपूर्ण तुळशीबाग पालथी घालून झाल्यावर तिने खूपच निरागसपणे विचारलं, " ते न्हवे, दोन तास झालं फिरतोय आपण तुळशीबागेत, खरं बाग कुठं दिसली नाही की?"

तर पुण्यात नवीन असलेल्या किंवा पुण्यात पहिल्यांदाच येणाऱ्या लोकांसाठी काही महत्वाची माहिती खलील प्रमाणे :

१. तुळशीबाग म्हणजे कोणतीही बाग नसून, स्त्रियांचं सगळ्यात आवडत 'shopping with bargaining destination' आहे.

२. अलका चा चौक म्हणजे तो कोणत्याही अलका नावाच्या बाईचा चौक नसून त्या चौकात अलका टॉकीज आहे म्हणून त्याला अलका चा चौक म्हणतात.

३. F.C. College road हे खूप चुकीचं आहे. F.C. मधला C हा College साठीच आहे, उगाच परत ज्यादाच college लावायची गरज नाही. नुसतं F.C road म्हणायचं.

४. वौशाली, वाडेश्वर, रूपाली, गुडलक, काटाकीरला जर का खायला जायचं असेल, तर किमान दोन तास आधी जाऊन थांबणे आणि टेबल मिळाला की उगाचंच आपण खूपच मोठी मोहीम फत्ते केली आहे असं फीलिंग घेयचं असत.

५. सोन्या मारुती, पत्र्या मारुती म्हणजे काय ते मारुती सोन्याचे किंवा पत्र्याचे आहेत असं अज्जिबात नाही.

६.सिंहगडावर सिंह दिसतात का ? अस काही पण विचारू नये, इतिहास नीट वाचून येणे.

७. बिकानेर किंवा  कोणत्या अन्य ब्रँडची बाकरवडी शोधण्याची हिम्मत इथे स्वप्नात सुद्धा करू नये.

८. बाणेर आणि सुस रोडवरून फिरताना फुक्कट भारी फील करून घेयचं असत.

९. CPK म्हणजे CKP चा काही संबंध नाही. CPK म्हणजे CITY PRIDE KOTHRUD. आता उगाच CITY PRIDE सातारा रोड, सिंहगड रोड चे शॉर्ट फॉर्म्स करत बसू नये, आम्ही जे शॉर्ट फॉर्म्स ठरवले आहेत तेच वापरणे, जसे की ABC म्हणजे अप्पा बळवंत चौक.

१०.K. P अर्थात  कोरेगाव पार्क मध्ये जर तुम्ही हँग आऊट करत असाल तर स्वतःला खूप मॉडर्न, श्रीमंत, आणि हाय स्टँडर्ड समजायचं असतं.

११. पर्वती नावाची टेकडी आहे, तिला 'पार्वती' असं म्हणू नये आणि हो त्या टेकडीवरून संपूर्ण पुणं दिसतं ह्या अपेक्षेने जाऊ नये. खूप पूर्वी दिसायचं, आता फक्त वरून घाणंच दिसतें.

१२. कॅम्प नावाचं खूप मोठ आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. शाळा आणि कॉलेज मध्ये जो कॅम्प असतो त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. मी कॅम्प मध्ये जातोय हे ऐकल्यावर उगाच बुचकळ्यात पडू नये.

१३. आज भरतला प्रयोग आहे म्हणजे भरत नाट्य मंदिरात प्रयोग आहे, भरत नावाच्या माणसाचा काही संबंध नाही.

१४. Relax मध्ये कधीच Relax बसून देत नाहीत.

१५. नारायण पेठ आणि सदाशिव पेठेची गुणवैशिष्ठे एकसारखी असली तरी there is a thin line of geographical differnce between these two. नारायण पेठ संपून सदाशिव पेठ कुठून सुरू होते हे पक्क्या पुणेकरांच समजतं.

१६. पुण्यात आलात आणि सुजाता मस्तानीची आंबा मस्तानी प्यायली नाहीत तर आयुष्य व्यर्थ गेलंय असं समजा.

१७. ABC मधलं किबे थिएटर हे कायम 'प्रभात टॉकीज' म्हणूनच ओळखल जाणार.

१८. पुण्यात नवीन असाल तर बोहरी आळीत, रविवार पेठेत चुकून सुद्धा चारचाकी घेऊन जाऊ नये. तुम्ही इथे चालायचा  प्रयत्न जरी केलात तरी खूप आहे.

१९. दारुवाला पुलावर दारू मिळत नाही, उगाच मनात खोट्या आशा बाळगून तिकडे जाऊ नये.

२०. बुधवार पेठे विषयी नवीन लोकांना आधीच माहिती असत सगळं. बुधवार पेठ ऐकल्यावर उगाच विचित्र हावभाव देऊ नये. दगडूशेठ गणपती मंदिर पण तिथंच आहे.

२१. आणि खूप खूप महत्त्वाची गोष्ट : पिंपरी, चिंचवड पुण्यात येत नाही.

२२. आणि ही एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा की  चितळ्यांकडून तूप, बासुंदी घेयची असेल तर घरून डब्बा घेऊन जाणे. तिथे जाऊन वाद घातलात तर अपमान होतो .

 अश्या अजून काही  गोष्टीं तुम्हाला तुमच्या गावाबाबत सुचल्या तर नक्कीच नमूद करा. पुणेकरांना सुचतात. पुण्याबद्दल उगाच नको ते जोक करू नका.

[10/21, 12:46 PM] DEM: He was The First Indian Pilot.

Remembering Shri Dattatraya Laxman Patwardhan (10 July 1883 - 18 October 1943 ) was born on 10 July 1883 at Ratnagiri, Maharashtra. He was popularly known as ‘Dattu’ in the vicinity. He was deserted by his father, Lakhutatya , after completing 5th standard because of his bad behaviour. Dattu had then walked down to Kolhapur from there traveled by train without ticket to Mumbai. He worked as coolie at Masjid Bunder for next 6 months. He made his way as wireman in Matunga Railway workshop and ultimately became Railway Engine driver. He had changed his name from Dattu to “ D Lackman Pat” an Anglo Indian Name in order to get this job under British Raj.

One fine morning he managed to get on board a German ship named “ Strance Felsch” hiding himself in a coal bag. He surfaced after ship was at high seas and met Captain Henrich Jodell and convinced him to do the job of wireman cum engine maintenance on the ship. Henrich Jodell carried him along without passport & other documents. He enrolled him at Hamburg in Marine Engineering college. On completion of his degree Dattu went to Scotland and joined another ship by name “ Ocean –King” as Marine Engineer. This ship had travelled from Liverpool to New York from 1911 onwards on number of trips. He was then sent to Mumbai in 1912 due to his technical skill, to fix up engine of ship named ‘Tukaram”.

First World War -1914
In the beginning of 1914 when First World War broke out, Dattu reported to British War Office and joined ‘Ambulance Corps’. He was elevated as a soldier because of his sincerity and asked to join “Sussex Brigade’. He handled all weapons including guns, other weapons and gained expertise. He joined the war front in France. While in France he was promoted to join ‘Royal Air Force’ as pilot and started flying both transport and bomber aircraft. He was recognized as an expert aviator then. Dattu during this tenure had bombarded Berlin, capital of Germany and even attacked ‘Kaisor Palace’ without worrying about anti aircraft guns firing at him. He was recognized as a first bomber pilot in the world to have bombarded Berlin during war. For this exceptional bravery he was awarded ,” Sword of Military Honour” by none other than King of England, George Vth himself. Dattu confessed boldly to the King George Vth while he pinned this award that he is in fact Mr Dattatraya Laxman Patwardhan and he had adopted this Anglo Indian Name in order to get into the Armed Forces. King appreciated his frankness and condoned this lapse while calling him “ A manly Young Maratha in our Air Force”. He also ordered not to take any action for this Young Maratha Air Warrior. This happened on 24 April 1919. Dattu was also promoted as Lieutenant in RAF. He was drawing monthly salary of Rs 1200.00p.m. Dattu acknowledged this by stating that ‘this is a greatest moment in my life”.
Return to India in 1921
In 1921 Governor of Bombay invited Dattu as Royal Guest at his residence for two days. Dattu then returned to Ratnagiri. He married Miss Chandratai Shevde from Amravati . He retired in 1930. This entire episode of his bravery and career in RAF was published in London Gazette on 25 March 1911. England newspapers and ‘Graphic’ carried articles on him on 13 May 1919. In India these details were published in ‘Kesari’ newspaper dated 13 May 1919.
A book called “India’s First Aviator” was published on 18 October 2003. It was jointly authored by Ratnakar Shivram Washikar and Anant Ramchandra Marathe.
Second World War in 1939
With the outbreak of Second World war in 1939, Dattu was asked to establish, ‘All India Military,Naval and Air Force Academy at Delhi. In this academy Dattu trained many soldiers of three services.
This brave soldier passed away on 18 October 1943 suffering from cancer. His wife and only son had settled in Nagpur. His grandson Prabhakar Patwardhan is now running his engineering company at Kandivli, Mumbai.
JRD Tata has always been recognized as first aviator who flew aircraft in 1927 but Dattu had not only flown Bomber aircraft durin 1914 and had excelled himself which is recorded history. This
Maratha Aviator must be recognized as “First Aviator”with due recognition.
We salute this great warrior from Maharashtra hundred times.

Source: Global Marathi


[10/19, 8:20 AM]
“काय हरवलं…”

लहानपणी आपण दिवाळीत जे काय करायचो त्यातलं काय काय हरवलं याच्या पर्युत्सुक (आईशप्पथ अर्थ ठाउक नाही, पण असच म्हणतात बुवा) करणाऱ्या किमान पाचसहा छान पोस्ट वाचल्या. ट्रेंड सोबत नाही राहिलं तर फेसबुकवर फाउल धरतात आणि मार्क मार्कं कापतो. म्हणजे यावर लिहायला तर हवंच.

आणि खरंतर लिहिण्यासारखं खूप आहे. ते उटणं, ते अभ्यंगस्नान, ते अंगठ्या किंवा टाचेखाली फोडलेलं चिरांटं, त्या सोडवून एकएकट्या फोडलेल्या लवंगी फटाक्यांच्या माळा (विभक्त कुटुंब पद्धतिची अनेकांनी स्वतःहून केलेली पहिली सुरवात), ती चमनचिडी, ते दोरीपासून फटकून पेटवलेले टेलीफोन, ती ओळखदेख नसताना अनेक गुर्जर बांधवांच्या घरात घुसून गोळा केलेली चॉकलेटं (मी लहानपणापासून मिश्र वस्तित वाढलो आहे), ते किल्ले (देवाशप्पथ मी कधी किल्ला बनवायला मातीत हात घातलेला नाही, पण नाही लिहिलं तर काळाला किंवा कुळाला बट्टा लागतो, म्हणून हा उल्लेख), ती घरोघरी जाउन वाटलेली आपट्याची पानं (डिलिट डिलिट, दसरा दिवाळीत घुसला, पाउस दिवाळीपर्यंत लांबला तसा).

मग मला मीच दिसायला लागतो तेव्हाचा. मला पहिली फूलपॅन्ट दहावीत मिळाली होती, तीदेखील रडून भेकून. हल्लीच्या मुलांना कधी मिळते? बहुदा ज्युनियर केजीत (माझ्यावेळी हा प्रकार बहुधा अस्तित्वातच नव्हता). मी संध्याकाळी सहा वाजता बाहेर पडलो, की परत घरी येइस्तोवर मी कुठे आहे? याचा माझ्या आईला पत्ता नसायचा आणि काळजीही. मी फक्त नववी आणी दहावीला क्लास लावला होता, तेदेखील नाईलाजाने, हल्ली क्लास कधीपासून सुरू होतात? इयत्ता सिनियर केजी (नाही म्हणू नका, मेघनाकडे विचारणा झाली होती या इयत्तेची. तिने नाकारली.)

आम्ही आमच्या तीनचाकी स्कूटर (हिला स्कुटर का म्हणायचे ते देवच जाणे. ही स्कुटर उपडी करून आयस्क्रिमवाला खेळणे हा आमचा जोडधंदा होता.) पार गावभर हुंदडवायचो. तेव्हा अख्या लिबर्टी गार्डन परिसरात झोपे डॉक्टरांची फक्त एक चारचाकी होती. मी भाड्याची सायकल समोरून गाडी येत आहे हे पाहून गटारात घातली होती, तेव्हा डॉक्टरांनी स्वतः खाली उतरून सायकल काढून दिली होती आणि मी त्यांच्या गाडीला ओलांडून जाईपर्यंत ते रस्त्यात थांबले होते. हे शक्य आहे का आज?

आई गॅलरीभर पणत्या लावायची, हल्ली गॅलरी म्हणजे काय हे चित्रात दाखवायची वेळ आली आहे. आमच्या घरासमोर गेरूचं सारवण करायला शंभर स्वेअरफुट जागा होती, आज शंभर स्वेअरफुटचा भाव ऐकून खाली रांगोळी पडेल. आम्ही अखंड दहा वर्षात सुट्टीत एकही क्लास न लावता यथेच्छ उनाडक्या केल्या होत्या, तुमच्यापैकी कुणाच्या मुलाने केल्यात?

लक्षात घ्या, फक्त काळ बदलत नाही, आपणही काळाबरोबर बदलतो. आपण सहज करायचो आणि आपले आईबाप आपल्याला सहज करू द्यायचे, त्या गोष्टींचा आता आईबाप म्हणून आपण विचारही करू शकत नाही !! मी कित्येक वर्ष फक्त बाबांसोबत असेन तरच रिक्षा या प्रकाराचा विचार करू शकायचो, आज मिहू रोज क्लासला रिक्षानेच जाते. आणि हे योग्यच आहे. मी कधी चारशे मिटर पलिकडल्या ठिकाणी गेलो नव्हतो, मिहूला रोज चार किलोमिटर जावं लागतं.

सांगायचा मुद्दा हा की, जे अप्राप्य असतं त्याचं मोल वाढतं. तेव्हा वेळ स्वस्त होता आणि पैसा दुर्लभ होता. आता नेमकं उलटं आहे आणि मान्य करा, आपणच ते ओढवून घेतलेलं आहे. चिक्कार वेळ असल्याने आपल्याला धमाल करायला कसली आडकाठी नव्हती, कारण त्याला पैसे लागायचे नाहीत. आणि आपल्याला आप्रूप होतं पैशांनी विकत घ्यायच्या सुखांचं, कारण ती दुर्मिळ होती.

मग कुणीही नकळत करतो तेच आपण सर्वांनी केलं. हातात मुबलक असलेल्या गोष्टींमध्ये सूख शोधलं ! अत्ताच्या मुलांची लाईफस्टाईल तेव्हा आपल्याला नको होती असं नाही, नाहितर आपण ती अत्ता आपल्या मुलांना का बरं देवू केली असती? पण ते नव्हतच शक्य… पण मन सूख शोधायचं रहातं होय !! तेव्हा आपण जे आहे त्यात मजा केली, अत्ताची पिढी त्यांना दुर्मिळ असलेल्या कमॉडिटीत सूख मिळवते इतकच…

मग दुर्लभ असा मिळालेला वेळ कुणी लोळून घालवतं, कुणी मित्रमैत्रीणींसोबत चकाट्या पिटतं. कुणी टिव्ही बघतं, कुणी झोपा काढतं. मग सणवार मागे पडतात. “पकवू नकोस गं, एरवी कधी मिळतो वेळ.” हे पोरांचं ब्रह्मवाक्य होतं. आपण अत्ताचे आईबाप नुसते चरफडतो. “बाकी ठीक आहे, दिवाळीत तरी…” वगैरे अस्वस्थ उद्गार काढतो. आपल्या लहानपणी, “कसली रे तुमची दिवाळी, आमच्या वेळी…” यत्सम उद्गार आपल्याही कानावर पडायचेच की !

आपल्याला वर्षातून एकदाच, दिवाळीत कपडालत्ता, खेळणी, मिठाई, फटाके वगैरे मिळायचे. आजच्या पोरांना ते वर्षभर मिळतच असतात. त्यांना दिवाळीत मिळतो, तो एकगठ्ठा वेळ !!! जो वर्षभरात कधी मिळतच नाही. मग तो ते त्यांच्या मर्जीने उपभोगतात.

खरं सांगा त्यात चुकीचं तरी काय आहे  ?????
दिवाळीतला आनंद नाही हरवलेला, हरवलोय आपण.
© प्रशांत पटवर्धन.

[10/19, 9:13 AM]  करंजी च्या सारणात थोडी कणिक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो." लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. पण कणिकच का? तांदळाचे  पीठ का नाही? तर त्यावर " अग गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. " "मग आपण खव्याच्या किंवा मटार च्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ? माझा अजून एक आगाऊ प्रश्न। तर त्यावर " अग मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते।" तितकेच शांत पण तत्पर उत्तर.
         पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर रेणू जुळणी तंत्राचा अभ्यास करताना हे सगळं उपयोगी पडले आणि त्यातले विज्ञान ही समजले. किती सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समाजवल्या _ 1. अंगी ओलावा असेल तर गोष्टी मिळून येतात. 2. ओलावा कमी असेल तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.
      नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding     factor चे महत्व पटत गेले.
        आणि आज दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली. नात्यांचंही असच आहे. प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो , जो सर्वाना धरून ठेवतो.
    मग ती एखादी अशी मैत्रीण असते जी बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणते , व्हाट्सअप्प ग्रुप बनवते आणि " contact मध्ये रहायचं ह" अशी प्रेमळ दमदाटी ही करते. कधीकधी असा binding  factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते.
    आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factor दिसतात. आपण त्याना एकेकदा भेटलेलेही नसतो  पण ते मात्र आपली चौकशी करतात, काळजीही करतात. आशा सगळ्या  binding factors ना माझा मानाचा मुजरा। ते आहेत म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे  अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही
     मंडळी, आपण मोठे झालो, मिळवते झालो , चला तर आता मिळवून आणणारे होऊ या.
सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा ।

*संदुक* आणि *वळकटी*...


बोलता बोलता सहज मी
दिवाळीचा विषय काढला
एकदम माझ्या मित्राचा
चेहरा पांढरा पडला...

तो म्हणाला, "दिवाळी आली की
हल्ली धड धड होतं
जुनं सारं वैभव आठवून
रडकुंडीला येतं..."

चार दिवसाच्या सुट्टीत आता
कसं होईल माझं
एवढ्या मोठ्या वेळेचं
उचलेल का ओझं ?

मी म्हटलं, "अरे वेड्या
असं काय म्हणतोस?
सलग सुट्टी मिळून सुद्धा
का बरं कण्हतोस...?

"काय सांगू मित्रा आम्ही
चौघ बहीण भाऊ
कुणीच कुणाला बोलत नाही
मी कुठे जाऊ...?"

आता कुणी कुणाकडे
जात येत नाही
आम्हालाही दोन दिवस
कुणीच बोलावीत नाही...

चार दिवस कसे जातील
मलाच प्रश्न पडतो
लहानपणीचे फोटो पाहून
मी एकटाच रडतो...

पूर्वीच्या काळी नातेवाईक
बरेच गरीब होते
तरीही ते एकमेकाकडे
जात येत होते...

कुणाकडे गेल्या नंतर
आतून स्वागत व्हायचं
सारं काम साऱ्यानी
मिळून मिसळून करायचं...

सुबत्ता फार नव्हती
पण वृत्ती चांगली होती
गरिबी असून सुद्धा
खूप मजा होती...

मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे
एखादाच शेंगदाणा सापडायचा
त्याप्रसंगी आनंद मात्र
आभाळा एवढा असायचा...

लाल, हिरव्या रंगाचे
वासाचे तेल असायचे
अर्ध्या वाटी खोबऱ्याच्या तेलात
बुडाला जाऊन बसायचे...

उत्साह आणि आनंद मात्र
काठोकाठ असायचा
सख्खे असो चुलत असो
वाडा गच्च दिसायचा...

चपला नव्हत्या, बूट नव्हते,
नव्हते कपडे धड
तरीही जगण्याची
मोठी  धडपड....

सारे झालेत श्रीमंत
पण वाडे गेले पडून
नाते गोते प्रेम माया
विमानात गेले उडून...

घरा घरात दिसतो आता
सुबत्तेचा पूर
तरी आहे मना मनात
चुली सारखा धूर...

पाहुण्यांचे येणे जाणे
आता संपून गेले
दसरा आणि दिवाळीतले
आनंदी क्षण गेले...

श्राद्ध, पक्ष व्हावेत तसे
मोठे सण असतात
फ्लॅट आणि बंगल्या मधे
दोन चार माणसं दिसतात...

प्रवासाची सुटकेस आता
अडगळीला पडली
त्या दिवशी माझ्याजवळ
धाय मोकलून रडली...

हँडल तुटलं होतं तरी
सुतळी बांधली होती
लहानपणी तुमची मला
खूप सोबत होती...

सुटकेस म्हणली, "सर मला
पाहुण्याकडे नेत जा
कमीत कमी दिवाळीत तरी
माझा वापर करीत जा..."

सुटकेसचं बोलणं ऐकून
माझं ही काळीज तुटलं
म्हणलं, 'बाई माणसाचं
आता नशीब फुटलं...'

म्हणून म्हणतो, "बाबांनो
अहंकार सोडा
बहीण भाऊ काका काकू
पुन्हा नाती जोडा..."

*संदुक* आणि *वळकटी*चे
स्मरण आपण करू
दिवाळीला जाण्यासाठी
पुन्हा सुटकेस भरू...!!!

***************

🙏🏻 सुप्रभात 🙏🏻

10/18
श्रीमंत वृद्धाश्रम"
पाटी वाचून मीआत शिरले.
वृद्धाश्रम चे नाव श्रीमंत.. मला आश्चर्यच वाटले. कोणी व कसे असे नाव दिले असेल या वृद्धाश्रमाला.
आत गेले तर समोर कोणीच दिसले नाही. पण खमंग वास मात्र कुठेतरी आतून येत होता.माझी पाऊले वासाच्या दिशेने जाऊ लागली.वृद्धाश्रमाच्या स्वैपाक खोलीतून हसण्या खिदळण्याचा आवाज खमंग वासाबरोबर येऊ लागला.आत मला जे दृश्य दिसले ते पाहून मी अचंबित झाले नाही तर नवलच. दोन आज्या मोठ्या कढई मध्ये पोहे भाजत होत्या. दोघी जणी लाडू वळत होत्या तर दोन आज्या करंज्याना सुरेख आकार देत होत्या.आजोबा पण काही मागे नव्हते बरं का,चकली च्या सोर्यातून सुरेख चकल्या
त्या थरथरत्या हातातून पडत होत्या
कोणा आजोबांचे चिवड्या साठी मिरची कढीपत्ता खोबऱ्याचे काप करणे चालले होते. वातावरण कसे प्रफुल्लीत होते.कुठे ही माझ्या मनात कल्पिलेली मरगळ उदासिनता नव्हती.सगळे हसत खेळत एकोप्याने एकमेकांना कोपरखळ्या मारत कामाचा आनंद लुटत होते.अहो आजी.. जर साखर कमी घाला पाकामध्ये तुमच्या हाताचा गोडवा आहे आधीच त्यात.तर आजी म्हणतात अहो भाऊ जरा तोंडात कमी आणि चिवड्यात काजू पडू
देत हो.अहो साठे काकू चिवडा तुमच्या सारखा झणझणीत होऊ दे बर का.
कोणी बाहेर आलेय याची जर सुद्धा शुद्ध त्या तरुणांना नव्हती. मी अजून ही अवाक होते.निवृत्त झाल्यावर थोडा फराळ आणि थोडी देणगी द्यावी अश्या उद्देशाने मी तिथे आलेली.एवढ्यात "श्रीमंत "चे व्यवस्थापक मागून आले.त्यानी माझी ओळख करून दिली.मी तिथेच त्यांच्या शेजारी फतकल मारून बसले व त्यांच्या गप्पात रममाण झाले.इतक्या मोठ्या प्रमाणात चिवड्या लाडू  हा काय प्रकार असेल? माझ्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह पाहून न विचारताच एका आजीनी सांगायला सुरुवात केली.सगळा फराळ आम्ही इथे आपल्या हातानी बनवतो.आम्ही कधी ही फराळ कोणाच्या घरून येईल म्हणून वाट पाहत नाही.की कोणी भेटायला आश्रम पाहायला येईल आणि घेऊन येतील अशी आशा ही ठेवत नाही. आमच्या इथल्या काही जणांकडे पेंशन आहे.काही जवळ थोडी माया ठेऊन आहेत.त्यातून आम्ही सगळे सामान आणून एकत्र फराळ करतो.केलेला फराळ आम्ही थोडा जवळच्या अनाथाश्रमात जाऊन तिथल्या चिमण्या पिल्लांना खाऊ घालतो.थोडा रस्त्या च्या कडेच्या गरिबांना वाटतो तर थोडा मागच्या गल्लीतल्या झोपडपट्टीत जाऊन देऊन येतो.अग नुसती दिवाळी नाही तर नाताळ चा सण पण आम्ही जोरदार साजरा करतो.या नेने काकू आहेत ना त्या मस्त केक बनवतात. आणि हे अंतू काका मस्त सांता चा ड्रेस घालून छोटी छोटी गिफ्ट्स आणून वाटत सुटतात.एखाद्या गरीब शाळेच्या बाहेर उभे राहून होतकरू विद्यार्थ्यांसाठी कितीतरी पेन पेंसिली कंपास आशा वस्तू त्यांच्या जादूच्या पोतडीतून बाहेर निघतात.संक्रांतीला आम्ही इतर वृद्धाश्रमात तिळगुळ घेऊन जातो.इथे नेहमी मुलांचे येणे जाणे असते.आश्रमातले एक आजोबा गायक होते. पण अर्धांग वायू मुळे ते इथे विश्रांती घेतायत.न परवडणाऱ्या फीने उदयोन्मुख गायक त्यांचे मार्गदर्शन घ्यायला इथे येतात. नात्यांचे गणित चुकलेले काका मुलांची गणिताची भीती घालवतात.इथल्या आज्या माहेर नसलेल्या मुलींचे बाळंतपण करतात.मी जरा भीत भीतच त्यांच्या घरच्यांचा विषय काढला.इतका वेळ उत्साहाने बोलणारे जरा गप्प झाले काम करते हात थबकले.
तितक्यात बाहेरून नानु मामा वयाला न शोभेल असे धावत आले.त्यांच्या हातात एक कंदील होता जो त्यांनी दोन दिवस बसून स्वतः तयार केला होता.सगळ्यांनी केलेल्या कौतुकाने फुलून जाऊन त्याच उत्साहाच्या भरात ते दारावर टांगायला  निघून पण गेले.व्यवस्थापक म्हणाले हे नानु मामा ..तरुण वयात दोन लहान बहिणींची जबाबदारी अंगावर टाकून आई वडील देवाघरी गेले.स्वतःच्या मुलींप्रमाणे नानु ने बहिणींना वाढवले.कधी आई च्या मायेने जाणत्या वयाची शिकवण दिली तर वडिलांच्या मायेने बाहेरच्या जगापासून संरक्षण केले.शिकवून सावरून चांगल्या घरी त्यांची पाठवणी करण्याच्या नादात लग्नाचे वय कधी उलटून गेले कळलेच नाही.दोन्ही बहिणींनी गरज लागेल तेंव्हा भावाला आधारासाठी बोलावून घेतले.आता वय झाले नानु ला एकटे राहावे ना.पण दोन्ही ही बहिणींनी एकाकी भावाची जबाबदारी घ्यायला नकार दिला.एक म्हणे माझ्या हातात काही नाही .माझे घर सुनांच्या ईशाऱ्याने चालते.तर दुसरी म्हणते माझेच मला होत नाही याचे कोण करणार.भरीतभर म्हणजे राहती जागा नूतनिकरणा साठी पाडायची ठरली तेंव्हा दोघींनी आपला हक्क मागितला.निराश नानु मामाची पाऊले इकडे वळली ती कायमचीच. मागच्या वर्षी एका लग्नसमारंभात व्यवस्थापकांना नखशिकांत दागिन्यांनी मढलेल्या दोघी बहिणी दिसल्या.आपापल्या सुनांची तक्रार करताना.अंगावरची श्रीमंती चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती.मला नानुमामांचा आत्ताचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला.प्रमिला ताईंचा भाऊ त्यांना इथे सोडून गेला.कोणाची मुले परदेशात तर कोणाच्या मुलांना अडगळ.कोणाकडे जागेची अडचण.वेगवेगळ्या स्तरातून आलेले सगळे इथे मात्र एकोप्याने रहात होते.वत्सला ताई म्हणाल्या,हे गेले. पदरी मूळ बाळ नाही.मी स्वतःच कोणावर भर नको म्हणून इथे आले. एकच भाऊ मला. खूप श्रीमंत आहे पण साधे भाऊबीजेला इतक्या वेळेला बोलावून पण येत नाही.नशिबी पाडवा नाही की भाऊबीज नाही काय उपयोग दिवाळी चा.असे नैराश्य आले असतानाच नानु मामांनी मला भाऊबिजेला बहीण मानले ओवाळायला लावले. आणि ओवाळणी म्हणून लोकर आणि सुया दिल्या आणि हक्काने सांगितले थंडी जवळ आलीय लवकर स्वेटर विणून ठेव.तेंव्हापासून मी स्वतःला त्या लोकारीच्या उबदार विणेत गुंतवून घेतलंय. आता एकच नाही अनेक श्रीमंत भावांची मी लाडकी बहीण आहे.
रखरखीत उन्हाला तिन्ही सांजेचे वेध लागले होते.बऱ्याचदा ही कातर वेळ जीवघेणी असते पण इथे तसे नव्हते. बाहेरचे अंगण पणत्यांनी उजळलेले होते.तुळशी वृंदावनात मंद दिवा तेवत होता.आकाशकंदीलाचेे तेज चंद्राला ही लाजवत होते.सगळे जण  ठेवणीतले कपडे घालून तयार झाले होते.थोड्याच वेळात नव गायक समूहाचे आगमन होणार होते.आपल्या गुरू ला गुरुदक्षिणा देण्यासाठी . सदाबहार  गाण्यांनी आश्रमाचा कानाकोपरा निनादणार होता.
आरोह अवरोह,आलापा ने कोपरा कोपरा शब्दसुगंधी होणार होता.मी हळूच तिथून बाहेर आले.कुठे मी कवडीमोल मदत करायला मोठ्या गर्वाने तिथे गेले होते.पिशवीतले एव्हढेसे वाटायला घेतलेले फराळाचे पुडके मला लाजिरवाणे करून गेले.मोठ्या दिमाखात "श्रीमंत वृद्धाश्रमाच्या" पाटी कडे माझे लक्ष गेले.आणि कळले स्वर्ग म्हणजे काय.त्या साठी "आभाळातच" जायला पाहिजे असे नाही. थोडी नजर आपल्या पलीकडे टाकली तर हा स्वर्ग आपल्यापाशीच  आहे.त्या श्रीमंत वृद्धाश्रमाला मानाचा सलाम ठोकून माझी पाऊले घराकडे वळली .

[8/10]
बालगंधर्वांची अखेर
14/15 वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना! त्या दिवशी नेमका मी पुण्यात होती. दुपारची जेवणवेळ. मी नारायण गेटाजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो, तो त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकजण पुढे विस्तव धरलेला आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली. ती जवळजवळ सर्वच माणसे परिचित चेहर्‍यांची. पुण्याच्या नाट्यक्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्यक्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे त्या प्रेतयात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले.

‘कोण?’

न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले.. ‘अहो… गंधर्व… बालगंधर्व…’

बालगंधर्वाची प्रेतयात्रा अणि ती अवघ्या इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत!

बालगंधर्व…सौभद्र…स्वयंवर…मृच्छकटिक…एकच प्याला…जोहार मायबाप जोहार…अन्नदाते मायबाप हो..

हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली.

ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरापान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्यावर सरणाच्या फटी सगळीकडून बंद करण्यात आल्या. मडके धरून आणणार्‍याने अग्नीचे चार निखारे सरणावर टाकले. दुसर्‍या बाजूने रॉकेल ओतण्यात आले. कुणीतरी काडी ओढून ती सरणावर टाकली. आग भडकली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या. आतून तडतड असे आवाज येऊ लागले. पाहता पाहता जळून गेलेली धगधगती लाकडे चोहीकडून राखेच्या स्वरूपात खाली गळून पडू लागली. एक भलामोठा आवाज झाला. त्यावर कुणीतरी उदासपणे म्हणाले, ‘संपलं! चला आता.’

घरी आलो. चार वाजून गेले होते…बालगंधर्वांची प्रेतयात्रा अशा घाईगडबडीने व पुण्यासारख्या त्यांच्या कर्मभूमीत गाजावाजा न करता गुपचूपपणे का उरकून घेण्यात आली?

त्याचे कारण दुसरेतिसरे काही नसून स्वत: बालगंधर्व नारायणराव राजहंस यांचा लहरीपणा आणि त्यातून उद्भवलेले त्यांचे दुर्दैव हेच आहे!

गोहरबाईसारख्या एका रूपवती नटीशी त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात विवाह केला व तिच्या पायावर तन-मन-धन सर्वस्व वाहून टाकले. तिच्यासाठी नारायणरावांनी मुसलमान धर्म स्वीकारला. मुंबईला माहीम भागातील तिच्या वसतिस्थानात नारायणराव राजीखुषीने राहायला गेले. गोहरबाईने महाराष्ट्राच्या या लाडक्या गंधर्वाला जवळ केले त्यावेळी वास्तविक पाहता या गंधर्वाची सारी पिसे गळून गेलेली होती. त्याची गंधर्व नाटक मंडळी कधीच भूतकाळात जमा झाली होती. सारी नटमंडळी त्याला सोडून आपापल्या वाटेने उडून गेली होती. उरला होता तो एक म्हातारा-पिसे गळालेला राजहंस!

कुणीही केली नसती अशी सेवा या गोहरबाई नावाच्या वेश्येने केली. त्याचे लुळेपण तिने भक्तिभावाने जोपासले. कसल्याही सुखाची अपेक्षा न करता! कारण एकच… त्याच्या गळ्यावरील तिचे भक्तियुक्त प्रेम. जे प्रेम राधेने कृष्णावर केले… अहिल्येने रामावर केले… ते प्रेम गोहरने या सुरेल राजहंसावर केले. त्याला त्याच्या अखेरच्या लुळ्यापांगळ्या अवस्थेत सांभाळले. मायेची पाखर दिली आणि स्वत: ही मुसलमान साध्वी अगोदर
अहेवपणाचे लेणे कपाळावर मिरवत दिक्कालापलीकडे निघून गेली. उरला तो आणखीनच
विदीर्ण झालेला राजहंस. त्यावेळी त्याच्या रसिकजनांनी व भगतगणांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याने गोहरबाईसारख्या एका मुसलमान बाईचा घरोबा स्वीकारला. त्यासंबंधी टीकेची हत्यारे त्याच्यावर परजीत पुण्याचे सर्व नाटकी सज्जन त्याला विसरून जाण्याच्या तयारीत होते.

असा हा एकेकाळचा नटसम्राट बालगंधर्व…

मुसलमान झालेला. आपल्या पूर्वीच्या साऱ्या प्रेमिकांना
अव्हेरून त्याने आपण होऊन माहीमचा रस्ता धरलेला होता. अर्थांतर तर झालेच होते, धर्मांतरही झाले! त्यानंतर पहिले काही दिवस, अंगात त्राण होते तोपर्यंत गावोगावच्या जुन्या भगतगणांना बोलावून त्यांच्याकडून सत्कार करवून घ्यायचे, थैल्या घ्यायच्या. एका हाताने घ्यायच्या व दुसऱ्या हाताने देणेकऱ्याच्या स्वाधीन करायच्या असलेही उद्योग या राजहंसाने केले.

एक प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. सोलापूरचा. याच सोलापूरने पूर्वी बालगंधर्वांना भरभरून लोकप्रियता दिली.

पैशांच्या राशी त्यांच्या पावलावर ओतल्या. मेकॉनकी थिएटर म्हणजे बालगंधर्वांचे जणू माहेर! तिथं नाटक करताना जणू इंद्रपुरीत नाटक करतो असे वाटते असं बालगंधर्व नेहमीच म्हणायचे. पण आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी जुन्या गिरणीच्या पाठीमागे बांधलेल्या तमाशाच्या थिएटरात या राजहंसाला कबुतराच्या खुराड्यात राहिल्याप्रमाणे रहावे लागले.

नाटके लावता येत नव्हती. पण सोलापूरचे वेडे भक्त रुंजी घालायला तयारच होते. एका भोळ्याभाबड्या बाईने पुढाकार घेऊन गंधर्वाला थैली देण्याचा घाट घातला. तिच्या एकटीच्या पायपिटीने हजार अकराशेची रास जमा झाली. त्याच तमाशाच्या थिएटरात थैली अर्पण करण्याचा समारंभ झाला. राजहंसाला दोन माणसांनी उचलून रंगमंचावरील खुर्चीत आणून बसवले. भाषणे झाली. उजवीकडच्या विंगेत एक परिचित चेहऱ्याचा व्यापारी आशाळभूत मुद्रेने चुळबूळ करीत उभा दिसला. थैली अर्पण करण्यात आली… तो चुळबुळ्या व्यापारी चक्क रंगमंचावर येऊन थैली घेऊन गेला…!

गंधर्वाचे भाषण सुरू झाले. ‘अन्नदाते! मायबाप हो! तुम्हीच मला मोठे केलेत. तुम्हीच मला जगवा… तुमच्या उष्ट्याचा मी महार.’

असे अनेक थैली समारंभ सोलापूरपासून जळगाव भुसावळपर्यंत. चौकोनी कोडी असतात त्याप्रमाणे उभी आडवी तिरपी कशीही बेरीज केली तरी उत्तर येईल शून्य! गंधर्वांना मिळालेल्या अनेक थैल्यांची बेरीज होती शून्य! जमेला होते ते एक गोहरबाईचे नितांत प्रेम. तिने आपल्या ‘गळ्याचा’ व्यवसाय सोडून पतीची वार्धक्यातली सेवा करण्याचा पतिव्रताधर्म स्वीकारला.

परंतु बिचारीचे नशीब खोटे! ती तरी त्याला काय करणार? बालगंधर्वाभोवती त्यांच्या चलतीच्या काळात रुंजी घालणारे कपोतपक्षी त्याच्याजवळून उडून गेले व साऱ्या महाराष्ट्रात गोहरबाईने गंधर्वाचा सत्यानाश केला अशी हाकाटी करीत राहिले.

वास्तविक पाहता, सत्यानाश तिने करून घेतला होता तो स्वत:च्या कलाजीवनाचा मृच्छकटिकातल्या वसंतसेनेची तिने केलेली एक भूमिका मी पाहिली होती. ‘माडीवरी चल ग सये’ हे गाणे ती अशा ढंगात म्हणायची की त्याचे वर्णन करणे मुष्किल आहे.

ज्या काळात मराठी रंगभूमीवर अद्यापही पुरुष नट स्त्रीभूमिका करायचे व त्यांचे ‘कसेही’ दिसणे प्रेक्षक गोड करून घ्यायचे त्या काळात मराठी रंगभूमीवर गोहर नावाच्या गोड गळ्याच्या व भावपूर्ण डोळ्यांच्या एका जातिवंत नटीने गाननृत्यही करून एक आगळा साक्षात्कार घडविला होता तो काळ दृष्टीसमोर आणा म्हणजे माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल. त्या काळात ज्योत्स्ना भोळे अद्याप चमकायच्या होत्या. हिराबाई बडोदेकर एखाद्या नाटकात काम करायच्या. परंतु हिराबाई म्हणजे केवळ श्रुतिमाधुर्य. त्यांचे गाणे ऐकावे ते डोळे मिटून!

हिराबाईंच्या गानमाधुर्याबद्दल आणि त्यांच्या सालस स्वभावाबद्दल संपूर्णपणे आदर बाळगून मला असे बिनदिक्कत म्हणावेसे वाटते की हिराबाई या गायिका आहेत, नटी नाहीत. मराठी रंगभूमीवरील पहिली अभिनयकुशल आणि नृत्यगानकुशल अशी स्त्री म्हणजे गोहरच होय!

जातिधर्माच्या अभिमानापलीकडे न जाणाऱ्या आपल्या मध्यमवर्गीय नाट्य
समीक्षकांनी आजपर्यंत गोहरला न्याय दिलाच नाही असे खेदाने म्हणावे लागते. नारायणराव राजहंसानी तिच्यातले नाट्यगुण जाणले होते आणि त्यामुळेच ते तिच्याशी एकरूप झाले.

दोन जातिवंत कलावंतांचे हे त्यांच्या जीवनाच्या उत्तर काळातले मीलन गंधर्वांच्या हिंदू चाहत्यांना रुचणारे नव्हते. पृथ्वीच्या पोटातून निघणारे सुवर्ण किंवा लोह हे केवळ आपल्याच उपभोगासाठी आहे असे मानून त्याचे कोडकौतुक करणार्‍या मानवजातीप्रमाणेच गंधर्व हे फक्त आमचेच आहेत, आमच्यासाठी आहेत असा भ्रामक समज त्यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या हिंदू रसिकांनी करून घेतला होता. पृथ्वीच्या गर्भात लोहभस्म आणि सुवर्णभस्म जे दडलेले असते त्यामुळे जमिनीचा कस वाढत असतो व पृथ्वीच्या अंतर्भागात होणारे प्रचंड उत्पात त्यामुळे टळत असतात.

सोने किंवा लोखंड हे माणसांसाठी निर्माण करून दिलेले पदार्थ नाहीत. माणसाने आपली बुद्धी वापरून ते स्वत:च्या वैभवासाठी व उन्नतीसाठी वापरले ही गोष्ट वेगळी! त्याचप्रमाणे नारायणराव बालगंधर्व यांचे दैवी गायन हे काही फक्त चार हिंदू रसिकांपुरतेच नव्हते. त्यांच्या आवाजात जी आर्तता होती ती साऱ्या मानवजातीकरता होती. परधर्मातील गोहर उगीच नाही त्या आर्ततेवर भुलून स्वत:चे सर्वस्व राजहंसाच्या पायावर वाहायला तयार झाली!

तिचे व बालगंधर्वांचे मीलन हिंदू रसिकांना न रुचल्याने त्यांच्यावर जी हीन पातळीवरील टीका व निंदानालस्ती झाली त्यामुळे ती गोहर नावाची ‘अस्मानी परी’ मनोमन कष्टी असे. ती कुरूप होती, हिडीस होती, चेटकीण होती असे नाना प्रकारचे आरोप तिच्यावर गंधर्वांचे संगतीत काही काळ राहिल्याचे भूषण मिरविणारे अद्याप करीत असतात. गंधर्वांच्या नाट्यकंपनीत पोट फुटेपर्यंत खाल्लेली पंचपक्वान्ने अद्यापही या तथाकथित गंधर्वभक्ताच्या अंगावर उठून बाहेर येत आहेत. गंधर्व कंपनीत म्हणे, ‘काळी साळ’ नावाचा सुवासिक तांदूळ आणि शुभ्र लोणकढे तूप खायला मिळायचे! ती काळी साळी आणि तुपाची लोणकढी आता चेहऱ्यावर येऊन बसली आहे व रात्री-अपरात्री अश्‍वत्थाम्यासारखी भ्रमंती करायला लावीत आहे. गोहरला चेटकीण म्हणणारे हे महाभाग कदाचित गोहरच्या तारुण्यात तिचा उपभोग घ्यायलाही गेले असतील व नकार घेऊन परत आले असतील, कुणी सांगावे? कारण बालगंधर्वांची नि तिची प्रेमभेट होण्यापूर्वी ती जर विजापूरची कलावंतीणच होती!

ते काहीही असो. मला मात्र राहून राहून एका गोष्टीची रुखरुख वाटते ती म्हणजे गोहरच्या आणि गंधर्वांच्या शरीरसंबंधातून एखादा अंकुर निर्माण झाला असता तर तो गायनाची पताका
दिगंत घेऊन जाणारा झाला असता! दोन अस्सल कलावंतांच्या मीलनातून परमेश्वराने का नाही तिसरा जीव निर्माण केला?

या रुखरुखीबरोबर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये अखेरचे क्षण मोजीत पडलेला गंधर्वांचा म्लान चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत आहे. गंधर्व अत्यवस्थ… अशी सिंगल बातमी ‘सकाळ’च्या कोपऱ्यात आली होती ती वाचून मी आणि माझा एक मित्र वसंत जोशी दुपारचे जहांगीर नर्सिंग होममध्ये गेलो होतो. एका खोलीत स्वच्छ पांढऱ्या चादरीवर अर्ध्या चड्डीतला गंधर्वांचा गोरापान कमनीय देह पडला होता. जवळपास कुणीही नव्हते. फक्त एक बगळ्याच्या रंगाच्या पोषाखातली परिचारिका डोळ्यांतली कबुतरे उडवीत उभी होती. त्या क्षणी माझ्या मनात आलेली कल्पना अद्याप मी विसरू शकत नाही. परी गेली नि परिचारिका उरली. ही ती कल्पना!

आणि प्रारंभी वर्णन केलेली ती सहा माणसांची भेसूर स्मशानयात्रा आठवली की आजही अंगावर शहारे येतात.

आयुष्यभर ज्याने कला, नाट्य वैभव, मित्रपरिवार याशिवाय दुसरे काही नाही केले त्याच्या अंत्ययात्रेला एखादाही श्रीमंत उल्लू रसिक नव्हता! गंधर्वांशी आज मैत्री सांगणारा एखादाही मित्र नव्हता.

होते ते एका हौशी नाट्यसंस्थेचे पदाधिकारी आणि माझ्यासारखा एक कलंदर!

कलाकाराची अंत्ययात्रा अशीच असायची असा विधिलिखित संकेतच असतो की काय कुणास ठाऊक! मानवजातीला तृप्त करणाऱ्याला मात्र अखेरीस ‘प्यासा’ रहावे लागते.

एक शापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा यांचे हाल आणि दैना आम्ही पाहिली. गंधर्वांचे भाग्य थोर! त्याच्यावर पुस्तके लिहिली जात आहेत.

पण अप्सरेचा मानवी अवतार तिच्या अखेरच्या श्‍वासाबरोबरच संपला…

लेखक: वसंत शा. वैद्य
विचित्रविश्व जुलै १९८५

[10/8, 3:19 PM]
: *अप्रूप* .....
परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो ... फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं...... वर लिहिलं होतं .. *“हरवले सापडले विभाग”* ..... तीच पूर्वीची जागा ..  कपाटही तेच असावं बहुधा .... पण आज ते खूपच खिन्न वाटत होतं .... सुरवातीला वाटलं की कपाटाच्या वयोमानामुळे असेल ... पण नंतर नजर त्या कपाटातल्या वस्तूंवर गेली आणि मग त्याची उद्विग्नता नेमकी कशामुळे होती याचा अंदाज आला ... आत इतक्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू  , Tupper ware च्या बाटल्या , रुमाल , चित्रकलेच्या वस्तू ,  पेनं , key chains, कंपास , पेन्सीलचा तर खचंच पडला होता ....... शाळेतल्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या, आज काल मुलं आपली वस्तू हरवली की विचारतच नाहीत .
कित्येकदा आम्ही वर्गावर्गात जाऊन विचारतो तरी आमचं नाही असं म्हणतात .

कदाचित घरी गेल्यावर ती वस्तू काही मिनिटात त्यांच्या हातात येऊन  पडत असेल . याला कारणं अनेक असतील. उंचावलेला आर्थिक स्तर , जे आपल्याला मिळालं नाही तर ते आपल्या मुलांना मिळावं ही वारसा हक्कानी मिळालेली विचारसरणी, कुटुंब छोटी झाल्याने एकाच्याच वाट्याला येणारे सगळे लाड आणि अशी अनेक कारणं  .... ही कारणं त्या त्या ठिकाणी योग्य असतीलही ....... पण ....

 पूर्वी आमचा साधा Eraser जरी शाळेत विसरला ज्याला त्या काळी आम्ही “खोड रबर “ म्हणायचो , तरी दुसऱ्या दिवशी तो याच हरवले सापडले विभागाच्या कपाटात ‘याची देही याची डोळा’ बघत नाही तो पर्यंत होणारी घालमेल , मग ती वस्तू आपलीच कशी आहे  , त्यावर पेनानी काढलेला star मीच काढला होता हे पटवून देण्यासाठीची धडपड .... त्यासाठी वेळप्रसंगी मधल्या सुट्टीत वर्गातून आयात करावे लागणारे साक्षीदार .... आणि शेवटी ती हरवलेली वस्तू पुन्हा आपल्या हातात पडली की मिळणारे समाधान .... अशा अनेक गोष्टींमधली गंमत ही आजकालच्या मुलांना माहितीच नाहीये . आम्ही एका वेळेस १-२ पेन्सिल्स घ्यायचो , आता अख्खा box घेतो  ... आधीच्या वर्षीच्या वह्यांमधली उरलेली पानं फाडून त्याचं binding करुन ती रफ वही म्हणून आनंदानी वापरायचो आता वेगवेगळ्या design च्या वह्या घेतो ...... जुन्या जाड कॅलेंडर ची पानं कव्हर म्हणून घालायचो आता Plastic Coated वगैरे वगैरे ... एकंदरीत लक्षात आलं कि आजकालच्या मुलांना कसलं अप्रूपच राहिलं नाहीये .  अप्रूप ...........खरंच... सगळ्याच्या व्याख्याच बदलल्यात आता ...... पण या घटनेनी मला मात्र Flashback मध्ये नेलं...

खडूंचा पूर्ण भरलेला box बघण्याचं अप्रूप .....
तो रंगीत खडूंचा असेल तर जरा जास्तंच अप्रूप......
बाईंनी खडू आणायला पाठवलेल्या मुलाने हळूंच खिशातून स्वतःसाठी आणलेला एक खडू सगळ्या वर्गाला World Cup जिंकल्याच्या थाटात दाखवण्याचं अप्रूप.....
धडपडल्यावर गुलाबी-लाल रंगाचं औषध लावून घेण्याचं अप्रूप.....
Lab मधल्या काकांना मस्का मारून Litmus Paper ढापण्याचं अप्रूप....
हस्तकलेच्या वेळेस हाताला चिकटून वाळलेल्या फेविकॉलचे पापुद्रे काढण्याचं अप्रूप......
स्पोर्ट्स च्या वेळेस एखाद्याला काही कारणास्तव ग्लुकॉन डी दिलं कि त्याचं अप्रूप....
gathering च्या practice साठी एकाचा टेप रेकॉर्डर घेऊन दुसऱ्याच्या घरी जाण्याचं अप्रूप....आणि बरंच काही...

आजच्या जमान्यात “फालतू” वाटणाऱ्या अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आम्ही जगलो होतो आणि खूप enjoy केल्या होत्या .

त्या हरवले सापडले कपाटातल्या हरवलेल्या वस्तू त्या त्या मुलांना सापडल्या नसल्या तरी मला मात्र त्या कपाटामुळे माझ्या *“हरवलेल्या अनेक जुन्या आठवणी सापडल्या”* ...

तेवढ्यात लक्ष घड्याळ्याकडे गेलं ... मी भूतकाळातून वर्तमानात आलो आणि लगेच तिकडून निघालो ... बाहेर एक मित्र भेटला .... घाईत होता ... त्याचा मुलगा काल शाळेत colour box हरवून आला होता .. त्यामुळे नवीन घ्यायला चालला होता .....
*© क्षितिज दाते, ठाणे*


[10/8, 4:47 PM]
 "सेकंड हॅन्ड...."

एकाच घरात असं होवू शकतं ?
होतं तर..
तिच्याच घरात चाललंय.
गेली अनेक वर्ष.
निदान तिला तरी तसंच वाटतंय.
आईबापाला सगळी मुलं सारखीच.
बहुधा नसावीत.
तिचा नवरा आणि दीर.
दोघंच भावंडं.
त्यांचे वडील कुठल्या तरी कापडदुकानात दिवाणजी.
परिस्थिती तशी बेताचीच.
तरीही दोघं मुलं शिकली.
तिचा दीर मोठा.
हुशार, पहिला नंबरवाला.
आईबापांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल असा.
जबराट महत्वाकांक्षी.
प्रचंड मेहनती.
गुणवत्तेच्या जोरावर ईन्जीनियर झाला.
त्यामानानं तिचा नवरा जरा कमीच.
खरा तोही हुश्शार.
पण मोठ्याच्या सावलीत झाकोळलेला.
आयुष्यभर मोठ्याची सेकंडहॅन्ड पुस्तके वापरत आला.
पुस्तकातल्या शब्दांखालच्या खुणा पण त्याच्याच.
याची पावलं त्याच पाऊलखुणांवर ऊमटत गेली.
यानं सायकल वापरली तीही मोठ्या भावाचीच.
सेकंडहॅन्ड...
तिच्या नवर्यानं काॅमर्सला जावं , असं घरानं ठरवलेलं.
तो गेलाही.
तिच्या नवर्यानं आयुष्यात कुठलीच महत्वाकांक्षा ठेवली नव्हती.
वाट वाकडी असली तरी तो बिचारा सरळच चालायचा.
अर्थात एकदा वाट पकडली की शेवटपर्यंत सोडायची नाही , इतका मेहनती होताच तो.
मोठा नोकरीला लागला.
फाॅरेनला जायचा चान्स मिळाला.
दोन वर्ष तिकडे राहून परत आला.
मोठा फ्लॅट घेतला .
गाडी झाली.
तो पटापट वरच्या पायर्या गाठत होता.
अर्थात तिचा नवराही पुढे चाललाच होता.
पण पळत नव्हता.
एम काॅम झाला..
नोकरीला लागला.
त्याच्या मोठ्या भावाच्याच ओळखीनं.
नोकरी करता करता अभ्यास चालूच होता.
आय. सी. डब्ल्यू. ए. झाला.
चांगला पगार होता.
मोठ्यानं अजून मोठा फ्लॅट बुक केला.
त्याचा जुना फ्लॅट तिच्या नवर्यानं घेतला.
त्याच्या लोनच्या बजेटमधे बसत होता.
ती मात्र प्रचंड अस्वस्थ.
माझ्या नवर्याचं आयुष्यच सेकंड हॅन्ड झालंय.
जुन्या पुस्तकांसारखा जुना फ्लॅट.
ती त्या घरात सेटलच होत नव्हती.
तिचे सासू सासरे हिच्याकडेच असायचे.
तिकडला ऊच्चभ्रू शेजार झेपायचा नाही त्यांना.
पण मुखी कौतुक नेहमी थोरल्याचं.
आपला नवरा यांना काय प्लॅटफाॅर्मवर सापडला होता की काय ?
या सावत्रपणाची तिडीक बसली होती तिच्या डोक्यात.
तिच्या नवर्याला याचं काहीच वाटायचं नाही.
आपला दादा हुशार..
दोघा भावात प्रचंड प्रेम.
तशी तिची जाऊही प्रेमळ होती.
ती मात्र नवर्याच्या सतत मागे लागायची.
त्यानं काहीतरी महत्वाकांक्षा ठेवावी असं तिला नेहमी वाटायचं..
यावेळी दिवाळीत कार घ्यायचं ठरवलं होतं.
पुरेसा पैसाही साठला होता.
लाखभराचं  लोन घेतलं असतं की नवी  वॅगन आर.
ती दोघं त्याच्या भावाकडे गेलेली.
सहज गाडीचा विषय निघाला.
त्याच्या दादानेही सेदान कार बुक केलेली.
तो म्हणाला , कशाला लोन काढतोस ?
माझीच वॅगन आर घेवून जा.
तीनच वर्ष वापरली गेलीय.
तुला जमतील तसे आणि तितकेच पैसे दे.
तिच्या नवर्याला लगेच पटलं.
हिच्या मूडची पापडभाजी.
माझा नवरा शेवटपर्यंत सेकंडहॅन्डच आयुष्य जगणार.
नको...
त्याची वहिनी ठाम नाही म्हणाली.
का ते कुणालाच कळलं नाही..
विषय संपला.
लोनची फाॅरमॅलिटी कंप्लीट झाली.
नवीन वॅगन आर घरी आली सुद्धा.
तिच्या आयुष्यातली पहिली फर्स्ट हॅन्ड  गोष्ट.
तिची अवस्था 'आज मै ऊपर आसमाँ नीचे'सारखी..
तीही हौसेने गाडी शिकली.
महिनाभरानं तिच्या जाऊचा फोन.
तुझ्या गाडीतून लाँग ड्राईव्हला जाऊ.
सिंहगडाच्या पायथ्याशी तिनं गाडी थांबवली.
"मनापासून अभिनंदन.
आम्हाला दोघांनाही तुमच्याईतकाच आनंद झालाय.
तुझी अवस्था समजू शकते मी.
सेकण्डहॅन्डचं दुःख मीही भोगलंय माहेरी.
दादाचीच पुस्तकं वापरायचे मी.
पण खरं सांगू ?
मला आनंदच वाटायचा त्यात.
आपल्या दादाचा मायेचा हात आपल्या पाठीवर आहे.
त्याचं बोट धरून, आपण कुठलंही संकट पार करू, असं वाटायचं.
आपल्याकडे तसंच आहे.
दोघा भावांच्या मनात ,सेकण्ड हॅन्डचा विषयही नसतो कधी.
पण कधी कधी प्रेमात वहावत जातात दोघं.
म्हणूनच मी यावेळी गाडीला नाही म्हणलं.
फ्रर्स्ट हॅन्डची नशा वेगळीच.
अजून एक...
तुझा नवरा माझा धाकटा भाऊच.
तुझ्या आधीपासून ओळखते मी त्याला.
हुशार आहे.
पण टारगेट ठेवून पुढं जायचा स्वभाव नाही त्याचा.
तू ते नक्की करू शकतेस... आणि करतेसही .
फक्त ते करताना, आयुष्यातले हे सोनेरी दिवस कुर्बान करू नकोस.
आपण रेसमध्ये पळत नाही आहोत.
कशाला पुढे मागेचा विचार करायचा.
मी या घरच्या काॅलेजमधली सिनियर आहे तुझी..
चार अनुभवाच्या गोष्टी सांगेनच.
जमेल तिथे मदतही करणार.
तुझा स्वाभिमान न दुखावता.
फक्त स्वाभिमान आणि ईगोची तू गल्लत करू नकोस.
दादाचा मायेचा हात ,कधीही सेकण्ड हॅन्ड नसतोच मुळी.
तो फर्स्ट हॅन्डच.. राईट हॅन्ड.
जाता जाता अजून एक.
आईबाबांच्या बोलण्यावर जाऊ नकोस.
त्यांना त्यांचे दोन्ही श्रावणबाळ सारखेच प्रिय आहेत.
सो डोन्ट वरी.
अॅन्ड हॅपी जर्नी "
तिनं डोळ्यावरचा गाॅगल काढला.
सगळं स्वच्छ दिसू लागलं.
आपल्या शेजारच्या, जवळच्या मैत्रिणीकडे तिनं ऊघड्या डोळ्यांनी बघितलं.
जाऊ बाई जोरात..
तिनं गाडी सुरू केली.
"तुमची ती पिंक जाॅर्जेटची साडी हवीय मला एक दिवस.
आमच्या भिशीला यावेळी पिंक कलर कोड ठरलाय.
माझ्याकडे नेमकी ती शेड नाहीये."
'चल लगेच घरी...'
 सेकंड गिअर टाकत तिनं सेकण्ड हॅन्डचा विषय संपवून टाकला...
कायमचा.
साथी हाथ बढाना...

......कौस्तुभ केळकर नगरवाला.

*माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.

No comments:

Post a Comment